मायावति फॉर्म्युला
उत्तरप्रदेशात यशस्वी ठरलेला सोशल इंजिनिअरींगचा फॉर्म्युला महाराष्ट्रातही लागू करत बहुजन समाज पक्षाने राज्यात चार ब्राह्मणांना उमेदवारी दिली आहे.
आपणास महाराष्ट्रात हा फॉर्म्युला यशस्वि होइल असे वाटते का?..बुध्धिमत्ता आहे पण जातिच पाठबळ नाहि..असा हा समाज पुन्हा या फॉर्म्युला द्वारे राजकारणात प्रभाव पाडु शकेल का?
मिसळपाव
ही एकदम सोपी साधी कृती आहे. गरमागरम पालकगोश आणि पराठे मस्त लागतात.