जागर
जागर
लोकांस आता जागवा पुन्हा
विझल्या मशाली पेटवा पुन्हा
डोक्यास टाळे लावती सदा
सुस्तांस साऱ्या चेतवा पुन्हा
आजन्म सोसे बापुडा इथे
सोशीक लोकां जागवा पुन्हा
झोपून कैसे चालणार हो ?
बळ आपलेही दाखवा पुन्हा
संधी न येणे विश्वजित अशी
संदेश माझा पोचवा पुन्हा
• विश्वजीत दीपक गुडधे,
अमरावती.
==================================
काव्यरस
मिसळपाव
साहित्य: सफरचंद १ किलो, खवा ३५०ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर स्वादानुसार,बदाम काप,बेदाणे,काजू तुकडे,तूप ३चमचे.
कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावी.कढईत तूप तापत ठेवावे.गॅस बारीक ठेवावा. साले काढ्लेल्या सफरचंदाच्या फोडी करुन घ्याव्या. त्यातील बिया काढून फोडी किसाव्या, किस लगेच तुपात टाकून परतावा.याच प्रकारे सगळ्या सफरचंदांचा किस करुन तुपावर टाकावा. १० मिनीटे किस परतल्यावर त्यात साखर मिसळावी.
साहित्य-
साधारण १५-१६ बटन मशरुम्स, ३ टोमॅटो किवा १.५ वाटी तयार टोमॅटो प्युरे, ३ मध्यम कांदे,
१ मोठा चमचा गरम मसाला,१ मोठा चमचा धनेजिरे पूड,१ चहाचा चमचा तिखट,१ चहाचा चमचा कसूरी मेथी,
६-७ काजूबिया,साधारण अर्धी वाटी सुके खोबरे,१ मोठा चमचा हेवी क्रिम,२ मोठे चमचे तेल,
मीठ चवीनुसार, १ चहाचा चमचा साखर
कृती-
बटन मशरुम्स अर्धे करुन घ्या.
टोमॅटो व कांद्यापैकी २ कांदे चौकोनी चिरुन घ्या.
१ कांदा उभा जरा जाडसर चिरा.
सुके खोबरे जरा लालसर होईल इतपत कोरडेच भाजून घ्या.
पळीभर तेलावर चौकोनी