Skip to main content

दोन लेखांमधील अंतर

लेखक शरद यांनी शुक्रवार, 10/06/2011 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
१) नविन लेखकांच्या बरोबरच जुन्या लेखकांनी देखील आपल्या दोन लेखात किती अंतर ठेवावे ह्याची स्पष्ट सूचना देण्याची वेळ आली आहे असे वाटते. 'हळुहळु समजतील, लक्षात घेतील' असे वाटणे चुकीचे आहे असे वाटते. २) अनेक नवे लेखक / सदस्य हे ब्लॉगधारक असतात. मिपाचे व्यासपीठ मिळाल्याबरोब्बर ते रोज २/४ लेख ब्लॉगवरुन सरळ उचलुन आणतात आणि इथे रतिब चालु करतात. (१) श्री. परासाहेब यांच्या वरील प्रतिसादावरून मला बरेच दिवस पडलेला प्रश्न समोर आला आहे. किती लिहावे ? केव्हा थांबावे ? आपण लिहतो ते वाचकांना आवडते का ? त्याचा दर्जा काय आहे ? या सारखे अनेक प्रश्न अनुत्तरित रहातात. कोण देणार यांची उत्तरे ?

भंगलेल्या मनाचा अभंग ..२

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी शुक्रवार, 10/06/2011 00:26 या दिवशी प्रकाशित केले.
फव्वारा सुगंधी लावतो शरिरा आणि त्याचा तोरा मिरवितो... तरी येइ घाम थांबवू हा कसा..? किती जरी पुसा घमघमे.. असे किती लेप माझ्या मुखावरी गंध पावडरी भस्म माझे.. पुटावरी पुटे सत्यासंगे खोटे समागमे खाटे लाज आली....

मन

लेखक सामान्य वाचक यांनी गुरुवार, 09/06/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आता माझा छान वेळ जातो मनाशी खेळ्ण्यात, ते दडी मारुन बसले की त्याला शोधून काढण्यात

साडे माडे....

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 09/06/2011 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा आपल्यालाही जमायला हवं 'बाबां'सारखं वागायला पोलिस आले पकडायला तर पाय लावून पळायला

नवीन सदस्यांप्रति जून्या सदस्यांचे वर्तन.

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 09/06/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आज मिसळपाववर येणार्‍या नवीन सदस्यांच्या अडचणी आणि त्याबाबत जूण्या सदस्यांचे वर्तन यावर चर्चा करावी म्हणून हा लेख आहे. असे साधारण निरीक्षण आहे की नवीन लोक साधारण ६ महिने ते १ वर्ष केवळ वाचनमात्र अवस्थेत असतात. त्यानंतर कधीतरी ते सदस्यं होतात. ते झाल्यावर सुध्दा प्रतिक्रिया लिहीण्यापासून ते लेख लिहीण्यापर्यंतचा प्रवास नवीन सदस्यासाठी जरा अडचणीचाच असतो. त्यामुळे हा प्रवाह जरा हळू चालतो. असं सगळं करून एखादा नवीन सदस्यं जेव्हा एखादा लेख लिहीतो तेव्हा तो पहिलाच लेख खूपच चांगला व्हावा किंवा अतिशय मुद्देसुद वगैरे व्हावा अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे असं वाटतं.

सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 09/06/2011 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११ हा नवीन कायदा येणार आहे.

मुन्नी बदनाम हुई

लेखक JAGOMOHANPYARE यांनी गुरुवार, 09/06/2011 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
मुन्नी बदनाम हुई रंग काळा बाबाच्या दाढीचा रंग खाकी पोलिसांच्या सदर्‍याचा रंग भगवा बाबाच्या लंगोटचा रंग हिरवा गांधीबाबाच्या नोटेचा रंग सावळा त्या रात्रीचा रंग पिवळा 'सोनिया' काविळीचा रंग लाल डोक्यावरच्या जखमेचा रंग निळा पाठीवरल्या वळेचा रंगात सार्‍या रंगुनी रात्र होई सुन्नी* बिचारा बाबा ! दुपट्ट्यात झाला मुन्नी * सुन्नी म्हणजे सुनी
काव्यरस

झाडे

लेखक सामान्य वाचक यांनी गुरुवार, 09/06/2011 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यालाही जमायला हवं झाडांसारखं वागायला मातीत पाय रोवूनसुद्धा वार्‍याबरोबर खेळायला

पुरूषांच सोप्प लाईफ.......

लेखक पियुशा यांनी गुरुवार, 09/06/2011 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
पुरूषांच सोप्प लाईफ....... सकाळी सकाळी नारया का उगवला ? पाळण्यातला छोटा भोंगा ट्या- ट्या करून वाजला, बॅचलर होतो तेव्हा भरपूर केला दंगा ,मस्ती मजा ,मारामारी झालाय लग्न, पडली संसाराची जबाबदारी ,(बोला विट्ठल पांडुरंग हरी) "काय यार कटकट ,अग तू लक्ष दे ना जरा ,किचनमध्ये काय करते ? "(आतून) ,मी डब्बा बनवते, थोडा वेळ सांभाळायला तुझे काय जाते ? आमच्या सुमधुर गाण्याने ते अजूनच बोंबा मारतय, कधी केस ,चष्मा ,तर कधी मिशी धरून ओढतय , तोंडात ब्रश खांद्यावर टॉवेल घेऊन निघाली स्वारी पण बापूस ने आमच्या बाथरूम अडवलाय, च्या मारी ! रोज मी त्यां