भारतात अगरवाल की --
भारतिय पंतप्रधानानी घोषणा केल्याप्रमाणे आणि परवानगी दिल्याने मागिल आठ्वड्यात दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेशाची राजधानी हैद्राबाद येथे वालमार्ट हा मोठा बाजार सुरु झाला व त्याचे भारतातील प्रमु़ख श्री.राज जैन म्हणतात की त्यामुळे या कंपनीला मोठा फायदा होणार आहे,सर्व कंपन्या या फायद्यासाठी काढ्लेल्या असतात हे खरे,परंतु मला असे वाट्ते की त्यामुळे परदेशातील वालमार्ट भारतात आले की जैन यांच्या भारती टेलीकौम कंपनी सारखे अगरवाल मार्ट होणार व भारताचे चलन व फायदा परदेश वासियांना होणार आहे,तुमची प्रतिक्रिया यावर काय असेल--
मिसळपाव
साहित्यः
फरसबी १० नग
गाजर २ नग
कॉली फ्लॉवर १ मोठी वाटी भरून.
मटार १/२ मोठी वाटी.
भोपळी मिरची २ नग
कांदा २ नग मध्यम
अख्खे धणे १ मोठा चमचा (टेबल स्पून)
जीरं १ लहान चमचा (टि स्पून)
काश्मिरी मिरच्या ३ नग
लसूण ५-६ पाकळ्या
आलं १ इंच
हिरवी मिरची १ नग
हळद १/२ लहान चमचा
धणे पावडर १ मोठा चमचा
टोमॅटो २ मध्यम
तेल अर्धी वाटी