✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

G
ganeshpavale यांनी
गुरुवार, 05/28/2015 - 10:25  ·  लेख
लेख
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर

सळसळत्या रक्ताचा धगधगता ज्वालामुखी म्हणजे सावरकर ज्यांची लेखणी माझ्यासाठी नेहमीच आदरणीय, आणि वंदनीय. असामान्य व्यक्तिमत्व, आणि कर्तुत्ववान देशभक्त आपल्या विविध पैलूंनी आपली प्रतिभा प्रकट करणारे प्रगाड बुद्धिवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानाचा मुजरा

मित्रांनो,आपल्याकडे बरीच अशी व्यक्तिमत्व होवून गेली कि जी आजही जनमाणसात अजरामर आहेत. त्यात प्रत्येक हिंदुच्या मनात, मराठी माणसाच्या मनात आपल अढळ स्थान बनवणारे थोर क्रांतिवीर, स्वातंत्रवीर आपल्या पैकी बरेच जणांचे आदर्श………। आपल्या लेखणीने उभ्या हिंदुस्थानात नव चैतन्य निर्माण करणारे ज्यांचे शिवछत्रपती आदर्श होते. ते मवाळ, जहाल आणि कर्तुत्ववान व्यक्तिमत्व म्हणजे "स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर" जय शिवराय जयस्तु हिंदुराष्ट्राम…। - गणेश पावले
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा

प्रतिक्रिया द्या
15484 वाचन

💬 प्रतिसाद (59)

प्रतिक्रिया

आपण आत्मकुंथिकारक निरर्थक

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 12:38 नवीन
आपण आत्मकुंथिकारक निरर्थक भ्रामक संध्यावादाचि पळि आहात! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तो तुमचा समज आहे

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 13:57 नवीन
तो तुमचा समज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

.............................

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 14:10 नवीन
............................. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

हेच हेच ते

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 14:21 नवीन
चालुद्या तुमचे निरर्थक अत्मरंजन !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

अत्रुप्त आत्मा
Fri, 05/29/2015 - 14:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊ

प्रसाद गोडबोले
Fri, 05/29/2015 - 14:42 नवीन
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मिपावरील स्वा. सावरकरांविषयी काही लेख

पैसा
Fri, 05/29/2015 - 01:07 नवीन
http://www.misalpav.com/node/17782 http://www.misalpav.com/node/27223 http://www.misalpav.com/node/16989 http://www.misalpav.com/node/12510 http://www.misalpav.com/node/24076 http://www.misalpav.com/node/6277 http://www.misalpav.com/node/18119
  • Log in or register to post comments

या महान राष्ट्रापुरुशास

चिनार
Fri, 05/29/2015 - 09:41 नवीन
या महान राष्ट्रापुरुशास विनम्र अभिवादन !
  • Log in or register to post comments

विनम्र अभिवादन

सुधीर
Fri, 05/29/2015 - 15:22 नवीन
टिळक आणि गोखले यांच्या विचारांच्या दरीतला सुवर्णमध्य काढण्याची क्षमता असणारा कुशाग्र बुद्धिमत्तेचा, जाज्वल्य देशाभिमान असेलेला नेता. पण दुर्दैवाने मोलाची वर्ष (टिळक आणि गोखल्यांच्या पाश्चात) काळ्यापाण्याच्या शिक्षेत गेल्याने आणि परत येईपर्यंत ती पोकळी गांधींनी भरून काढल्यामुळे इतिहासात एका भरीव कामगीरीपासून वंचित राहिलेला नेता. (शेवटच्या वाक्यावर बर्‍याच जणांचा आक्षेप असतो). इतिहासात सशस्त्र चळवळीचा पुरस्कार करणार्‍या नेत्यांची धरपकड करून काळ्यापाण्यावर पाठविल्यावर सशस्त्र चळवळ अगदीच ठप्प झालेली दिसते. १९११ मध्ये ५० वर्षाची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावल्यावर, टिळकांच्या पाश्चात, गांधींचा उदय होण्यापूर्वी (मोक्याच्या वेळी) सावरकरांची राजकीय कारकिर्द जवळजवळ संपुष्टात येते. माझ्या मते जेव्हा सावरकर रत्नागिरीच्या तुरुंगातून मुक्त झाले तोपर्यंत गांधी हे "हिंदूंचे" मोठे नेते झालेले होते. काँग्रेसपाठी सामान्या जनता (बहुसंख्या हिंदू) होती. सावरकरांसारखा नेता टिळक-गोखल्यांच्या काळापासूनच काँग्रेसपासून दूर होता. सावरकरांनी त्यानंतर (1937 मध्ये) नेतृत्व केलं ते "हिंदू महासभेचं". लंडन मध्ये "इंडिया हाऊस" चालवणारा, पॅरिस मध्ये मॅडम कामांकडे भूमिगत म्हणून वावरणार्‍या नेत्याला पाश्चात्य संस्कृतीतला सुधारणावाद दिसला नाही असे समजणे हा त्या उत्तुंग नेत्याचा अपमान आहे. कट्टर हिंदुत्वाने भारलेल्या लोकांपुढे (ज्यांनी हिंदुस्थानाव्यतिरिक्त इतर जग पाहिलंच नाही, समुद्र पार केला तर सुचिर्भूत व्हाव लागतं, मुसलमान हे देशाचे कट्टर शत्रू आहेत अशी समज असलेल्यांपुढे) "गो-हत्या पाप नाही" वा हिंदू [संस्कृती] म्हणजे भारतात राहणारे सगळी लोक (मुसलमानांसहीत) अशा आशयाचे, बुद्धिभेदाचे तार्किक विचार मांडले तर त्यांना सावरक कसे समजतील? मग "सावरकर कोणाला कळले नाहीत" हा एक मतप्रवाह बनतो. जिथे आजही नेत्यांना 'जुमल्यांच्या' भाषेत बोलाव लागतं तिथे ७०-८० वर्षापूर्वीची काय कथा. नेता जे बोलतो ते अनुयायांना सोडा, बुद्धिवाद्यांनाही समजण्यात गोंधळ असेल तर त्या नेत्यापाठी जनाधार तरी कसा असेल? सावरकरांसारख्या उंचीच्या माणसाचं दु:ख कदाचित इथे असावं. देशासाठी, स्वातंत्र्यासाठी, वेगवेगळ्या भाषा संस्कृतीसाठी, साहित्यासाठी सावरकरांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचा उचित आदर नक्कीच केला पाहिजे. त्याची जाण ठेवली गेली पाहिजे. (माझा मूळ लेख विषयाशी विसंगत इथे आहे. त्यातला हा काही भाग.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा