राणीछाप पैसे कुठे गेले?
१५ ऑगस्ट १९४७ पूर्वी देशात लंडनच्या राणीबाई छापाची नाणी आणि नोटा होत्या.
स्वातंत्र्य मिळाल्यावर आपल्या देशाचे चलन बदलले. राणीछापी पैसे बदलून एका रात्रीत आपले पैसे कसे आणले गेले? लोकांच्याकडे जे पैसे होते ते त्यान्नी कसे बदलले? याबाबत नेमका जुन्या लोकांचा कसा अनुभव होता? लोकांकडून जुने पैसे घेऊन नवीन पैसे दिले काय? मग ते जुने पैसे घेतले त्याचे सरकारने काय केले? नवीन पैसे लगेच कसे छापले? इ .इ इ.
याबद्दल कुतुहल आहे. त्याच्या चर्चेसाठी हा धागा.
( जुन्या पैशाचे फोटू असतील तर इथे दाखवायला लाजू नये. )
मिसळपाव
असद समर्थक - दमास्कस मध्ये
अमेरिकाविरोधी घोषणा द