शाळेत जाऊन खरोखरच काहीआर्थिक फायदा होतो का? किंवा शाळेत जाऊन इथे कुणाला काही आर्थिक फायदा झाला आहे का?
शिक्षकांना
In reply to ** शाळेत वर्षे वाया जातात ** by साहना
O' Canada...! Oh, Bihar...! What a Contrast...!
Canadian Cabinet : 1) Minister of Health is a Doctor. 2) Minister of Transport is an Astronaut. 3) Minister of National Defense is a Sikh Veteran. 4) Minister of Youth is under 45. 5) Minister of Agriculture and Agri-Food is a former Farmer. 6) Minister of Public Safety and Emergency Preparedness was a Scout. 7) Minister of Innovation, Science and Economic Development was a Financial analyst. 8 ) Minister of Finance is a successful Businessman. 9) Minister of Justice was a crown Prosecutor and is a First Nations leader. 10) Minister of Sport, and Persons with Disabilities is a visually impaired Paralympian. 11) Minister of Fisheries and Oceans, and Canadian Coastguard is Inuit. 12) Minister of Science is a Medical geographer with a PhD. 13) Minister of Immigration, Citizenship and Refugees was an Immigration critic. There are Scientists in the Cabinet, and it is made up of 50% Women...!Now see this...
Bihar Cabinet : A Look at the Bihar Cabinet and the Educational Qualifications of the Ministers : 1) Nitish Kumar - Chief Minister, Home, General Administration - (Bachelor Of Engg.) 2) Tejaswi Yadav - Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare - (Ninth std Fail) 3) Tej Pratap Yadav - Health, Irrigation, Transport - (Twelfth Fail) 4) Abdul Bari Siddiqui - Finance - (Twelfth) 5) Vijendra Prasad Yadav - Electricity - (Tenth Fail) 6) Lalan Singh - Drinking water - (Eighth Std) 7) Manju Varma - Social Welfare - (Twelfth) 8 ) Manmohan Jha - Land development - (Seventh) 9) Madan sahini - Fertilizers - (Tenth Std) 10) Ashok Choudhary - Education & IT (Tenth Std) 11) Vijay Prakash - Labour - (Fifth Standard) 12) Ram Vichar Rai - Agriculture(10th pass) 13) Kapildev Kamath - Panchayati Raj - (Third Std) 14) Santosh Nirala - SC/ST Welfare - (Twelfth) 15) Abdul Jaleel Masthaan - Programme Implementation - (Eighth Std) 16) Abdul Gafoor - Minority Welfare - (Tenth Std) 17) Chandrika Rai - Transport (MA, Patna University) 18) Maheswar Hajari - Urban Development - (Twelfth) 19) Chandrashekar - Disaster Management - (Fourth std) 20) Jaykumar singh - Industries And Science and Technology - (Tenth Std) 21) Anitha Devi - tourism - (Twelfth Failed) 22) Awadesh Singh - Animal Husbandry - (Fifth Standard) 23) Muneshwar Choudhary - Mines and Geology - (Twelfth) 24) Krishnanandan Verma - Law - (Eleventh) 25) Khurshid Feroz Ahmed - Sugarcane Industry - (Fifth std) 26) Shailesh Kumar - Village Administration - (Second Standard) 27) Alok Mehta - Co-operatives - (Third standard) 28) Shravan Kumar - Village Development - (Twelfth Standard) 29) Shivachandra Ram - Arts and Culture - (ILLITERATE)" आता बोला ! मी ताडून पाहिले नाही आणि या संदेशात काहीशी अतिशयोक्ती असू शकते... पण लालूच्या दोन सुपुत्रांची (तेजस्वी यादव, Deputy Chief Minister - Roads,rd Buildings, Backwas class Welfare (नववी नापास) आणि तेजप्रताप यादव, Health, Irrigation, Transport (बारावी नापास)) शैक्षणिक पात्रता जगजाहीर आहेच. तेव्हा... जर केवळ आर्थिक फायदा हवा असेल तर फुका शिक्षणात वेळ न घालवता अशिक्षित राजकारणी होणे सर्वात जास्त फायद्याचे ;) :D
In reply to काय योगायोग पहा ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to डोक्याला शॉट by गॅरी ट्रुमन
प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही गोष्ट पुस्तकात दिली आहे म्हणून गृहित न धरता पहिल्या तत्वांवरून ('फर्स्ट प्रिन्सिपल्स') सिध्द करून आपली खात्री करून द्यावी इत्यादी गोष्टी कितीतरी अधिक महत्वाच्या नव्हत्या का? एकदा तो दृष्टीकोन तयार झाला की मग नंतर कुठचाही विषय शिकणे शक्य होईल.+१ पण मला वाटतं विज्ञानाच्या प्रयोगात आणि गणिती प्रमेय सिद्ध करण्यात ही स्किल्स डेव्हलप होतात. प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या. अजून एक म्हणजे आपल्याकडे सर्व मुलांना डिबेट करायला शिकवलं पाहिजे.
