मिस्त्री-मेहतां नी उधळलेली मुक्ताफ़ळे आणि ती चोखण्यातच धन्यता मानणारे मराठी महाभाग !
सुकेतु मेहता नावाच्या या माणसाने त्याच्या MAXIMUM CITY ( BOMBAY LOST AND FOUND) या पुस्तकात THE 1992-1993 RIOTS या नावाच्या प्रकरणात खालील मुक्ताफ़ळे मराठी माणसांच्या नावाने उधळलेली आहेत. त्यातील काही भाग हा मुळ व अनुवादा सहीत खालील प्रमाणे आहे. या संपुर्ण पुस्तकात या माणसाचा मराठी माणसांविषयी असाच विकृत दृष्टीकोण भरलेला आढळतो.
The Shiv Sena is made up mostly of Maharashtrian Hindus, who call themselves “sons of the soil.” The Maharashtrians were people who had been born here and were not consumed by immigrant striving:a race of clerks.
मिसळपाव