वाड्यात.... १
मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..?
मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली.
गावात बसून काय करणार म्हणून आम्ही पोरंही शहरात आलो. आमच्यासाठी शहर म्हणजे येऊन जाऊन पुणे अन मुंबई.
शहरात कुठेतरी कॉम्प्युटर शिकायचा असा प्लॅन होता.. परांजप्या आणि मी दोघेही एमसीए आणि तसल्या एंट्रन्स देऊन मार खाऊन बसलो होतो.
मिसळपाव
साहित्यः
१. एका नारळाचं घट्ट दुध
२. चिंचेचा कोळ - पाव वाटि
३. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं पेस्ट - ३ चमचे
४. तुप, जीरं, हिंग - फोडणीसाठि
५. चवीनुसार गुळ, मीठ
६. पोहे - जाड किंवा पातळ
७. पोह्याचा पापड किंवा मिरगुंड
कॄती:
१. नारळाच्या घट्ट दुधात चिंचेचा कोळ, हिरवी मिरची/कोथिंबीर/आलं पेस्ट, चवीनुसार गूळ व मीठ घालुन एकजीव करा
२. तुप, हिंग - जिर्याची फोडणी तयार कोळाला द्या
३. पोहे किंचीत पाण्याचे हबके मारुन भिजवुन घ्या
४.