मी कोण होणार? : भाग ३
खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.
डॉक्टर की कलेक्टर ?
खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.
डॉक्टर की कलेक्टर ?
माझ्या कॉलेजच्या जीवनात आमच्या 'सांस्कॄतीक संघाची' एक 'पंच लाईन' होती. एकदम झक्कस .......
मला ती माझ्या ब्लोग वर टाकायची आहे पण मला त्या ४ ओळींपैकी फक्त ३ ओळीच आठवत आहेत, तर मला त्याची चौथी ओळ पूर्ण करण्यास मदत करा .........
मी हा 'मिपा' च्या 'चारोळीत्तम लोकांना ' दिलेला 'खो' समजावयास हरकत नाही ....
"जिज्ञासा आमची जननी आहे ,
-------------------------
जिंकण्यासाठीच जन्म घेतो,
यश आमच्या रक्तात आहे ...... "
माझे एक काका आहेत त्यांना कोणी विचारले की काय, ठीक चालले आहे
ना... की ते म्हणतात, अहो कसले काय... दात पांढरे झालेत, केस
हलायला लागलेत...
कधी म्हणतात... आम्ही जिलबीसारखी सरळ माणसे.. चाल्लयं कसेतरी..
असे त्यांचे संवाद झक्कास असतात. ते प्रत्येक वाक्याला हुकुमी टाळी
घेऊ शकतात.

दिनांक २७ फेब्रुवारी २००८ - हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्तक सेनेचे सरसेनापती हुतात्मा ’चंद्रशेखर आझाद’ म्हणजेच चंद्रशेखर सीताराम तिवारी यांचा सत्त्याहत्तरावा समर्पणदिन.
प्रखर राष्ट्रवाद म्हणजे काय ते स्वा. सावरकरांनी दाखवून दिले, धगधगते हौतात्म्य म्हणजे काय ते हुतात्मा भगतसिंगाने दाखवून दिले, समर्पित जीवन म्हणजे काय ते नेताजी सुभाषांनी दाखवून दिले तर एका सेनापतीचा मृत्यू कसा असावा हे हुतात्मा आझादांनी दाखवून दिले.
तुम्ही काहीही म्हणा, कोणत्याहि काळातील उदाहरण घ्या दोन रंगांनी मानवी समाजजीवनात एक विषेश स्थान पटकावले आहे. मानवी भावविश्व, अर्थविश्व, राजकारण, समाजकारण, काव्य, प्रतिभा अश्या नानाविध ठिकाणी या रंगानी आपला ठसा मानवाच्या आयुष्यात उमटवला आहे. तुम्ही ओळखलंच असेल हे रंग म्हणजे काळा आणि पांढरा
आमची प्रेरणा माणूस१ यांची सुंदर कविता चूक
चूक, कुठे ही, सुधारण्याची संधी आहे?
माळ घातली, ही मरणाची नांदी आहे
रोज वेगळ्या मुली फिरवल्या श्रीमंतांच्या
सापडलो अन झाली ही लटकंती आहे
बोळे असती डाव्या-उजव्या कानामध्ये
घरात अमुच्या म्हणून इतकी शांती आहे
बायको घरी नाही, आता कशास डरणे ?
"कोण बोलले ?हा जरासा शिखंडी आहे !"