<काही शंका......>
गेली कित्येक वर्षे काही शंका मनांत आहेत.
१. मिपावरील खादाडी नक्की कशी सुरु झाली? म्हणजे मुळात जर अनुष्का तात्याला सापडलीच नसती तर खादाडी सुरु झाली असती का?
२. मिपावरच्या पुणे-नॉन्पुणे दंगलीला नक्की जबाबदार कोण? म्हणजे नॉनपुणेकरांनी छेड काढलीच नसती तर दंगल झाली असती का? (असेच इतर दंगलींबाबत)
३. आज काल मिपावरील ड्यु(ड)आयडींचे प्रमाण कमी का झाले आहे?
४. मिपावरील अनेक प्रतिसादांना अप्रकाशित केलं गेलं तेंव्हा, सल्लागारांची नक्की भुमिका काय होती?
५. मिपा मधील विडंबनांचे प्रमाण अचानक कमी का झाले?
६. सदस्यांची संख्या अचानक कशी काय वाढली?
७. काथ्याकूट आणि कौल ही नेहमीच अस्थिर क्षेत्रे का आहेत?
८. 'ह्या' आणि 'त्या' स्थळांवरील सदस्यांचे प्रमाण कमी का झाले? आणि तिथल्या सदस्यांत हुच्च व्यक्ती का असतात?
९. मिपावरील खेचाखेचीत सदस्यांच्या प्रमाणात, सगळ्यांचा भाग का नसतो? विशेषतः राजकारण आणि चर्चा.
१०. नवीन सदस्यांच्या आयातीचा, मिपावरील टीआरपीवर नक्की काय परीणाम होतो? म्हणजे उद्या जर आपण कमीत कमी सदस्य आयात केले तर, मिपा बलवान होईल का?
मला ह्याची उत्तरे माहीत नसल्याने, क्रुपया कुणी दिलीत तर फार बरे.
-हलके घ्या!
(होळीच्या याड्व्हान्स शुभेच्छा...!)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
+१
ज्यांच्याकडुन मिळत होती
अरे बापरे!
प्यार्याला एक उद्योग नै...
आँ????
७५ वरुन ५८??? वॉज नॉट दॅट बॅड
अरे! इथे तर सापशीडी झालेली
अरे एक विषय सुटला की
साम्य
अगोदर या सर्व गोष्टींचा त्रास
१. मिपावरील खादाडी नक्की कशी