Skip to main content

A.K.-अरविंद केजरीवाल....!(बंदे मे है दम !)

लेखक बाबा पाटील यांनी शुक्रवार, 14/02/2014 20:56 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवाल--- माणसात दम आहे साला,तो कसा असु द्यात पण याच्या प्रामाणिकपणाविषयी शंका नाही,सिस्टीमच्या विराधात जावुन काम करायला अंगात सुलेमानी किडा लागतो,तो या माणसात आहे.खुर्चीला पिढ्यान पिढ्या जळुसारखे चिकटुन बसणारे पाहिले की कळत हातातील दिल्ली सोडायला खरच दम पाहिजे. बहुतेक लोक त्याला सनकी,वेडा समजतात्,पण याच्या इतका हुशार माणुस भारतीय राजकारणात सध्या तरी नसावा.केंव्हा, कुठे, काय आणी कसे बोलायचे आणी करायचे पुर्ण नियोजनबद्ध कार्यक्रम या माणसाचा आहे,आज जी चाल हा माणुस खेळलाय ती खरच मानली पाहिजे. माझ्या मते दिल्लीवासियांची पुर्ण सहानभुती या पठ्याला मिळाणार आणी या वेळेस हा काँग्रेसबरोब

सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग ४

लेखक मराठी कथालेखक यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
(कृपया भाग १ मधील प्रस्तावना आधी वाचा) भाग १ - http://misalpav.com/node/26930 भाग २ - http://misalpav.com/node/26938 भाग ३ - http://www.misalpav.com/node/26981 ४) आईचे छत्र हरवलेले, वडीलांचे घराकडे फारसे लक्षा नाही आणि अर्थिक परिस्थिती ओढाताणाची. अशा स्थितीत प्रकाश आपल्या दोन धाकट्या आणि अविवाहित बहिणींची काळजी घेत त्यांच्या व स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी धडपडत होता.

घारापुरी भ्रमंती कट्टा: १ मार्च २०१४

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुक्त विहारि यांनी आधी टाकलेल्या घारापुरी कट्ट्याची तारीख आधी १ किंवा ८ मार्च ह्या गोंधळात अडकलेली होती. आता हा घारापुरी भ्रमंती कट्टा १ मार्च २०१४ रोजी करण्याचे नक्की झाले आहे. त्यामुळे येथे त्यासाठी जाहीर धागा टाकत आहे. कट्ट्याची सर्वसाधारणपणे योजना खालीलप्रकारे असेल. पुण्याहून शनिवारी दि. १ मार्च रोजी मी, धन्या, सूड, नाद खुळा, प्रशांत आणि अत्रुप्त आत्मा असे सिंहगडने निघून साधारण ९.४५ च्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे पोहोचू. तिथून गेट वे ऑफ इंडियापर्यंत साधारण १०/१०.१५ पर्यंत पोहोचणे अपेक्षित आहे.

टोफु बिर्यानि

लेखक आरोही यांनी शुक्रवार, 14/02/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :२ वाट्या बास्मति तान्दुळ. खडा मसाला,बिर्यानि मसाला, मटार्,टोफु, तळलेकान्दा,काजु,मनुके,चिरलेला कान्दा ,चि. टोम्याटो दहि १ वाटिं, तेल.पानि,मिठ,थोडे दुध आनि केशर,कोर्न फ्लोर अर्धा चमचा.biryani क्रुति: प्रथम सर्व खडा मसाला,मिठ आवडिनुसार घालुन बास्मति भात तयार करावा. मग एका भान्ड्यात तेल टाकुन त्यात कान्दा टमाटा पर्तुन घ्या.मग त्यात बिर्यानि मसाला टाका.मग मटार आनि टोफुचे काप टाका. मिठ व एक वाटि दहि आनि थोडे पाणि घाला.

दासनवमीनिमित्त “श्री समर्थ चरित्र प्रश्नमंजूषा”

लेखक विटेकर यांनी शुक्रवार, 14/02/2014 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
दासनवमीच्या निमित्ताने श्री समर्थ चरित्राचा अभ्यास व्हावा म्हणून काही प्रश्न काढले आहेत , त्यातील पहिले २५ प्रश्न : १ श्री समर्थांचे पूर्ण नाव काय ? २ श्री समर्थांच्या मातोश्रींचे नाव काय ? ३ श्री समर्थांचा जन्माचा वार, तिथी व शालिवाहन शक कोणते ? ४ श्री समर्थांचे जन्मगाव कोणते ? ५ श्री समर्थांच्या जन्मगावी असणार्‍या नदीचे नाव काय ? ६ बखरीप्रमाणे श्री समर्थांना रामरायचा अनुग्रह केव्हा झाला ते शालिवाहन शक कोणते ? ७ आजही समर्थांच्या लग्नावेळचे बोहले दाखवण्यात येते, ते गाव कोणते ? ८ श्री समर्थांची नियोजित वधू कोणाची मुलगी व तिचे नाव काय ? ९ श्री समर्थांनी विवाहमंडपातून पलायन केले ते शालिवाहन शक

