छान आहे कविता.
विषय योग्य शब्दात मांडला आहे.
कंपूबाजीमुळे वैचारीक म्रुल्य ढासळते. कल्पकता , व्यापक द्रुष्टीकोन जाउन एक प्रकारे कंपूबाजांचे कुंपन तयार होते.
असो व्यक्ति तितक्या प्रवुत्ती
सन्मय देशपांडे
भावनांचा आभाव अस्ल्यास आणि शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.
नियमां सार्या टांग मारुनी
प्रतिसादांची लावू रांग
टांग हा शब्द असलेली मी तरी वाचलेली ही दुसरीच कविता.
पहिली:
"जिथे मारते कांदेवाडी
टांग जराशी ठाकुरद्वारा" --- बा. सी. म.
बाकी तुमचे चालू दे.
छान आहे
टांग
आणि ...
छान
आजच्या
हॅहॅहॅ
चायला =))