भट्कंती फोटो
(|: खुप कंटाळा आला म्हणुन जरा.............
इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा
,
हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण
इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा
,
हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चंनेल्स................ (भाग - २)
नमस्कार मित्रानो,
सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो कि कृपया या लेखा कडे अर्थपूर्ण (प्रक्टीकल) कटाक्ष टाकावा
व नंतर आपला अभिप्राय कळवावा.
दिल्लीकरांचे हिंदी न्यूज चंनेल्स स्वत;ची मनमानी करत हवी ती टिप्पणी करतात.
मला माहित आहे कि वाचकांना उदाहरण अपेक्षित आहे. खालील निदर्शनास आणलेल्या बातम्याकडे ह्यांचे साफ त्यांना सोयीस्कर दुर्लक्ष असते.
१. उदा. रेल्वे अर्थसंकल्प, फक्त बिहार ते मुंबई व पुणे , यु.पी. ते मुंबई व पुणे , गोवाहाटी ते मुंबई व पुणे(कर्म भूमी एक्स्प्रेस परवाच लौंच झाली ), हे दिल्लीकर न्यूज चांनेल ह्या सर्व बातम्या फारच चवीने दाखवीत होते. पण मुंबई ची उपेक्षा उदा.
एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्या भावना
एमेफ हुसेनची चित्रे आणि हिंदूंच्या दूखावल्या जाणार्या भावना हे मला आजतागायत न उलडलेले कोडे आहे. हिंदू त्यांच्या स्वतःच्या देवतांचा किती आदर करतात हे बघितले की इतराना टिंगल करायची संधी मिळणारच. आम्ही कसेही वागू, आम्हाला कुणि नावे ठेवायची नाहीत असा यात मला सूर ऐकू येतो.
गेले कित्येक वर्षे मी राहतो त्या ठिकाणी एका नाल्यात कुणितरी हे एक देऊळ बांधलेले आहे. या देवळाचे हूसेनने चित्र काढले तर हिंदूच्या भावना लगेच दूखावतील. पण वाहत्या गटारा शेजारी देउळ बांधण्याबद्दल कुणी हूं की चूं केलेले मला ऐकू आलेले नाही.
एम एफ हुसेनांचे कतार नागरिकत्व
एम एफ हुसेन या चित्रकाराच्या जीवाला म्हणे भारतामध्ये प्रचंड धोका असल्याने हे महाशय भारताबाहेर आश्रयास आहेत. अशातच या वादग्रस्त हुसेनांना कतारने नागरिकत्व देऊ केल्याच्या बातम्या द हिंदू सह टाईम्स वगैरे वर्तमानपत्रात झळकत आहेत.
भारतीय नागरिकाने इतर देशांचे वा परदेशी लोकांनी भारताचे नागरिकत्व घेण्याच्या शेकडो घटना दररोज घडत असतात.
कांगावा
चित्रकार एम एफ हुसैन यांच्यातील कलाकाराबद्दल मला आदर आहे. मात्र, हिंदू देवदेवतांचे (विशेषतः सीता, सरस्वती आणि मला वाटते मारूती) अत्यंत असभ्य रेखाटन करून त्यांनी स्वतःच्या कलागुणांचा गैरवापर केला असे वाटते. कलेचे आणि कलाकाराचे स्वातंत्र्य हे प्रस्थापित कायदे, समाजव्यवस्था आदींचा किमान आदर राखत जबाबदारीने पाळले जावे असे वाटते.
आज हे सर्व लिहायचे कारण इतकेच की मला भारत सोडायचा नाही पण पर्याय नाही म्हणत हुसेनबाबांनी कत्तारचे नागरीकत्व घेतले आहे/घेणार आहेत. त्यांनी म्हणे तसे ते मागितले नव्हते तरी देखील तेथील राजाने त्याला बहाल केले.
कंट्रोल....
( साधारण सव्वासात-साडेसातच्या दरम्यान मीनल व महेश घरी येत असत. बहुतेक वेगवेगळे क्वचित ठरवून स्टेशनवर भेटलेच तर बरोबर. मीनलचे भाजीपाला-खाऊ, गरजेच्या गोष्टी खरेदीत महेश वैतागत असे त्यामुळे शक्यतो ही सारी कामे मीनल एकटीच करी. आजही नेहमीप्रमाणे भाजी घेऊन मीनल पाळणाघरात गेली. चार वर्षाची मधुरा आईची वाट पाहतच होती. रिक्शातून उतरून मीनलने तिला हात केला तशी मावशींना टाटा करून मधुरा तिची छोटीशी बॅग घेऊन खाली आली व मीनलला मिठी मारून बसली. दिवसभराच्या अनेक गोष्टी आईला सांगायच्या असल्याने मधुराने चिवचिवाट सुरू केला. मायलेकी दहा मिनिटात घरी पोचल्या.
ज्ञानेश्वरांनंतर आणखी एकासाठी भिंत चालली
स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानात एकांतवासात असताना त्यांची काव्यप्रतिभा बहरली. त्या उर्मीतच त्यांना "कमला" सारखी खंडकाव्येही स्फुरली. या कविता शब्दबध्द करण्यासाठी त्यांनी बारीबाबाकडे कागद व टाकाची मागणी केली. त्या अक्कलशून्य, बिनडोक व उलट्या काळजाच्या बारीबाबाने ती मागणी मान्य केली नाही.
सावरकरांची काव्यप्रतिभा त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यांनी त्यांच्या कोठडीच्या छोट्याशा गवाक्षातून दिसणार्या आकाशाला विनंती केली की तू माझ्यासाठी कागद व्हायला तयार आहेस का? त्या घमेंडखोर आकाशाने उत्तर दिले:
तुझी लायकी आहे का माझ्याशी बरोबरी करायची?
मिसळपाव