तुम्ही गप्प (शांत) रहायचे कधी ठरवता. ?
आपल्या सगळ्याना आयुश्यात कधितरी गप्प राहूशी वाटते.
लहान पनि आईचा मार खाल्यावर, मोठेपन कमी मार्क मिळाल्यावर, जॉबमध्ये बॉसने रागवल्यावर, बिजनेस लॉस झाल्यावर, लग्न झाल्यावर बायकोशी भांडन झाल्यावर, पोरे मनाविरुद्ध वागायला लागल्यावर. आजुबाजुला मनाविरुद्ध काही होत आहे असे वाटु लागले तर
अश्या वेगवेगळ्या विचित्र परिस्थितित मनुक्ष्य गप्प (म्हनजे शांत) रहाने पसंत करतो.
माझे उदाहरन देतो,
लग्ना अगोदरचे काही विशेश आठवत नाही,
लग्न झाल्यावर एकदा बायकोसाठि काही गिफ्ट घेन्यासाठि माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते.
तेव्हा मला खुप वाईट वाटले होते, म्हनुन मि ३-४ दिवस गप्प होतो. कामवर पन जास्त कोनाशी बोललो पन नव्हतो.
मिसळपाव