लेख वाचताना नकळतच असे जाणवत होते की क्रांतिकारकाचे मर्यादित उद्दिष्ट सशस्त्र लढा करणे हेच होते. लढा यशस्वी झाला असता तर काय करावयाचे याचा आराखडा नजरेसमोर नसावा.
ब्रिटीश लोकांनी स्वस्थ बसायचे ठरवले असते आणि या लोकांना १/२ आठवड्याची संधी दिली असती तरी हा लढा अयशस्वी झाला असताच असे नकळतच वाटले, साक्षीदेव आमच्या शंकेचे उत्तर देतीलच.
बंगाली आणि केरळी लोकांचे वैचारिक साधर्म्य मला जाणवते. केरळी लोकांनी असे लढे केले आहेत का याचा शोध घ्यावासा वाटतो.
वासुदेव बळवंताच्या लढ्यानंतर मराठी माणसानेही अश्या लढ्यापासुन स्वता:ला दुरच ठेवले आणि राष्ट्रीय लढ्याला प्रेरणा दिली याचेही मोठेपण जाणवते.
वासुदेव बळवंताच्या लढ्यानंतर मराठी माणसानेही अश्या लढ्यापासुन स्वता:ला दुरच ठेवले >>
कलंत्री साहेब,
वासुदेव बळवतांच्या लढ्यात मराठी माणूस सहभागी गठ्याने सहभागी होता असे तुम्हाला म्हणायचे काय?
'सूर्य सेन' हे किती समर्पक नांव आई-वडीलांनी ठेवले.
ती धडाडी, ते तेज, तो क्षत्रीयबाणा सर्वच अलौकिक.
फार प्रभावी लेखन. मन गुंगून गेले आणि अंती सुन्न झाले.
साक्षीदा, क्रांतिकारकांवरील आपल्या लेखमालेतील प्रत्येक लेख प्रचंड प्रेरणादायी असतो. क्रांतिकारकांचे जाज्वल्य देशप्रेम, धैर्य, निष्ठा, शैर्य आदी गुणांची उंची पाहिल्यावर आपण किती पामर आहोत याचीच प्रचिती येते. ही माहिती लिहिल्याबद्दल आभार!
आजच्या प्रजासत्ताक दिनी या महान हुतात्म्यांसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या प्रमाणे काही सहस्त्र अंशी का होईना, आपल्या हातून सुद्धा देशसेवा व्हावी असे विचार प्रकट होण्या ऐवजी या लेखाच्या प्रतिसादांतही आता क्रांतिकारकांच्या मर्यादा, चुका वगैरे बाबींबर चर्चा सुरु होत आहे हे पाहून दु:ख वाटते.
मास्टरदा तसेच सर्व ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांना व स्वातंत्र्यसैनिकांना विनम्र अभिवादन व सहस्त्र प्रणाम!
आपला,
(नतमस्तक) भास्कर
प्रतिक्रिया
वंदे मातरम
वंदे मातरम!
ब्रिटिशलोक कल्पकतेत कमी पडले.
वासुदेव
'सूर्य'
वंदे मातरम!!!
वंदे मातरम!
साक्षिदेव