Skip to main content

भारतात अगरवाल की --

लेखक शकु गोवेकर यांनी बुधवार, 03/10/2012 06:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारतिय पंतप्रधानानी घोषणा केल्याप्रमाणे आणि परवानगी दिल्याने मागिल आठ्वड्यात दि.२६ सप्टेंबर २०१२ रोजी आंध्र प्रदेशाची राजधानी हैद्राबाद येथे वालमार्ट हा मोठा बाजार सुरु झाला व त्याचे भारतातील प्रमु़ख श्री.राज जैन म्हणतात की त्यामुळे या कंपनीला मोठा फायदा होणार आहे,सर्व कंपन्या या फायद्यासाठी काढ्लेल्या असतात हे खरे,परंतु मला असे वाट्ते की त्यामुळे परदेशातील वालमार्ट भारतात आले की जैन यांच्या भारती टेलीकौम कंपनी सारखे अगरवाल मार्ट होणार व भारताचे चलन व फायदा परदेश वासियांना होणार आहे,तुमची प्रतिक्रिया यावर काय असेल--

संवेदना ...!

लेखक तुझा बबल्या यांनी बुधवार, 03/10/2012 05:12 या दिवशी प्रकाशित केले.
डॉक्टर मार्टिनच्या शुभेच्छायुक्त निरोपाच्या शब्दांनी आमचा प्रवास सुरु झाला. आठ दिवसांच्या कॅम्प साठी आमच्या मिनीबस ने लीड्स कडे धाव घ्यायला सुरवात केली . खर तर सारेच आल्हाद दायक वातावरण होते .फक्त माझा मूड मात्र थोडा बिघडलेला होता, कारण ही तसेच होते . अगदी ऐन वेळी मला कॉवेन्ट्री गटातून काढून लीड्स गटामध्ये टाकले गेले होते . सुरवातीला मी ,विशाल आणि मिनेश तिघे भारतीय कॉवेनट्री गटात होतोत. विशाल आणि मी तर दोघेही मराठी म्हणून मग सोबतच नाव नोंदणी केली होती. सोबत जावू ,सोबत राहू ,सोबत आपले मित्र असले कि कॅम्प कुठेही असो ,काम कितीही असो , काही फरक पडत नसतो ह्या तत्वाचे आम्ही दोघे . म्हणूनच ऑगस्ट अखेर

व्हेज कडाई

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 03/10/2012 03:00 या दिवशी प्रकाशित केले.
Veg Kadai साहित्यः फरसबी १० नग गाजर २ नग कॉली फ्लॉवर १ मोठी वाटी भरून. मटार १/२ मोठी वाटी. भोपळी मिरची २ नग कांदा २ नग मध्यम अख्खे धणे १ मोठा चमचा (टेबल स्पून) जीरं १ लहान चमचा (टि स्पून) काश्मिरी मिरच्या ३ नग लसूण ५-६ पाकळ्या आलं १ इंच हिरवी मिरची १ नग हळद १/२ लहान चमचा धणे पावडर १ मोठा चमचा टोमॅटो २ मध्यम तेल अर्धी वाटी

ओह माय गॉड - झणझणीत अंजन

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 02/10/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक आत्या आहे. वय साधारण ७३ वर्षे! आयुष्याचा बहुतेक काळ एका लहान गावात व्यतित केलेला. घरचे वातावरण कर्मठ! एकदा माझ्या चुलत भावाचे लग्न आटोपून मी आणि माझी ही आत्या पुण्यास परत येत होतो. त्यादिवशी एकादशी होती. भूक लागली म्हणून आम्ही एका ढाब्याजवळ थांबलो. आत्याला म्हटले की आपल्याला पुण्याला पोहोचायला अजून ३-४ तास तरी लागतील; आताच व्यवस्थित जेवून घे. आत्याच्या उत्तराने मी आश्चर्यचकितच नाही तर पुरता हबकलो. "आत्या, पटकन जेवून घेऊ आणि मग पुन्हा निघू" "तू जेवून घे; मला जेवता नाही येणार. आज एकादशी आहे." "अगं आज काही कार्तिकी किंवा आषाढी एकादशी नाही. साधी मंथली एकादशी आहे.

धुक्यात हरवली वाट...

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 02/10/2012 12:21 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या महिन्यात कोडाईकनालला जायचा योग आला. ऑफिसमधल्या सहकार्यांसोबत एक रात्र मुक्कामी सहल केली. कोडाईकनाल छानच आहे. मस्त 8-10 डिग्री तापमान होते. प्रचंड प्रमाणात धुक्याची दुलई पसरलेली सर्व सभोवतालावर. त्यावेळी मागच्या पोस्टमधल्या भुछत्रांचे फोटो काढून परत येताना ही धुक्याची दुलई अतिशय दाट झाली आणि धुक्यात हरवली वाट...

महात्मा गांधींना १४३ व्या जयंतीनिमित्त आदरांजली

लेखक पुण्याचे वटवाघूळ यांनी मंगळवार, 02/10/2012 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज २ ऑक्टोबर २०१२-- महात्मा गांधींची १४३ वी जयंती. महात्मा गांधींच्या खुनानंतर पंडित नेहरू म्हणाले होते: "The light has gone out of our lives and there is darkness everywhere. I do not know what to tell you and how to say it. Our beloved leader, Bapu as we called him, the father of the nation, is no more. Perhaps I am wrong to say that....The light has gone out, I said, and yet I was wrong. For the light that shone in this country was no ordinary light.

गणपतीबाप्पा येता आमच्या घरी

लेखक हरिप्रिया_ यांनी सोमवार, 01/10/2012 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
. माझ लग्न झाल आणि मी दुबईला येऊन राहिले. पावसाळा तर अनुभवता आलाच नाही आणि त्यामुळे श्रावण ही नाही अन श्रावणातले सण ही नाही. मला वाटू लागलेलं गणपती पण असेच जाणार. काहिही न कळता. कोरडे. माझ मन खट्टू होऊन बसलं होत. तसा तर इथे आमचा एक मस्त मराठी ग्रुप आहे आणि एका घरी आमचे गणपतीबाप्पा पण विराजमान होतात. पण ह्या वेगळ्याच देशात आपले गणपती कितपत उत्साहात साजरे होतील याबद्दल मनात शंकाच होती.

अरे समस्त गुणी जनांनो...

लेखक निश यांनी सोमवार, 01/10/2012 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
अरे समस्त गुणी जनांनो, आता तरी जागे व्हा देश विकायची वेळ देशद्रोह्यांनी आणली आहे. लुळ्या पांगळ्या झालेल्या देशावर भिक मागायची वेळ आणली आहे. आता नाही तर कधीच नाही अस म्हणत देश वाचायची वेळ आली आहे. फुटीरपणाच्या निराशेचा विषप्याला रिचवत रिचवत मरणासन्न झालेल्या देशाला, एकसंध आशेचा जीवनप्याला पाजुन नवसंजीवनी द्यायची वेळ आली आहे. लाचलुचपत, सत्तांद्यपणा, जातियवाद, गरीबी, ह्यामुळे पोखरलेल्या देशाला, प्रामाणिकपणा, बंधुभाव, ईश्वरवाद, उदारपणा, ह्यांचा चव्यन प्राश द्यायची वेळ आली आहे. देशबुडव्या, दांभिक देशद्रोह्यांना हाकलुन लावत देशप्रेमाची हाक द्यायची वेळ आली आहे. अरे समस्त गुणी जनांनो, आता तर

नियती

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 01/10/2012 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
कुणी पाहिली भोर उद्याची अवचित होइल भेट किती भांडणे तंडुन घेशी अखेर अंत समेट कोण्या नशिबी असे न संचित धुके हरवली वाट नसे दूर; अंधारी उमले रोज नवीन पहाट भंगुर हे क्षण भोगाचे उपभोगाचे वा दाट नियतीचे चिरअनंत फिरते आशा एक रहाट ......................अज्ञात
काव्यरस