कल्की
कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे
असे म्हटले जाते की
कलियुगा मध्ये अशी
वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी
कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल
तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.
त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल
पाशवी लोकांना बुद्ध अवतारात समज दिली, तो अवतार झाल्यावर कल्की अवतार येतील
जे लोक बदलले नाही त्या लोकांना शिक्षा करेल कल्की अवतार या millenium मधे होईल.
तो भारतात जन्म घेईल.
भविष्यवाणीनुसार कल्की अवतार संपूर्ण जगाचा राजा असेल
संपूर्ण पापनाश केल्यानंतर संपूर्ण पृथ्वीवर न्यायाची स्थापना करेल
तो वाईट लोकांना शिक्षा देईल
पापी लोकावर तो दया करणार नाही.
कल्की अवतार एक सुवर्णयुग स्थापन करेल
कलियुगा आधी, हे कृष्णाने रणांगणात अर्जुनाला सांगितले की त्याच्या मृत्यूनंतर,
कलि युग सुरूवातीस होईल. तो
5000 वर्ष त्याच्या मृत्यूनंतर (6000 B.C.) म्हणतात
कलि युग आत सुवर्णयुग येतील.
चालेल जे कलि युग सुवर्णयुग नंतर अंदाजे 10,000 वर्षे नंतर स्थापन होईल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मी पैला मी पैला
खरंच येणार असेल तर अजून कशाची
अजून वेळ आहे ना?
आओ कुछ पाशवी करते है
नक्कीच तुम्हाला कल्कीच्या
अर्थातच!
त्यात परत कल्की कोचलीन असेल
ईईईईईईईईइ तुला आवडते ती?
>>ईईईईईईईईइ
+१
हां ना राव. चांगली आहे बिचारी
खरे तर ईशान नंदकिशोर अवस्थी
आणि कीरन पोलार्ड त्या दोघांचा
अगदी अगदी
मला पण
मलापण !!!
कल्की कोचलिनने..तिच्या
पैलं सगळेच छान वाटते...
स्पष्टीकरण
आँ...!
येवडा
अरविंद केजरिवाल आहे बहुदा
त्यानंतर
मला वाटते
कल्कीच्या जन्मानंतर पाशवी
उलट गिनती सुलट लिहिलेली आणि
वोक्के
अजुन मागे आहात
बर झाल तुमी हा विषया घेतला .
असे म्हणतात की कल्कीचा जन्म
खुपच सुंदर्......पण त्रोटक माहीती
त्या दोन नालायकांचे नाव
आणि बाय द वे हयाआधी उडणारे
हे पहा ते पंखवाले उडणार घोडे
हे तर काहीच नाही !
रोचक दुवा आहे.
उडणारा घोडा ह्याचा अर्थ
नक्कीच आमचे परमभाग्य की आम्ही सुवर्णकाळात
(१२) अत्त - वर्ग :
वाद
तुमच्याशी एकदा बौध्द
नक्कीच
आणखी एक
मी धम्मपद, बर्यापैकी जातककथा
येउदे एक लेख यावर ...!
ह्याच्यावरुन आणखी एक आठवले ..
@ धन्या ...तु तोच आहेस ना "
त्या सहीतील वाक्याचा मतितार्थ
कारण सोप्पं आहे
हसायला देखील आले नाही त्या