हा चित्रपट खुप उदात्त असा संदेश देतो याचा विसर पडला आहे.या देशाचि एकात्मता व अखंडता टिखवण्या साठी अश्या चित्र पटाचि निर्मीति आवश्यक आहे..हाताला काम नाहि खायला अन्न नाहि मग अश्या लोकांना मुंबईच मावशि सारखि वाटते...जि त्यांना मायेने जवळ घेवुन २ वेळेचे अन्न देते व घरी पाठवण्या साठी पैसे पण देते..सिनेमाचा दर्जा साधारण..व कलाकार सुमार असले तरी पुढे काहि वर्षातच जेंव्हा मुंबई केंद्र शाशित करण्याचा प्रस्ताव येइल त्या वेळी अभिशेक बच्च्चन ह्या मधे काम करेल..मग तर कौतुक करतालच ना सिनेमाचे.. :''(
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
इकडं
उदात्त असा संदेश