" कधी कधी लोकांशी जवळीक करताना हे पूर्व संचित कुणाच्याही लक्षात येत नाही. असंच चालणार असं जो तो गृहित धरून चालतो.आणि शेवटी अश्या तर्हेने त्याचं वेदनेत रूपांतर होतं.हे झालं जवळीक करण्याच्या बाबतीत.पण काही वेळा लोकांशी जवळीक करताना आणि त्याबरोबर एखादी जोखिम घेताना त्याचा परिणाम ही वेदनेत होतो.
विशेष आवडले. उत्तम संवाद. सामंत साहेबांचे जीवनभाष्य नेहमीच आवडते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
शुभदाची आई जर "ईंडिया कॅश अँड कॅरी"त गेली असती, तर रांगेत तिला बराच वेळ लागला असता, आणी आपल्या गप्पा आणखी चांगल्या रंगल्या असत्या.
त्याबद्दल खेद होतोय, काका.
-- मिसळभोक्ता
प्रतिक्रिया
आवडले
>>विशेष
शुभदाची आई