लहानपणी कोकणात काकांच्याकडे उन्हाळ्यात जवळजवळ दर वर्षी आंबे खायला जायचो. मनाने परत एकदा फिरुन आले. चूलीवर तापवलेल्या अंघोळीच्या पाण्याचा वास दरवळला. काही वर्षामागे काकांचे दोन्ही दवाखाने सिमेंट काँक्रिट्चे झाले आणि पेशंटस ओसरीऐवजी मोल्डेड खुर्च्यांवर डाक्तर साहेबांची वाट पाहू लागले. शेणाने सारवलेल्या घराचा बंगला झाला. चूलीच्या जागी गॅसचा सिलिंडर आला. सत्तरीचे काका आता जून्या आठवणीत रमतात. कधी फोन केला तर म्हणतात की तुझ्या लेकाला आपल्या बागेतले आंबे खायला नाही मिळाले. हातपंपावर अंघोळीला नेता नाही आले. मोठा झाला आता तो या सगळ्याशिवाय.
रेवती
रेवतीजी,
आपल्या अनुभवाचे फार सुंदर वर्णन केलंत.
"बदल" हा निसर्गाचाच नियम आहे.त्यामुळे आपण लिहिलेले कोकणात झालेले बदल अपेक्षीत आहेत.
"कधी फोन केला तर म्हणतात की तुझ्या लेकाला आपल्या बागेतले आंबे खायला नाही मिळाले. हातपंपावर अंघोळीला नेता नाही आले. मोठा झाला आता तो या सगळ्याशिवाय."
बिचार्या काकांचा जीव हळहळतो."
हरकत नाही निदान आपल्या तोंडून "आखो देखा हाल"आपल्या लेकाने ऐकल्यावर त्यालाही मजा येईलच.
प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्राजुजी,
आपली अशी प्रतिक्रिया वाचून किती बरं वाटतं.कमीत कमी एका तरी व्यक्तिला आनंद देण्याचं श्रेय मिळाल्याने बरं वाटतं.
आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
मस्त !
आभार
वा सामंतकाका!
सुंदर वर्णन
वा..
आभार