कधी होणार सामान्य माणसाचे आयुष्य सुखकर
कोण आहे जबाबदार ह्या सर्व गोष्टींना.
1. पूर्णतः कोलमडलेली प्रशासकिय व्यवस्था
2. बेफान राजकीय बजबजपुरी आणि भ्रष्ताचार
3. बेफिकीर सामान्य माणूस
4. धर्म जात आधारित प्रचंड लोकसंख्या
5. प्रादेशिक अजेन्डा (नोकरी आणि धंदा करणारी जमात)
6. अडाणी आणि अशिक्षित लोक
7. परदेशी स्थायिक नागरिक
8. राजकीय व्यवस्थेचा भयंकर तिटकारा असणारे सो कॉल्ड सुशिक्षित लोक
9. व्यवस्थेला लुटणारे भांडवलदार आणि टॉप सरकारी अधिकारी
खेदाने म्हणावे वाटतेय कि गुलामी ब्रिटिश सरकार बरे होते, सामान्य लोकांचे तरी विचार करायचे देशाची लुट करून...
**** इतर आवांतरे, व्यक्तिगत टिका, शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी आणि धागा विषयास संबॅधित चर्चा सहभागासाठी अनेक आभार
वर्गीकरण
प्रतिक्रिया
(३० वर्षे वाट पाहून ) राम
.
हा हा
@ आर्यन मिसळपाववाला : नेमका स्वातंत्र्यदिनी काय धागा काढलायं !
देशाचं भवितव्य कायमचं अंधारात गेलंय !
चौकस २१२
लोकशाही स्वतःच्या लायकीचं
निराश होवू नका
प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वाचे
@ आर्यन मिसळपाववाला : असं नाही !
अश्वासनं देणार्यांचा इतिहास आणि संपूर्ण सायकॉलॉजीचा
अरेरे
प्रत्येक धाग्यावर असं
संक्षी साहेब ते सगळं जावु
@ प्रमोद देर्देकर : लोकशाहीत एकटा माणूस काही करु शकत नाही
उमेदवार केवळ शीर्षस्थ
आता प्रमोद साहेब तुम्हीही
अरे आंद्रे एव्हढं काय मनाला
@ प्रमोद देर्देकर आणि आंद्रे वडापाव
@ प्रमोद देर्देकर : पक्षीय राजकारणाचा अँगल सोडा !
आमच्या मतदार संघात २०१९ ला,
@ सुबोध खरे : मुद्दा न समजण्याची सवय बालपणापासून आहे
आपलंच खरं हे आयुष्यभर रेटत
@ सुबोध खरे : शाब्बास !
माझ्या मुलाला भटके कुत्रे
@ वगिश : विषय काय आणि प्रतिसाद काय !
"उमेदवाराची शैक्षणिक आहर्ता,
"पक्षानुसार "
" देशातले सगळे आवाज दाबले गेले.
.
लोकांना एक दिखावा दाखवला गेला
लोकांना एक दिखावा दाखवला गेला की : १. भ्रष्टाचार संपेल २. किंमती कमी होतील ३. फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापित करुन सगळे गुन्हेगार राजकारणातून हद्दपार होतील ४. एकूणात सगळ्यांसाठी अच्छे दिन येतील--- २०१४ आधी देशात वरिल समस्या होत्या, हे तुम्ही मान्य करताय. याचा अर्थ, कॉंग्रेसने वस्तुंच्या भरमसाठ किमती वाढवून, करोडो रुपयाचे भ्रष्टाचार व घोटाळे करुन सर्वसामन्य भारतीय जनतेला लुटले हे देखील तुम्हाला मान्य आहे तर. मग देशातील जनतेने वर्तमान सरकारच्या (दिखाव्याला?) पाठींबा दिला तर त्यात चूक काय ? देशातील जनतेने कॉंग्रेससारखा भ्रष्टाचारी व घोटाळेबाज सरकारला पुन्हा निवडून द्यायला हवे होते की काय ? --- गेल्या सहा वर्षात देशात झालेल्या एका तरी घोटाळ्याचे अथवा भ्रष्टाचाराचे नाव सांगा ?@ प्रसाद_१९८२ : तुम्ही नक्की काय अभ्यास केलायं ?
सगळया नाही.. पण बर्याचश्या
संक्षी अगदी योग्य मुद्दे
प्रश्न चांगला आहे ऋतुराज
पण जोकर गांधीचे अकर्तृत्व
पंतप्रधानांचे नोटाबंदी आणि
मोदींनी देशाला भ्रष्टाचाराचा सर्वोच्च मार्ग शिकवला !
या प्रतिसादतल्या प्रत्येक विधानाचे पुरावे उपलब्ध आहेत
सव्वाशे कोटी लोकसंख्या आणि
@ कोहंसोहं१० : इतका निर्बुद्ध युक्तीवाद फक्त भक्तच करु शकतात !
फलित शुन्य आहे.
इतका निर्बुद्ध युक्तीवाद फक्त
@ कोहंसोहं१० : न तुमच्याकडे काही मुद्दा न विचारात सुसूत्रता !
"मोदींनी भ्रष्टाचार केला हे
@ कोहंसोहं१० :
मोदींनी भ्रष्टाचार केला हे
भ्रष्टाचार
फक्त मोदी सरकार च जबाबदार नाही
@ Rajesh188 : काय बोल्ता ?