Skip to main content

संधिप्रकाश आणि सांजवेळ

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 27/10/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
दिवसातल्या २४ तासात आपण काय काय करत असतो......पोटापाण्याच्या सोयीसाठी नोकरी....विद्यार्थीदशेत शिक्षण.....माणूस तोच असला तरी प्रत्येक क्षणाला त्याचे रूप बदलत असते.

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ : उज्जैन –बजरंग गड – शिवपुरी

लेखक सारथी यांनी शनिवार, 27/10/2012 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 “ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967 “ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी : http://www.misalpav.com/node/22988 सहावा दिवस : ०८ जानेवारी २०१२ उज्जैन – शाजापूर – सारंगपूर – ब्यावरा नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता मोहीम निघाली.

खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही

लेखक अनघा आपटे यांनी शनिवार, 27/10/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं सांगायला जावे तर ह्याचे लक्षच नाही आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही सकाळी तास न तास वाची पेपर एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही पाठवावे याला कधी भाजीबाजारात घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही. axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा क

सातकापी वड्या

लेखक अनघा आपटे यांनी शनिवार, 27/10/2012 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: १ वाटी दूध, १ वाटी दही, १ वाटी तूप, २ वाट्या हरबरयाच्या डाळीचे पीठ, एक वाटी साखर, १ वाटी पिठी साखर कृती: प्रथम एक जाड बुडाच्या कढईत पिठीसाखर सोडून बाकी सर्व साहित्य एकत्र करून मध्यम आचेवर ढवळत राहावे. काहीवेळाने मिश्रण कडेने सुटू लागेल. त्यानंतर कढई खाली उतरवावी. मिश्रण चांगले घोटून घ्यावे. त्यात पिठीसाखर घालून पुन्हा एकदा चांगले ढवळून घावे. आता मिश्रण घट्ट होऊ लागेल. वड्यांच्या ट्रे ला तुपाचा हात फिरवून घ्यावा आणि त्यात हे घट्ट झालेले मिश्रण थापावे. वरून मनाप्रमाणे बदाम, चारोळी, पिस्ते याने सजावट करावी. थोड्या गार झाल्यावर वड्या कापाव्यात.

शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यातील भाषण

लेखक yeda यांनी शनिवार, 27/10/2012 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
शिवसेनाप्रमुखांचे दसर्याच्या मेळाव्यात CD वर झालेलं भाषण ऐकलं . http://www.dailymotion.com/video/xularp_bal-thackeray-speech-at-shivsen… मनात कित्त्येक विचार आले.

आठवलेले क्षण ( चारोळी )

लेखक सावकार स्वप्निल यांनी शनिवार, 27/10/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
मनात खुप सारं आहे, कुठेतरी लिहावेसे वाटते. शब्दांची ती पुरणपोळी, साजूक तुपाबरोबर भरवाविशी वाटते. नितळ हातांच्या स्पर्शाचे, गहिवरलेल्या मनांचे. भरलेल्या भावनांचे, शब्द हे आठवलेल्या क्षणांचे.

कर्केचा राहू

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 26/10/2012 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
खूप जवळच्या आणि मला अति अति प्रिय अशा २ व्यक्तींच्या कुंडलीमध्ये कर्केचा राहू (अर्थात मकरेचा केतू) सापडला. त्यामुळे माझ्या स्वभावानुसार पाठपुरावा करुन, मी या कुंडलीवैशिष्ठ्याचे स्पष्टीकरण शोधून काढले. अत्यंत रोचक असे मला तरी ते वाटले. तेव्हा जी काही माहीती मिळाली ती जालसंदर्भासहीत आपल्यापुढे मांडण्याकरता हा लेखप्रपंच.

एकच मागणे....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/10/2012 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी माझी भेट झालेलं प्रत्येक ठिकाण परत परत जाऊन पाहिलंय मी........ पण निरव आणि निशब्द शांततेशिवाय आता तिथे काहीच उरलेलं नाही...... तू माझ्याशी तिथे बोललेले मोजकेच शब्दही त्याच शांततेत कुठेतरी विरून गेले आहेत.. पण विरता विरता माझ्या मनात कायमचे घर करून गेले आहेत.. तिथल्या प्रत्येक गोष्टीकडे तुझे माझे हरवलेले क्षण मी सतत मागतो.... तुझ्या आठवणीची प्रत्येक रात्र मी तळमळत एकटाच जागतो.......... आता फक्त एकच मागणे आहे...एकदा तरी तिथेच परत ये..... हरवलेले माझे क्षण माझ्यापुरते तरी परत दे.......!

वेळ नाही.........

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शुक्रवार, 26/10/2012 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपण सगळेजण नेहमी म्हणत असतो की खूप काही करायचं आहे पण वेळ नाही....कधीतरी विस्कटलेला कप्पा आवरायचाय पण वेळ नाही.....खूप दिवस कुणा मित्राला अथवा नातेवाईकाला फोन करायचाय पण वेळ नाही.........जर आपल्याकडे कशालाच वेळ नाही तर मग आपल्या आयुष्यातला वेळ नक्की जातो तरी कुठे? कधीतरी मी या गोष्टीचा विचार करतो....अगदी मनापासून वाटतंय की मला अजूनही याचे उत्तर सापडलेले नाही....... वेळ नसणे म्हणजे नक्की काय? खरच आपल्याकडे सवड नसते की आपणच एखादी गोष्ट न करण्यासाठी शोधलेली ती एक लंगडी सबब आहे? समजा आपण खरच आपल्याला वेळ नाही असे मानू पण मग आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याकडे वेळ असतोच ना?

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ : असीरगढ - ओंकारेश्वर – रावरखेडी

लेखक सारथी यांनी शुक्रवार, 26/10/2012 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
“पुणे ते पानिपत” भाग १-शनिवारवाडा–अहमदनगर–घृष्णेश्वर: http://www.misalpav.com/node/22952 “ पुणे ते पानिपत ” भाग २ : सिंदखेड राजा - बऱ्हाणपूर - शाही किल्ला - http://www.misalpav.com/node/22967 स्वाग्या........ किल्ला ................... “चल वर जाऊया” आम्ही दोघांनी एकदमच म्हटले लागलीच गाडी उजवीकडे वळवून आम्ही किल्ल्याकडे निघालो. वाटेतच आम्हाला आमचे भविष्यातले साथीदार संग्राम आणि रोहन भेटले ते दोघे पण किल्ला बघण्याकरिता वरती निघाले होते. आयला ,,,, आपल्यासारखे पण आहेत कि ...