Skip to main content

गाण्याचे व चालीचे इस्लामी करण.

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 02/12/2012 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
गाण्याचे व चालीचे इस्लामी करण. हल्लीची गाणी ऐकली एक गोष्ट ध्यानात येते ती म्हणजे गाण्यांचे झपाट्याने चाललेले इस्लामी करण... पुर्विच्या गाण्यात गावाताल्या छो~या "रामा रामा गजब हुइ गवारे" म्हणत थिरकताना दिसत. मात्र हल्ली रामा रामा शब्द जाऊन मौला.अल्ला..बंदा हुजुर...गरीब नवाज..खुदा ...असे शब्द व कव्वाली टाईप चाली वा सुफी चाली जास्त दिसतात असे निरिक्षण आहे..व त्या वर नाचणा~या नायिका... राक स्तार सिनेमच्या जाहिराति बघताना असो वा खान कंपनीचे सारेच सिनेमे असो वा इतर सिनेमे असो हे जादाच जाणवते... रेहमान बद्दल असे ऐकिवात आहे कि तो हिंदुच्या पवित्र गीता वा त्या प्रकारच्या गाण्याना चाली लवणार होता पण त्य

चारोळ्यांचे रुचकर लोणचे.

लेखक सस्नेह यांनी शनिवार, 01/12/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
(मा जागुतै यांची क्षमा मागून) साहित्य : दोन छटाक नवोदित मिपाकर (किंचित) कवी दोन चमचे यमके दोन चमचे चंद्र/ चांदणे/ पाऊस / आभाळ यापैकी आयत्यावेळी जे हाताला लागेल ते. काही लाडिक खरडी. एक चिमुट तरल भावना किंचित ठेचून. अर्धी वाटी तिखट प्रतिसाद पाव वाटी आंबट प्रतिसाद. २-३ गोग्गोड प्रतिसाद. (हे शक्यतो नवमिपाकरांचे असावे ) फोडणीसाठी बेताचे उपरोधिक प्रतिसाद. कृती : प्रथम नवोदित कवी लाडिक खरडीमध्ये घोळवून एक महिना मुरत ठेवावेत. या काळात आंबट तिखट प्रतिसादांचा अभ्यास करावा.

चारोळी: पाऊस प्रणय रात्र!

लेखक निमिष सोनार यांनी शनिवार, 01/12/2012 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
~~~~ धुंद संथ पाऊस धारा... ~~~~ मंद थंड भावुक वारा! ~~~~ अधीर मन उत्सुक गात्र... ~~~~ अनंत क्षण प्रणय रात्र!
काव्यरस

"शिवराय"

लेखक अनिल तापकीर यांनी शनिवार, 01/12/2012 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
त्रासली गांजली जनता, नाही कोणी वाली | तारावा हिंदुधर्म, साकडे देवास घाली | दाही दिशा माजले दैत्य,गिळती महाराष्ट्रासी | झाली मंदिरे जमीनदोस्त,भग्न केले देवांसी | लेकी सुनांच्या अब्रूला,नाही राहिले रक्षण | वतनदारांना तर प्रिय आपलेच वतन | संत महात्म्यांनी केला देवाचा धावा | या धरतीला ताराया अवतार घ्यावा | संतांची गरीब रयतेची, देवास आली दया | म्हणूनच देवांनी पाठविला शिवराया | शिवरायांनी ऐसे अघटीत केले | शून्यातून स्वराज्य उभे राहिले | अफझलचा कोथळा बाहेर काढीला | औरंग्याचा तर माजच जिरवला | आदिलशहा निजामासी जागीच रोखले | इंग्रजांसी मुंबईच्या वखारीतच कोंडले | संतांचे देवालयांचे केले रक्षण | खळ, नि दु
काव्यरस

मनातल.

लेखक निश यांनी शनिवार, 01/12/2012 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
खरच कधी कधी कळत नाही की माणसाच अस अचानकपणे जाण मनाला ऐव्ह्ढ वेदना का देत ते? जाणारातर सदेह ह्या जगातुन गेलेला असतो पण मागे राहीलेल्या ईतरांसाठी मात्र त्याच जाण अतोनात दु:ख देणार असत. त्यातही मरणार्‍या माणसाने आत्महत्या केली असेल तर मग मात्र त्याच्या नातलगांसाठी मात्र ते जिवंतपणी तीव्र वेदनादायी असत. काही कुटुंबासाठीतर जिवंतपणी मरणयातनाच म्हणा ना. खर तर मनुष्य आत्महत्या का करतो? ह्यामागे कितीतरी वेगवेगळी कारण असु शकतात.

बडवे

लेखक तिमा यांनी शनिवार, 01/12/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
राम हवा,म्हणून आम्ही 'त्यांना' बडवतो काम हवे म्हणून आम्ही 'यांना' बडवतो आम्ही रामाचे दास आम्हा बडवे होण्याचा ध्यास. पूर्वप्रकाशित
काव्यरस

चारोळ्या-(स्वरचित)

लेखक रसायन यांनी शनिवार, 01/12/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी काही लिहावं.. पण शब्दचं सुचत नाही शब्दांनाही बहुधा आपल्यातीलं दुरावा रुचत नाही. नि:शब्द माझ्या भावनांना शब्द तुझेच हवेत ह्या शब्दांनाही फुलायला श्वास तुझेच हवेत एका गोष्टीचं मला नेहमीचं नवलं वाटतं टाळायचं म्हटलं तरीही मनं तुझ्याचं विचारांत रमतं तु नसतानाही तुझं अस्तित्वं अगदिच वेडावून टाकतं शब्द बनुन ते, ह्या चारोळ्यातं अवतरतं

नवे शिवसेनाप्रमुख कोण ?...

लेखक इरसाल यांनी शनिवार, 01/12/2012 10:17 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामधे (इथे वाद संभवतो) खालील बातमी वाचली. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/17437634.cms उद्ध्व ठाकरे उद्या नवे शिवसेनाप्रमुख कोण याची घोषणा करणार आहेत. मला वाटते...... १.शिवसेनाप्रमुख हे पद रिकामे ठेवले जाईल व त्याला "रामाच्या पादुका" करुन कोणाचा तरी भरत केला जाईल. २.उद्धव स्वःता शिवसेनाप्रमुख बनतील.(शक्यता ९०% नाही.) ३. सलोखा होवुन राज ठाकरे नवीन शिवसेनाप्रमुख होतील.(ही शुद्धा शक्यता नाही) ४. मनोहर जोशी नवे शिवसेना प्रमुख होतील.(कसं शक्य आहे ते जोशी आहेत ठाकरे नाहीत) ५.