कल्पना आणी कविता खुप आवडली. येऊ द्या अजुन.
( अवांतरः "एक फुल दो माली", "संगम" सिनेमे आठवले. ;) )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
राव , असं काय करता? सूर्य एकदम वास्तववादी आहे , नाहीतरी आपल्याला हे झेपणार नाही हे त्याला दिसतंच आहे (चंद्र १२ तास आणि हा फक्त पहाटे उगवताना रात्रीला काय भेटेल तेव्हढाच !) , मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये?
अवांतर : राज कपूर ने फक्त सिनेमात हिरॉईन्स दुसर्यांना दिल्या , प्रत्यक्षात मात्र.....तुम्ही सुजाण आहातच , आज तो जिवंत असायला हवा होता , नाती ज्या उघड्या नाचतायत त्या बघायला.....(एक कलाकार म्हणून आदर असला तरी वास्तव नाकारता येत नाही ना?)
मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये?
असं आहे होय!!
मग चालूद्या...
:)
बाकी तुमचं 'अवांतर' अगदी खरं आहे!! त्या बिचार्या नितू सिंग ला उगाच ऍक्टिंग सोडून द्यावी लागली.....
"जगण्यासाठी आपण खातो त्याचे रुपांतर ऊर्जेत होते आणि त्या ऊर्जेवर आपण जिवंत राहू शकतो " हे वैज्ञानिक सत्या तुम्हाला माहित आहेच , त्याच धर्तीवर , सूर्य पहाटे म्हणजे रात्र मावळताना फक्त काही क्षणच रात्रीला भेटतो आणि त्या पहाटेच्या आपल्या दर्शनाने जी ऊब तिच्यात निर्माण करतो , त्यावर प्रत्येक कण ती अजून १२ तसांनी १२ तास जिवंत राहू शकते .....
जर नदीचा उल्लेख नसेल तर काठावरचा शब्द हा नेहमी काठावर म्हणजे जेमतेम, नक्की असे नाही, अगदी काठावर पास झाला हेच पहीले आठवते.
काठावरचे प्रेम म्हणजे अजुन १००% कमीट्मेंट नाही आहे दुसरे कुणी सापडले तर हा करार संपुष्टात असे वाटते. :-)
बाकी सुर्य, पृथ्वी व चंद्र यांचे लफडे, एकमेकांना कुशीत घेणे व सोडणे ... जाउ दे.. चालू दे...
पुलेशु
कल्पना
कविता छान आहे
पिवळा डांबीस
मग निदान
सुरेख कल्पना ..
अश्विनी ताई
काठावर
छान आहे