सुरमई शाम (मां.) आणि वाङ्मयीन संध्याकाळ (शा.)
साहित्य : पीत असलात तर तीन पेग व्हिस्की (रॉयल च्यालेंज), पाव किलो मध्यम आकाराचा सुरमई, दोन मोठे चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला, चार तेवढ्याच आकाराचे चमचे तेल, थोडा रवा, थोडा मैदा, दोन चिमटी मीठ,एक चांगली म्युझिक सिस्टीम, आणि घरात बायकोचा अभाव हे सगळं जमवा.
दोन चमचे बेडेकर लोणच्याचा तयार मसाला चार चमचे तेलात मिसळा. सुरमईच्या कापांना त्यात बुडवा. पूर्ण माखला की तसाच प्लेटमध्ये घालून थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवा.
मैदा रवा आणि मीठ मिक्स करून घ्या.
कागदाचा कपटा
कागदाचा कपटा
मिश्र माध्यम.
मिश्र माध्यम.एका हरण्याची गोष्ट
परत एक जुनीच कथा. मी मिपावर येण्याच्या अगोदर लिहीलेली.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
तसा प्रसंग तर छोटासाच पण आठवला की आदिती सटपटून जायची. मग झाल्या प्रकाराची कारणं चाचपडणं, इकडे तिकडे जबाबदारी वाटून स्वत:ची बोच कमी करणं हे मागाहून यायचंच. पण राघवशी काही बोलणं जमायचं नाही. त्याला अजून दुखवायचं धाडस नव्हतंच ना तिच्यात.
तोच छोटासा प्रसंग आठवला की देवीही सटपटून जायची. कारणं चाचपडणं इत्यादी मागाहून यायचंच पण फोन उचलून आदितीचा नंबर फिरवणं जमायचं नाही.
छायाचित्रे अशीही
"डास, किडे, बुरशी अशा गोष्टींचे अतिसुंदर फोटो" असं म्हणून काही लिहायला सुरुवात केली तर पुढे वाचावं की नाही अशी शंकाच येईल नाही तुम्हाला. पण शंका न घेता खालील दुवा बघा. निसर्ग आपला चमत्कार कोणत्या स्वरुपात दाखवेल सांगता येत नाही. नायकोन कंपनीने आयोजित केलेल्या या छायाचित्र स्पर्धेतील विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते सर्वच फोटो एका वेगळ्या सूक्ष्म दुनियेचे दर्शन घडवणारे आहेत. मिपा वर खूप चांगले छायाचित्रकार आणि दर्दी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत म्हणून हा दुवा आपणा सर्वांना द्यावासा वाटला.
..दाढी आणि खाज..
डिसक्लेमर :- आधी कधीतरी लिहिलेल्या काही कवितांपैकी ही माझी एक "खाजकविता".
काव्यरस
दूरदर्शन वाहिन्यांच्या कार्यक्रमांवरील निर्बंध
'बिग बॉस ४' आणि 'राखी का इंसाफ' ह्या कार्यक्रमांवर अखेर निर्बंध घालण्यात आलेत. ते कार्यक्रम रात्री ११ ते ५ ह्या वेळेत दाखविणे तसेच वृत्तवाहिन्यांना ह्या कार्यक्रमांची दृष्ये न दाखवण्याच्या अटी घालण्यात आल्या आहेत.
उशीरा केलेली पण चांगली गोष्ट. मी दोन्ही कार्यक्रम पूर्ण पाहिले नाहीत. 'राखी का इंसाफ' तर पहायला सुरूवात केल्यानंतर १५ मिनिटांत बंद केले होते. लोकांवर एवढी वाईट परिस्थिती आली आहे का? मान्य आहे की एखादा वाद मिटविण्याकरीता आपण कोणीतरी तटस्थ माणूस शोधतो. त्याकरीता मग एखादा अनोळखी माणूसही निवडू शकतो. किरण बेदी ठीक आहेत हो, त्या पोलीस अधिकारी होत्या. एखादा न्यायाधिश नाही तरी त्यांचे म्हणणे ऐकू शकतो. पण न्याय देण्याकरीता राखी सावंत? आणि राखीचे बोलणे पाहून तर ती वाद मिटविण्यापेक्षा आगीत तेल ओतत आहे असेच वाटते.
उपवासाची बटाटा भाजी
![]() |
| From http://picasaweb.google.com/nivulifeisthebest/hhGzpE?feat=embedwebsite" आज कार्तिकी एकादशी आहे.. |
मिसळपाव
अहो येत्या रविवारी म्हण्जे २१ तारखेला आपल्या सगळ्यांचा लाडका 
