त्यासाठी स्वतःच चूक करावी असं नाही. दुस-याच्या चुकांमधूनही आपण बरंच काही शिकू शकतो.
म्हणतात ना ....... पुढच्यास ठेच मागचा शहाणा.
हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
आपल्याच चूकां आपला चेहरा घुरघुरून पहात असतात.फावला वेळ असताना सुखद विचारांच्या तन्मयतेत ह्या चूकांचे विचार आपल्याला नाहक तंग करीत असतात.
१००% खरं...
पण यातून बाहेर पडण्याचा मार्ग कोणता?
प्रतिक्रिया
पण
विचार
आपल्याच
मला वाटतं