धागा ३ मधील विनायकचा शेवटचा धागा:
मिटणं म्हणजे प्रेम
असंही म्हणता येतं...
प्रेमाशिवाय तरी कुठे
जिवन हे जगता येतं...
:
:
:
पुढे चालू.....
प्रेमाचा प्रत्येक रंग
मला तुझ्यामधे दिसतोय
तुझ्यातील रंगांमुळेच
मी प्रेम करायल शिकतोय
ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा नाद
तो झाला बाद
ज्याने केला ह्या संकेतस्थळाचा उपयोग
त्याच्या माथी मार फलयोग
जो लिहता झाला मिसळीवर
त्याच्या नशिबी राज योग
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
"आम्हाला काव्यात्मक लिहिता आले तर शप्पथ" म्हणाणारे तात्या तुम्हीच का?
चालू दे,तुमच्यासारख्या दिग्गजांची साथ मिळाली तर आमच्यासारख्यांना आणखी चेव येतो.
(तात्याचा मावळा) -इनोबा
तात्या, ऋषिकेश, विनायक..
आपण तर एकदम भरारीच मारलित.. जरा कामात होते आज म्हणून नाही जमलं यायला मिपावर.
तात्या,
तुम्ही उत्तम खोटंही बोलू शकता हे कळंल मला. इतक्या छान चारोळ्या लिहिल्यात इथे आणि पद्यातलं मला कळंत नाही हे असं म्हणंण म्हणजे चारोळी लिहिण्याचा कंटाळा.. असंच आहे ना?
असो..
आठवणींचा खेळ हा
जीवघेणा असतो..
विचारांचा मेळ तो
कधी , का जुळत असतो??
- प्राजु
सुन्या,अरे खोलवर विचार केल्यास कधी कधी असे आढळते की,ज्या गोष्टी आपण चार ओळीत सांगू शकत होतो त्या साठी आपण विनाकारण शंभर ओळी वाया घालवल्या.
इंग्रजीत एक म्हण आहे की, "व्हेन अ वर्ड इस इनफ्,डोंट युज दि अनदर वर्ड."
(चारोळीत रमलेला) -इनोबा
पुढे चालू
रंगात
जाहलो मी
स्पर्श
धन्य मी झालो...
सोहळा
साला आपलाही एक प्रयत्न! :)
:)
ही घ्या अजून एक..
घ्या लेको..
चारोळ्या
ज्याने
रुसूबाई रुसू..:)
क्या बात है...
का रुसतेस
मुका!!!!
वा वा..
खेळ खेळत
मैत्र
दूर दूर
मैत्री की मृगजळ?
विश्वास
मैत्री ही
विश्वासाच
.....
कवितेत
इठोबा ठरवेल...
नतमस्तक
विठू सावळा...
अंतरी उमटे
इंद्रधनूष्य...
घे भरारी
साथ
जन्म आणि
वाह!
विनोबाच्य "सुंदर" या शब्दाने..
का गे मीरा?
तू
प्रेमात
मीरा....पुन्हा एकदा
च्यामारी
सुन्या,अरे
रंग बरसूनी
राधा असे
अरे जरा बर्या चारोळ्या लिहा रे! :)
म्हणूनच.....