खूप छान लिहिलेत. येऊ देत अजुन!
अडखळेल पाऊल हळवे
मी सोडून जाता, जाता
राहील उभा नि:शब्द
मग वाटेवरती दादा
स्वानुभवाने असेच वाटते दादाला हे सांगू शकतो.
(हळवा भाऊ)मुमुक्षु
कविता वाचताना संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
वृत्ताचे वजन काही ठिकाणी साधले गेले नाही. जुन्या प्रकारच्या काव्यात हे खटकते. कविता नव्या जाणीवांची , छंदाला एकूण झुगारणारी असती तर याबद्दल बोललो नसतो.
कवितेतल्या जाणीवा निश्चितच काही दशके जुन्या आहेत. त्यामधे हळवेपणा आहे , आयुष्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या मनातली चलबिचल आहे. शेवटाचे कडवे तर कातर बनवणारे आहेच. परंतु एका सरलेल्या काळाची छाया या सार्यावर आहे याची सतत जाणीव होत होती. अर्थात कवितेत अमुकच काळाच्या जाणीवा नोंदायला हव्यात आणि ती हळवी असता कामा नये असे नाहीच. पण शेवटाचे कडवे सोडून असलेल्या ओळी फार काव्यदृष्ट्या दाद द्याव्याशा वाटल्या नाहीत.
पुढील कवितेबद्दल शुभेच्छा.
बांधीली गाठ शेल्याशी
हातात हात मी घेते
पाण्यास अर्पिले दिप
ती नदी कुठे गं नेते ?
असं वाटलं की ह्या चार ओळीत बरंच काही आहे.
हातात हात मी देते असं आहे का?
छान
अगदी मनातलं मनोगत
+१
वाहवा!!
अतिशय सुंदर कविता आहे
केवळ अप्रतिम..
प्रतिसाद
कविता आवडली
मज स्मरेल
मस्त आहे
रामदासजी
धन्यवाद
अभिमान
चांगली आहे बुवा पण . . .