In reply to प्रश्न कसे विचारावेत, कोणतीही by अत्रे
प्रश्न हा आहे की इतिहास, भूगोल या विषयात या स्किल्स कशा डेव्हलप करायच्या.भूगोलाविषयी माहित नाही. मला तो विषय कधीच आवडला नव्हता त्यामुळे फार लिहिता येणार नाही. पण इतिहासाचा विश्लेषणात्मक अभ्यास करता येणे शक्य आहे. म्हणजे नुसत्या सनावळ्या किंवा दुसर्या महायुध्दाचे परिणाम, कारणे यांची १०-१२ कलमी यादी न देता खरोखरच घटना घडल्या त्या कशामुळे, दोन वेगळ्या प्रदेशात/ कालखंडात घडलेल्या घटनांची सांगड घालता येईल का वगैरे वगैरे अभ्यास करता येणे शक्य आहेच. आम्हाला एन.टी.एस ला दिपक पवार म्हणून एक सर इतिहास आणि नागरिकशास्त शिकवायला होते (सध्या ते मराठी अभ्यास केंद्र चालवतात). त्यांनी भारताचा स्वातंत्र्यलढा शिकवताना स्वातंत्र्य नक्की कशाकरता (मी माझ्या आयुष्याचा शिल्पकार असायला पाहिजे) इथपासून सुरवात केली होती. तसेच कोणतीही बाजू बरोबरच असणार (उदाहरणार्थ क्रांतिकारकच किंवा गांधीच) असा पूर्वग्रह न बाळगता नक्की काय झाले आहे हे अनेक सोर्सेसमधून माहित करून घ्या आणि मग त्यावर आपला विचार करून आपले मत बनवा हे पण त्यांनीच आम्हाला शिकवले. अशाप्रकारे इतिहास शिकवता येणे अशक्य नक्कीच नाही.
In reply to डोक्याला शॉट by गॅरी ट्रुमन
In reply to @गॅरी ट्रुमन by लोनली प्लॅनेट
तुम्ही वर उल्लेख केलेल्या गोष्टी या विश्वाबद्दल कुतूहल निर्माण होण्यासाठी शिकवल्या जातातउद्देश तो असला तरी ज्या पध्दतीने त्या अभ्यासक्रमात असतात आणि त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्या पध्दतीने त्यावर परीक्षा घेतल्या जातात त्यावरून अशा गोष्टींविषयी कुतुहल निर्माण होण्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या मनात दुरावाच निर्माण होत असेल असे वाटते.
शाळेत अशा कित्येक गोष्टी होत्या त्या आपल्याला नक्की का शिकविल्या गेल्या याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही.शाळेतलं शिक्षण हे तुमचा एरिआ ऑफ ईन्टेरेस्ट काय आहे हे शोधायला असतं असं माझं (आता बनलेलं ) मत आहे. There are many things that you don't know you don't know. आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार? बाकी ते अकरावीला सायन्स कॉमर्स आर्ट्स ही विभागणी चूक आहे असं माझं मत आहे. We try to specialize too early.
In reply to काहिसा असहमत by अनुप ढेरे
आपल्याला काय माहिती नाही हेच माहिती नसतं. जगात काय काय असतं हेच जर समजलं नाही तर आपल्याला काय आवडतं हे कसं समजणार?हो नक्कीच. पण आपल्या शालेय अभ्यासक्रमात ज्या पद्धतीने विविध गोष्टी दिलेल्या असतात त्यातून त्या गोष्टी नक्की कशाकरता आहेत हा प्रश्न मात्र नक्कीच पडतो. जर का भरभरून गोष्टींचे नुसते गुणधर्म आणि उपयोग दिले पण ते केमिकल समोर दिसले तरी ओळखता येईल यासाठी त्या अभ्यासक्रमात काहीच नसेल तर मग नुसते गुणधर्म आणि उपयोग माहित का करून घ्यावेत हा प्रश्न नंतर पडणारच की. हे सगळे विषय कमी महत्वाचे आहेत असे नक्कीच नाही. पण इतकी स्पेसिफिक माहिती द्यायला जातात पण एकूणच एखाद्या गोष्टीचा अभ्यास कसा करावा हा दृष्टीकोन तयार होण्यासाठी आपल्या अभ्यासक्रमात फारसे काहीही नसते ही तक्रार आहे.
In reply to काहीच्या काही विचार लेखात by वरुण मोहिते
In reply to मला शाळेत गेल्यामुळे लिहीता by उगा काहितरीच
In reply to नेहमीच्या शाळेत न गेला असता by साहना
In reply to मला शाळेत गेल्यामुळे लिहीता by उगा काहितरीच
In reply to शाळेत गेल्यामुळे काय काय झाले by सुबोध खरे
शाळेने "मला काय दिले" याचा मी "शाळेत काय मिळवले" हा हि एक भाग आहे. कारण शिक्षकाने शिकवणे आणि आपण शिकणे याचा अर्थाअर्थी संबंध असतोच असे नाहीवा ! आवडला विचार . अगदी बरोबर आहे . एकाच शाळेत , एकाच बेंचवर बसणार्या दोन विद्यार्थ्यांपैकी एखादा शास्त्रज्ञ होऊ शकतो अन् एखादा दरोडेखोर ! शेवटी आपण काय घेतो हेच महत्वाचं .
