ताज्या घडामोडी - जून २०२२ (भाग ६)
आधीच्या भागात १४५ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे.
थोड्या वेळा पूर्वीच उदयपुर च्या कन्हैया लाल नावाच्या व्यवसायाने शिंपी [ टेलर ] असणार्या व्यक्तीच्या हत्येचा व्हिडियो पाहण्यात आला. आपल्या देशात पिसाळलेले जिहादी कुत्रे कसे मोकाट सुटलेत आणि त्यांचे पाकिस्तानी आका त्यांचे पोषण करत आहेत ते कळुन आले. पाकिस्तानला आपण अजुनही भस्म केलेले नाही आणि त्याचाच हा परिणाम आहे की आपल्या देशात आत अनेक जिहादी कुत्र्यांनी भरलेले पाकिस्तान पोसले गेले आहेत. कन्हैया लाल दोष इतकाच होता की त्याने नुपूर शर्मा चे समर्थन केले होते [ हे मला समजलेले एक कारण, इतर आत्ता तरी ठावूक नाही.]
त्या व्हिडियोत त्याने मा. पंतप्रधान नरेन्द्र दामोदरदास मोदी यांना देखील धमकी दिली असुन ती खालील प्रमाणे आहे :-
''नरेंद्र मोदी सुन ले, आग तूने लगाई है और बुझाएंगे हम, इंसाअल्लाह मैं रब से दुआ करता हूं कि यह छुरा तेरी गर्दन तक भी जरूर पहुंचेगा।
संख्येने अधिक असुन देखील, हिंदू आजही दुबळेच !
मदनबाण.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विधानसभेतील विश्वासदर्शक
आपणच नाही सगळे जग दुबळे करणं
चला म्हणजे महत्वाच्या विषयावर
न्यायालयाने बहुमत चाचणीला
शेवटी भाजपाचा रडीचा डाव
माझे मत पुढील निवडणुकी मध्ये
माझे मत पुढील निवडणुकी मध्ये शिवसेनेला असेल हे नक्की...माझेही. त्याच बरोबर ह्या पुढे कधीही भाजपला मत देनार नाही.गेले एकदाचे
गेले एकदाचे
उद्याच बहुमत चाचणी घ्या
+१
चला १०५ अडीच वर्षे घरी बसवले
मुंबई महानगरपालिका निवडणूक
+१
सेना असे वाचावे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक
मुंबई महानगरपालिका निवडणूक
फडणवीसांच्या मार्गात अजूनही
२/३ आमदार एकदम फुटले तर
त्यांना कुठल्यातरी पक्षात
आता तेलही गेले आणि तुपही गेले.
दर्ग्यावर चादर चढवून
Oops.. Page not found !
चला आता १२ विधान परिषदेच्या
ही नावे असतील असे वाटत नाही.
मेट्रो कारशेड आलेला सुरू
आरेला
पेट्रोल स्वस्त होते का ते
हे होईल.
हायपरलूप योजना परत
खूप मोठा भ्रष्टाचार झाला
कोणत्याही परिस्थितीत मराठा
ते मतांचे राजकारण आहे. ते
ही माफक इच्छा योग्य आहे.
माझा मोदींच्या हुषारीवर जास्त
पीकविमा योजना बदलतात का ते
शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईच
सगळ्यात जास्त कीव नवाब मलिक व
ते दोघे व खडसे.
वाढप्यानेच बुंदीचे बकाणे
खडसे उलट नशीबवान म्हणायला
फडणवीस - पंगतीत बसल्यानंतर
जसा दृष्टिकोन असतो
फडणीसांजवळ पुरणपोळ्या
फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले. ;)ऊठले की ऊठवले गेले? त्यांना केंद्रातून आदेश आला असं भाजप नेतेच सांगताहेत. आता फडणवींसानी सत्तर आमदारांचा गट घेऊन बाहेर पडावं, कायद्याचा नवीन अभ्यास करण्याची नाहीच. :)काय ते एकदा ठरवा, खालील
माझे जे दुश्मन आहेत त्यांची
जसा दृष्टिकोन असतो
जसा दृष्टिकोन असतो त्याप्रमाणे टोमणे मारता येतात. :)हे खडसेंना मारलेल्या टोमण्यावरून दिसतच आहे.दिर्घकालीन राजकारण लक्षात घेऊन, पंगतीत फडणीसांजवळ पुरणपोळ्या आल्याबरोबर फडणवीस पंगतीतून उठून गेले.ते उठून गेले नाहीत. पुरणपोळ्यांवर आडवा हात मारण्याचे ते मनातल्या मनात मांडे खात होते. परंतु वाढपी त्यांच्या पानाशी आल्यावर यजमानांनीच त्यांना ताटावरून उठवलं. मोदी-शहांचा फडणवीसांवर पूर्ण विश्वास आहे व जेव्हा सत्तास्थापनेची वेळ येईल तेव्हा ते फडणवीसांचीच निवड करतील असं तुम्ही पूर्वी अनेकदा सांगितलंय. परंतु काल सत्तास्थापनेची वेळ आल्यावर मोदी-शहांनी फडणवीसांना खड्यासारखे दूर करून पक्षाबाहेरील व्यक्तीवर विश्वास ठेवला.त्रागा करून टोमणे मारणे हे
हत तेरी. येवढेच होय.
कोणी विरोधात गेले की,
कोणी विरोधात गेले की, त्याच्यावर केसेस घालणे पटत नव्हते.+१ तसेच ईडी ही राज्यसरकारी संस्था भाजप नेत्यांच्या मागे लावणेही चुकीचे होते. भाजपातील नेते शिवसेनेत गेले की ईडी चौकशी बंद व्हायची, ह्यामुळे तर मला महाविकास आघाडीची किळस यायची.पण हा बदल घडवताना फडणवीसांनी दाखवलेली हुषारी ही कायम लक्षात राहणारी असणार आहे.सहमत. ईतर राज्यात राज्यपाल, केंद्रीय यंत्रनांचा गैरवापर करून सत्तापालट होत असताना लोकशाही मार्गाने सत्ता मिळवन्याची फडणवींसांची हुशारी कायम लक्षात राहनारी आहे.बर.