मी त्यांना जाण्यापूर्वी म्हणालो पण,
"आपल्या सहवासात दोन दिवस राहून मी काही तरी अगम्य मिळवून जात आहे असं वाटतं."
त्यांच्या चेहर्यावर मला समाधानीचाच प्रकाश दिसला.
कृष्णा, खूप छान लिहिलं आहेस रे! वाचून खूप बरं वाटलं!
तात्या.
का माहीत नाही, परंतु आज अचानक आपला एकेरी उल्लेख करावासा वाटला. त्यामागील आपुलकीच्या भावना समजून घ्याल याची खात्री आहे!
फार मस्त :)
हुशारी, चलाखी आणि बुद्धी यांत आपण फारसा फरक करत नाही. पण विस्डम - बुद्धी ही नेहमीच सत्शील-सात्विक असते असे मला वाटते.
आपल्या आत जे आहे तेच आपल्याला बाहेर दिसते या उक्तिचा प्रत्यय आपले अनुभव वाचताना येतो. तुम्हाला प्रत्येक प्रसंगी कुणी सत्शील चांगला मनुष्य भेटतो आणि त्याच्या कडून तुम्हाला काही चांगले घ्यावेसे वाटते हे विशेष आहे.
-- लिखाळ.
लिखाळराव
विस्डम चे मस्त विस्लेषण .
वो काका मिपाकरांनाही गोव्याला जायचे आहे, जरा पत्ता द्या ना त्या सद् ग्रुहस्थांचा
दोन दिवस गीतापाठ दोन्ही वेळी कोंबडी रस्सा ...आ हा हा
;-)
प्रतिक्रिया
मी त्यांना
खुप छान...
माझे अध्यात्म
सुंदर !
फार मस्त
लिखाळराव व
काका सुंदर
सुंदर लेखन, सामंतकाका!
सुंदर लेख
लेखाचा आशय खुप छान आहे.
छान