In reply to शाळेत गेल्यामुळे काय काय झाले by सुबोध खरे
In reply to शाळेत गेल्यामुळे काय काय झाले by सुबोध खरे
In reply to अगदी मनातलं by स्मिता.
In reply to जर आर्थिकच मोजायचा असेल तर by महेन्द्र ढवाण
In reply to लाचार न होता आयुष्य जगता येणं..... by मुक्त विहारि
In reply to मुवि by सुबोध खरे
In reply to लाचार न होता आयुष्य जगता येणं..... by मुक्त विहारि
In reply to सामान्य मुलांमध्ये किती by अतरंगी
In reply to शाळा ही केवळ शाळा नसते तर ती by कायरा
In reply to शाळा ही केवळ शाळा नसते तर ती by कायरा
इंटिग्रेशन किंवा साईन थिटा काॅस थिटा यांचा काहींना काहीच उपयोग होणार नाही पण ज्यांना इंजिनिअरिंग किंवा फिजिक्स घ्यायचे असेल त्यांना हे आवश्यक आहे.इंटिग्रेशन, डेंरिव्हेटिव्ह आणि ट्रिगोनोमेट्री हे प्रत्यक्ष जीवनात कुठे वापरत असावेत हे इंजिनियरिंगला असताना कधीच कळले नाही. शिक्षण संपल्यावर इअडी (इन्सर्ट अपडेट डिलीट) डेव्हलपर झाल्यावर कधी यांची गरज भासली नाही.
In reply to शाळा ही केवळ शाळा नसते तर ती by कायरा
भले तुम्ही भविष्यात ड़ाॅक्टर व्हा पण सुरवात तर तुम्हाला जे काही मुलभूत विषय आहेत ते शिकुनच करावी लागणार. All is well. पहिलीत असतानाच अॅनाटाॅमी शिकायला सुरुवात करायची व इतिहास भूगोलाचा मला काय उपयोग म्हणून ते विषय शिकायचेच नाही हा खूप एकांगी विचार झाला. कुठल्या गोष्टींचा भविष्यात काय उपयोग होईल हे कोणी सांगू शकत नाही.ह्या उदाहरणाचे जिवंत 'रियलायझेशन' अनुभवायाचं असलं तर मायबोलीवर डॉक्टर शिंदेंच्या 'निदानचातुर्य कथा' आहेत त्याचा गरजूंनी लाभ घ्यावा. एखादी विषबाधेची केस, तशीच दुसरी तिसरी आल्यावर सगळे रोगी एकाच भागातले असण्याचे केलेलं प्राथमिक निदान नंतर त्या भौगिलीक भागात मिळणाऱ्या विषारी वनस्पती, त्यातल्या कुठल्या वनस्पतीच्या सेवनाची लक्षणं रोगी दाखवत आहेत हे ठरवून रुग्णांचा जीव वाचवणे ह्यात 'भूगोल' 'वनस्पतीशास्त्र' वगैरे कितीतरी विषय येतील शाळेत शिकलेले. *इतर संस्थळांवरच्या लेखनाचा उल्लेख धोरणात बसत नसल्यास संपादक सादर प्रतिसाद उडवायला मुखत्यार असतील.
In reply to निसटत्या बाजू १ by माहितगार
In reply to धागा वाचून माझ्या शाळेची आठवण by आदूबाळ
In reply to तुम्ही खरंच नशीब वान आहात.... by मुक्त विहारि
तुम्ही खरंच नशीब वान आहात....अगदी अगदी. कुठल्या सुमुहूर्तावर मला त्या शाळेत घालायचं माझ्या आईबापांच्या डोक्यात आलं काय माहीत. एका ज्येष्ठ मिपाकराची आई आम्हाला शिकवायला होती.
पण खरोखर तशा गोष्टी शाळेत उपलब्ध असतात का? आणि एखाद्या मुलाला त्याचे गूण विकसीत करायचे असतील तर, प्रत्येक शाळा मदत करते का?आपल्याला प्रत्येक शाळेशी काय देणंघेणं आहे? तशी शाळा शोधायची आणि आपल्या पोराबाळांना त्यात घालायचं. विषय कट. (असा विचार प्रत्येकाने केला तर आपोआप सगळ्या शाळा लायनीवर येतील.)
In reply to धागा वाचून माझ्या शाळेची आठवण by आदूबाळ
In reply to http://www.misalpav.com/node by सतिश पाटील
In reply to अहो.... by मुक्त विहारि
शाळेत जाऊन इथे कुणाला काही आर्थिक