विवाह संस्था व तीचे पावित्र्य
कालच चॅनेल सर्फिंग करताना, कुठल्याश्या न्युज चॅनेल वर, "रीयल टीव्ही" नावाच्या चॅनेलवर दाखाविण्यात येणार्या एका रीऍलिटी शो मधील काही भाग दाखवुन "ये अश्लिलता नही तो और क्या" वगैरे बडबड ऐकण्यात आली.
सायंकाळी झी मराठी वरील "कळत नकळत" या मालिकेची जाहीरात पाहण्यात आली. "रोहीत मधुरा" या पात्रांच्या लग्नाचे रीतसर आमंत्रण मिळाले.
मनात विचार आला विवाह संस्थेचे पावित्र्य शिल्लक राहिले आहे काय? असल्यास वा नसल्यास त्याची कारणे कोणती?
मिसळपाव