तुमचे!
तुमच्याशी प्राध्यापक देसाई, कोणी तरुण, कोणी पोक्त बाई, हे गृहस्थ - सर्वच बोलायला उत्सूक असतात. याचे श्रेय तुम्हाला जाते.
पण जे नको असताना तुम्हाला गप्पा ऐकवतात, त्यांना काही कारण सांगून सोडवणूक करून घेण्याचे तंत्र आत्मसात करा, बुवा! म्हणजे तुमचे मन रमते तशा आणखी लोकांशी आमची ओळख होत राहील.
धनंजयजी,
आपला कयास बरोबर आहे.
त्याचं असं आहे,मालवणीत एक म्हण आहे"स्वभावान घो खाल्लो" अर्थात याचा मतितार्थ निराळा आहे पण शब्दशः अर्थ करता येत नाही कारण घो म्हणजे मालवणीत पती,नवरा तेव्हा आशय असा आहे की स्वभावाने मार खाल्ला.आणि हे आमचं असं आहे.तुम्ही म्हणता तसं तंत्र आत्मसात करणं सहजासहजी जमत नाही बुवा! कटवा कटवी केली तरी नंतर वाईट वाटतं.आणि खूप दिवसानी भेटलेल्या व्यक्तिशी थोडं बोलावसंही वाटतं.
पण यापुढे तुम्ही म्हटल्या प्रमाणे थोडा जास्त सिरयसली प्रयत्न करीन.
आपण दिलेल्या श्रेयाबद्दल आभार.
आणखी लोकांशी आपली ओळख करण्याचा मी जरूर प्रयत्न करीन.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
फारच..
स्वभावाला औषधनाही"
लोकांना बोलके करण्याचे श्रेय
आभार