शहाणी मुलगी ... 2 (#तूम्हणालास)
तू म्हणालास, संस्कारी असणंच असतं एकदम best.
नाहीतर आयुष्यं बनतं न सुटणारं total mess.
यावर मी बिचारी उलटं काय बोलणार?
"तसं नसतं रे" म्हणून झाकली मूठ खोलणार??
( माहीत आहे मराठीत "खोलणार" म्हणत नाहीत
आणि संस्कारी लोक याला लेखनच गणन नाहीत.)
पण ते असूदेच.
थोडं यमक जुळू देच.
हां तर, तुझं म्हणणं मला फारसं नाही पटलं,
पण तुझ्या वागण्याचं कोडं मात्र सुटलं.
आता कळलं दोघांमधलं दोन हात अंतर..
आधी सीमारेषा बाकी सगळं नंतर.
साडेपाच सेकंद handshake, stopwatch लावून
छान खुलतो रंग तुझ्यावर..
काव्यरस
मिसळपाव
ही फळे ‘भगवा’ या वाणाची असून गेल्या दोन वर्षात, कसलेही रासायनिक खत न घातलेल्या आणि कोणतेही किटकनाशक न फवारलेल्या झाडांना आलेली आहेत. आमच्या सेंद्रीय शेती अभ्यास गटातील मित्र - मार्गदर्शकास जेव्हा चार फळे खाऊन बघण्यासाठी पाठवली, तेंव्हा त्यांना ती छान वाटली. खरे सांगायचे तर आतले दाणे चांगले डाळिंबी असले, तरी ती दिसायला अजिबात सुंदर नाहीत, आणि खूप खूप गोड नाहीत. मी जेव्हा मित्राला असे विचारले, तेंव्हा त्यांचे म्हणणे होते, की फळाची नैसर्गिक चव तशीच असते.