स्वयंपूर्ण भारत: कोरोनापश्चात संकटातील संधी
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे.
त्यांनी नवीन युगाचे पंचस्तंभ- अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, ऊर्जावान जनता, पुरवठा-व्यवस्था यांचे महत्त्व विशद केले.
भारत देशाला स्वावलंबी बनविण्याची क्षमता आपल्यात आहे हे त्यांनी वाइटूके आणि पीपीई किट्स् अशा उदाहरणातून सांगितले.
स्थानिक उत्पादने खरेदी करून, लोकप्रिय करून, त्यांचा जागतिक ब्रँड बनवणे हा त्यांच्या भाषणातील बहूधा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता.
कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बिरुटे सर
मला असं वाटतं.
देश आपलय साठी काय करतोय
काळ प्रतिसाद लिहिला होता
अतिशय बाळबोध प्रतिसाद,
तुम्ही साम्यवाद आणावा अशा
>>> परंतु आहे या परिस्थितीत
काही कल्पना- आपण काय करू शकतो
सकारात्मक असेल तर बोला
>>> मूळ धागा आहे कोरोनापश्चात
शिक्षण.. याला निर्यात म्हणतात
अर्थाचा अर्थ
काय नवीन.
आपल्या मुला-मुलींना रोजगार
आपल्या मुला-मुलींना रोजगार मिळेल असे छातीठोकपणे म्हणू शकतो ?स्पर्धेचा जमाना आहे. जर माझ्या पुढच्या पिढीने कष्ट करून स्वत:ची किंमत वाढवली आणि स्वत:च्या हिमतीवर रोजगार मिळवले तर त्यांना रोजगार मिळतील. छातीठोकपणे. माझ्या पुढच्या पिढीने, "कुणाच्या तरी दयेवर किंवा एखाद्या वडिलोपर्जित गुणावर सरकार / समाजापुढे हात पसरून रोजगार मिळावा" अशी अपेक्षा मी आज करत असेन तर ते माझ्या कर्तृत्वावर, क्षमतेवर आणि एकंदर विचारसरणीवर प्रश्नचिन्ह असेल. सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत आणि हव्या त्या क्षेत्रातील माहितीचे दरवाजे उघडे आहेत. कष्ट न करता पाण्यावरचे लोणी फुकट मिळवायचे आहे आहे की खरंच कष्ट करून स्वतःला सिद्ध करायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.देणार होते
लोकसंख्येतील वाढीमुळे श्रमिकांचा पुरवठा वाढतो आहे ...
पुर्णपणे नाही पटलं. गेल्या १५
बेकारी ..
तात्पर्य - यांत्रिकीकरण हे
तात्पर्य - यांत्रिकीकरण हे जसे बेकारीला कारणीभूत असेल तसे काही नवीन संकल्पनाही कारणीभूत असतील.एकदम सहमत.. आणि ते तात्पर्याचे वाक्य शक्यता दर्शवत आहे त्याला विधानात बदल करून टाका. कारण अनेक क्षेत्रात हा बदल सुरू होऊन जमाना उलटला आहे. ओला / उबेर आल्यामुळे किमान शहरातील चारचाकीच्या विक्रीवर थोडा का होईना परिणाम झाला आहे. फक्त मोबाईल आल्यामुळे किती वस्तूंची गरज संपली.. १) लँडलाईन फोन. २) गजराचे घडयाळ आणि थोड्या फार प्रमाणात साधे घड्याळही.. ३) मॅप मुळे अॅटलास / जीपीएस. ४) इंटरनेटमुळे झालेली क्रांती.. वगैरे वगैरे..मोदक साहेब ....
यांत्रिकीकरण
नवीन रोजगार नक्की मिळत असतो .
मी माझ्या भावाचे उदाहरण देणे
राष्ट्र सर्वप्रथम सर्वोपरि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile>>> या आपत्तीतुन आपण महासत्ता
माझं मत मांडतो.
उडेमी व कोर्सेरा वर ...
१. Udemy आणि Coursera या केवळ
अजुन कोणत्या आहेत? मी आय टी
इतर
२००४-०५ मध्ये बेरोजगारांची
सत्य नागडं असतं
आणि ते आपल्या तोंडावर उलटून येतं ते असं. तेंव्हा पूर्वग्रहाचा चष्मा सोडा आणि उघड्या डोळ्याने जगाकडे पहा.चालू द्या तुम्ही तुमचंच.
त्या लेखात असं काहीही नाहीये.
(अर्थात कम्युनिस्ट विचारसरणी
कुठे शुद्ध कम्युनिस्ट
चीन उत्तर कोरिया आणि छोटे
विचारसरणी असेल जिवंत
१००% भांडवशाही ?
मला उद्देशून नसेल तर ठीक आहे.
IF YOU ARE NOT COMMUNIST AT
घासून गुळगुळीत झालेले क्वोट.
घासून गुळगुळीत झालेले क्वोट.
बरोबर पण.....
दळभद्री विचारसरणी
अनि आन्धल्ला
चालू द्या ...!!
२००४ सालापासून २०१८ साला
चर्चा वाचली, बर्याच लोकांचे
सरकार हा एक प्लेअर ...
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.