गावात हरिपाठ व भजन नेहमीच व्हायचे. बाळमिस्त्री आपल्या भसाड्या आवाजात तल्लीन होउन भजन म्हणत असत. पखवाज अच्युत, पेटीवर झुंबरशेट किंवा दिना
तुहा इठ्ठ लबरवा तुहा माध वबरवा
तुहा इठ्ठल बरवा तुहा माधव बरवा
यात 'ल' आणि 'व' तोडण्याची मजा ही भजनाच्या लयीत ऐकताना मजा यायची.
स्मृतीरंजनात जगलेल्या आयुष्याचे नवे अर्थ उलगडु लागतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
सुंदर विवेचन!
समुहात गात असतांना परस्परांचे सूर,
परस्परांच्या सुरांशी आपसुकच सुसंगती साधत जातात.
उच्चारा, श्रवणांच्या पद्धतींना
सामुहिक सुसंगतीचे आपसुकच वळण लागते.
तल्लीनता प्राप्त होते, संतोष दुणावतो.
भीड चेपते आणि आत्मविश्वास बळावतो.
समुहगानांची परंपरा असणार्या आपल्या संस्कृतीचा,
समष्टीजीवन हा तर पायाच आहे.
आपल्या समुहाच्या सामुहिक गायनाने,
समाज अधिकाधिक समृद्ध होवो हीच प्रार्थना!
प्रतिक्रिया
हरिपाठ
सामुहिक गायनाने, समाज अधिकाधिक समृद्ध होवो हीच प्रार्थना!
सामुहिक उच्चारवाकरता हा एक संकल्प!
दीर्घ!!!