बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशनाचे समन्वयक श्री. शैलेश शेट्ये यांच्याशी बातचीत
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन आता फक्त दोन महिन्यांवर येऊन ठेपले आहे. दोन अडिचशे स्वयंसेवकांना घेऊन चार-पाच हजार लोकांचे तीन दिवस मनोरंजन करणे ही काही सोपी गोष्ट नाही. गेल्या दोन वर्षाहूनही अधिक काळ या अधिवेशनाचे काम सुरु आहे. आणि हे काम करण्याची जबाबदारी ज्यांच्या समर्थ खांद्यानी पेलली आहे त्या शैलेश शेट्येंशी केलेही ही बातचीत.
मिसळपाव
माझ्या कंपनीचे इंडोनेशियामध्ये काही क्लायंट आहेत, आणि म्हणून त्यांनी तेथे एक ऑफिस उघडले आहे.