पुलंच्या लग्नाची गोष्ट
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4646148.cms
पुलंच्या लग्नाची गोष्ट. एक सुसंस्कृत, प्रतिभावंत जोडपे किती साधेपणाने विवाहबद्ध झाले त्याचे वर्णन वाचा. सुनीताबाईंचा साधेपणा कधी कधे अतिरेकी वाटेल इतका असायचा. मराठी संस्कृतीला इतके काही देऊन गेलेले हे लोक इतके सरळ साधे होते हे वाचून त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित होतो.
कुठे हे लोक आणि कुठे राजेनवाबांना लाजवतील असे भपकेदार लग्नसमारंभ करणारे आपले थोर थोर "लोकसेवक" नेते!
मिसळपाव
आंब्याचे दिवस सरत आलेत. उसगावात मुष्कीलीने मिळणारे हापूस अगदी जपून खाताना चारच उरले होते. म्हटले कायतरी झकास बनवूयाच. त्यात संकष्टी चतुर्थीचे निमित्त होतच्(म्हणजे निमित्त केले हो..) म्हटले का नाही एखादा फक्कड बेत बनवूया.