जीवनगाणे - ३

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 14/02/2014 08:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोझलिंड फ्रॅंकलीन विज्ञानातल्या काही शोधांमुळे विज्ञानाला नवे परिमाण लाभले, नवे वळण मिळालेले आहे. दृष्टीच्या, पंचेंद्रियांच्या क्षमतेच्या मर्यादा मानवाच्या बुद्धीने ओलांडल्या आणि अजोड अशा कल्पनाशक्तीच्या, सर्जनशीलतेच्या जोरावर काही शोध लावले. खरे तर काही वेळा वैज्ञानिक सत्याचा शोध हा आंधळा आणि हत्ती या कथेतल्या आंधळ्यांच्या तर्कासारखा असतो. तरी मानवाने आपल्या अथांग प्रज्ञेच्या जोरावर हे शोध लावलेले आहेत. सूर्यकेंद्री विश्वाचे प्रारूप, न्यूटनचे गतीविषयक नियम, आईनस्टाईनचा व्यापक सापेक्षतेचा नियम, अणूच्या रचनेचे प्रारूप, क्वॉंटम सिद्धांत, ही त्याची उत्तम उदाहरणे आहेत.

चिकन कबाब

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 14/02/2014 06:23 या दिवशी प्रकाशित केले.
चिकन कबाब: चिकन कबाब झटपट साहित्य : २०० ग्राम बोनलेस चिकन(ब्रेस्ट)चे छोटे तुकडे, ताजे दही: ४ चमचे, अर्ध्या लिंबाचा रस, हळद: १ चमचा, तिखट: १/२ चमचा, गोडामसाला:१/२ चमचा धनेपूड: २ चमचे, मिरीपूड: पाव चमचा मीठ: अर्धा चमचा/ चवीप्रमाणे तेल: ३ चमचे

आधी शरीर कि मन? योगाच्या दृष्टीकोणातुन - अंतिम

लेखक Atul Thakur यांनी शुक्रवार, 14/02/2014 05:39 या दिवशी प्रकाशित केले.
राजयोग म्हणजे मनाच्या सहाय्याने अंतिम ध्येयाप्रत जाण्याचा मार्ग. हे अंतिम ध्येय योगाच्या परिभाषेत समाधी म्हणुन ओळखलं जातं. राजयोग शब्दाबाबत अनेक मतं प्रचलित आहेत. मात्र या मार्गात मन हेच उपकरण प्रामुख्याने वापरलं जातं हे जवळपास सर्वमान्य आहे. राजयोगाच्या अष्टांग मार्गात यम, नियम हा एक महत्वाचा भाग मानला जातो. सर्वसाधारणपणे माणसं जरी आसन, प्राणायामात विशेष रस घेणारी असली तरी राजयोग परंपरेत यम, नियमांचं महत्व अपार आहे.

काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 14/02/2014 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो.

... तुझ्यासाठी बहर होते

लेखक drsunilahirrao यांनी गुरुवार, 13/02/2014 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
कुठे वस्ती न घर होते.. मला सारे शहर होते तुझ्यासाठी र्रुतू सारे,तुझ्यासाठी बहर होते दिला तू कोणता प्याला, फुटे हा प्राण म्रुत्यूला.. कळेना काय ते होते: दवा होती, जहर होते.. घरांचे बंद दरवाजे, कुणी माणूसही नाही.. सुन्या गावात म्रुत्यूचे किती वेडे कहर होते ! नको कोठेच अश्रूंना मिळू दे माझिया थारा तुझी दुःखे सुखी होती : तुझे अश्रू अमर होते जरा पाहून घे राणी र्रुतूंच्या जिर्ण तसबीरी कधी येथे फुले होती, कधी येथे भ्रमर होते अता मी वेचतो आहे तुझ्या विरहातले मोती मला स्मरते युगे होती ..तुझ्यासाठी प्रहर होते ! डॉ.सुनील अहिरराव
काव्यरस