भारताच्या सद्यस्थितीवरील ही मतचाचणी तुम्हाला कितपत पटते?
NDTV च्या साईट वरील २ ऑक्टोबर निमित्त घेतलेल्या मतचाचणी हे निष्कर्ष पहा, फक्त 'लोकशाही' आणि 'आंतरराष्ट्रीय नीती (पॉलिसी?)' या दोनच आघाड्यांवर देश सध्या समाधानकारक स्थितीत आहे असं बहुतांश लोकांना वाटतं असं दिसतंय, आणि तुम्हाला ते निष्कर्ष कितपत पटतात ते सांगा.
(मला स्वतःला या प्रश्नांत 'शास्त्र आणि तंत्रज्ञान' यांचाही समावेश आवश्यक वाटला असता, आणि त्या क्षेत्रातील प्रगतीविषयी सामान्यांची मतं जाणून घ्यायला आवडलं असतं, इथल्या तज्ञांचीही मतं जाणून घ्यायला आवडेल.)
मिसळपाव