Skip to main content

माझे साईपदयात्रेचे अनुभव - ६

लेखक कविता१९७८ यांनी सोमवार, 18/08/2014 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस लेखन करतानाचे टुलबार निष्क्रिय झाले होते आणी शेवटच्या भागात फोटो डकवायचे असल्याने ते डकवता येत नव्हते त्यामुळे हा भाग प्रकाशित करण्यास उशीर झाला त्याबद्द्ल दिलगीर आहे. माझे साईपदयात्रेचे अनुभव - १ - http://misalpav.com/node/28447 माझे साईपदयात्रेचे अनुभव - २ - http://misalpav.com/node/28457 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ३ - http://misalpav.com/node/28464 माझे साईपदयात्रेचे अनुभव - ४ - http://misalpav.com/node/

लाचलुचपत प्रतिबंधक खाते आता फेसबुकवर..

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 18/08/2014 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल वर्तमानपत्र वाचताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केल्याच्या बर्‍याचशा बातम्या दिसतात. या खात्याचे पोलिस महासंचालक ( Director General) श्री. प्रवीण दिक्षित यांनी नेहमीच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून लोकांनी पुढे येऊन तक्रार करण्याची वाट न पाहता आपल्याच अधिकार्‍यांना सरकारी कार्यालयात पेरून लाचखोर मंडळींची माहिती काढावयास लावली आणि अटकसत्र आरंभले. तरीदेखील लाच मागण्याच्या घटना कमी होत नाहीत किंवा कार्यालयाबाहेर केलेल्या देवाणघेवाणीचीही अँटी करप्शन ब्युरोला माहिती मिळणे थोडे अवघड होते.

बाबूंचे अच्छे दिन आले

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 18/08/2014 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
(बाह्य दिल्लीत राहणारे काही बाबू जाणा-येण्याचा वेळ ही ८ तासात सामावून घायचे. आता कार्यालयात १० तास काम करावे लागतो आणि शिवाय जायला यायला दीड-दोन तास लागतातच. १५ मिनिटे उशीर झाला कि अर्धी सुट्टी कट.

सल आठवांचा...

लेखक मूकवाचक यांनी सोमवार, 18/08/2014 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
(मेहदी हसन यांनी गायलेल्या 'बेकरारी सी बेकरारी है' या गझलचा स्वैर भावानुवाद) सखे, तुझ्या आठवांचा सल काही केल्या कमी होत नाही विरहाची ही असह्य तगमग मनाचे अवकाश झाकोळून टाकते आहे तो रटाळ बेजान दिवस ढळता ढळत नव्हता अन आता तर ही काळरात्रही खायला उठली आहे... दैवगतीला शह देत प्राक्तनावर मात करण्याची वेळ यावी अन त्याच मोक्याच्या क्षणी डाव उधळून देत हार पत्करावी आयुष्याच्या सारीपटावर नेहमीच रंगणारा हा डाव आता सवयीचा होत चालला आहे... मिलनाचे स्वप्न पाहतानाच्या त्या उत्कट क्षणी मनोमन तुलाच अर्पण केलेल्या माझ्या घायाळ झालेल्या काळजावर बेगुमानपणे तुला हवे तितके घाव घाल तुझी अनभिषीक्त मालकी असलेल्या त्य
काव्यरस

लवकरच येत आहे: चिनाब रेल्वे पूल नावाचा चमत्कार

लेखक चलत मुसाफिर यांनी रविवार, 17/08/2014 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
(हेच वर्णन इंग्रजीमध्ये माझ्या ब्लॉगवर येथे वाचता येईल) काश्मीरला जोडणारी रेल्वे हा एक अवाढव्य आणि आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावणारा प्रकल्प आहे. मी काही इंजीनीअर नाही. पण या रेल्वेमार्गावर निर्माण होऊ घातलेला चिनाब नदीचा पूल पाहताच हे एक जगावेगळे आणि असामान्य महत्वाकांक्षी प्रकरण आहे, हे समजायला कोणालाही अभियांत्रिकी विद्येची गरज भासू नये. कटरा (वैष्णोदेवी) ते काझीगुंड हा या प्रकल्पाचा सर्वात खडतर टप्पा आहे.

अल्ला जाने

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 17/08/2014 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ओळखिच्या परीवारातिल एका मुलाचे मुस्लिम मुली बरोबर प्रेम जुळले..अर्थात घरातुन त्याला फारशी मान्यता नव्हति... या संधर्भात चर्चा चालु असताना एक माहिति मला मिळाली.. मुसलमान मुलाबरोबर जर हिंदु मुलिने लग्न केले तर नैसर्गीक न्यायाने ति व तिला होणारी संतति हि मुसलमान समजली जाते.. पण जर एखाद्या हिंदु मुलास मुसलमान मुली बरोबर लग्न करायचे असेल तर त्याला धर्मांतर हाच पर्याय असतो.. प्रत्येक मशिदि मधे मुसलमान लोकांच्या नावाचे रेकॉर्ड असते.. हिंदु मुलास "नामके वास्ते" तरी मुसलमान करुन त्याच्या नावाची नोंद मशिदित केली जाते..सलिम..अकबर ईत्यादी नावाने..... व समाजत त्याला हिंदु नावाने वावरण्यास संमति दिली

माझ्यात राहुन जगतात बाबा..!

लेखक अजय जोशी यांनी रविवार, 17/08/2014 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
१७ ऑगस्ट ...! माझ्या वडिलांचा (कै. अनंतराव जोशी यांचा) जन्मदिवस. त्या निमित्ताने.... फोटोमधुनही बघतात बाबा..! बिनधास्त जग तू, वदतात बाबा..! नाहीत बाबा, हे मान्य नाही; माझ्यात राहुन जगतात बाबा..! झोळी रिकामी माझी तरीही; प्रेमास हृदयी भरतात बाबा..! पाठीवरी तेंव्हा हात फिरला... तो आठवा, मग कळतात बाबा..! तू मान किंवा मानू नको, पण.. असतेच आई, असतात बाबा..!