कालच चॅनेल सर्फिंग करताना, कुठल्याश्या न्युज चॅनेल वर, "रीयल टीव्ही" नावाच्या चॅनेलवर दाखाविण्यात येणार्या एका रीऍलिटी शो मधील काही भाग दाखवुन "ये अश्लिलता नही तो और क्या" वगैरे बडबड ऐकण्यात आली.
सायंकाळी झी मराठी वरील "कळत नकळत" या मालिकेची जाहीरात पाहण्यात आली. "रोहीत मधुरा" या पात्रांच्या लग्नाचे रीतसर आमंत्रण मिळाले.
मनात विचार आला विवाह संस्थेचे पावित्र्य शिल्लक राहिले आहे काय? असल्यास वा नसल्यास त्याची कारणे कोणती?
चित्रपट अथवा मालिका, किंबहुना कोणत्याही दृक-श्राव्य माध्यमातुन, कोणत्याही धर्मातील विवाह- विधिवत विवाह दाखवले जातात, त्याचे फलश्रुती ह्या समाजाच्या एका मुलभुत आधारस्तंभाचे विडंबन जोरात होत आहे, असे वाटते.
कोणत्याही धर्मातील विधी काहीतरे महत्व ठेवुन असतात, तरी त्यांचे जाहीर रित्या प्रदर्शन होऊ नये असे वाटते. कथेतील विवाह दाखवुन आपन त्या विधींची चेष्टा करतोय असे आता जाणवायला लागले आहे. तरी या गोष्टींवर आपले मत जाणुन घ्यावेसे वाटते.
वाचने
6374
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय
शिंपल आहे हो
In reply to काय by विनायक प्रभू
मास्तरला
In reply to शिंपल आहे हो by हर्षद आनंदी
सहमत
विवाह संस्थेचे पावित्र्य
म्हंजे असे बघा की
In reply to विवाह संस्थेचे पावित्र्य by सहज
पहीले टिव्ही बंद
In reply to म्हंजे असे बघा की by हर्षद आनंदी
टिव्ही बंद
In reply to पहीले टिव्ही बंद by सहज
+१००
In reply to पहीले टिव्ही बंद by सहज
तसेही
In reply to +१०० by सागर
+१
In reply to तसेही by ३_१४ विक्षिप्त अदिती
खरे आणि
In reply to म्हंजे असे बघा की by हर्षद आनंदी
अहो ती काय
In reply to खरे आणि by नीधप
विवाह
स्फोट करा तात्या
In reply to विवाह by विसोबा खेचर
मग होऊन जाऊदे एकदा स्फोट.
In reply to विवाह by विसोबा खेचर
१+
अरे.माझा
कायदयाने बंदी
सद्ध्याच्
२ दिवस
In reply to सद्ध्याच् by भाग्यश्री
(विषय दिलेला नाही)
In reply to २ दिवस by रेवती
>>>खरे आणि
आमच्याकड
नशीबवान
हम्म
आता नवीन एक वास्तवदर्शन मालिका येत आहे.