Skip to main content

बोलीभाषेतून साहित्यनिर्मिती होण्याची गरज

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 15/09/2021 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात साधारणपणे पासष्ट बोलीभाषा बोलल्या जातात. अधिकतम म्हणजे चार जिल्ह्यांच्या मोठ्या भौगौलिक क्षेत्रात अहिराणी बोलली जाते. (अहिराणी ही भाषा आहे. कोणतीही बोली ही भाषाच असते. बोली आणि भाषा असा भेद आजचं भाषाशास्त्र मानत नाही.) मालवणी- कोकणी भाषेला राष्ट्रीय पातळीवर, राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात प्रमाण भाषा म्हणून मान्यता आहे... संपूर्ण लेख : http://sudhirdeore29.blogspot.com/2021/09/blog-post_15.html संपूर्ण ब्लॉग : http://sudhirdeore29.blogspot.com
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 989
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया