बोललो न मी काही न काही होते बोलायचे
न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
गाव आले , प्रवास थांबले न होते काही आठवायचे
ओझे अवघड घेऊन सोबत न होते कुणास शोधायचे !
काठा सोबत, काठ शोधत , न होते परतायचे
थांबवून सावलीस मागे, सोबत न होते न्यायचे !
तरी काही आलेच सोबत, न होते माझे नाव ते
मग तोच म्हणाला ,
जाउदे 'निनाव' हे असे चालायचेच !!
बोललो न मी काही न काही होते बोलायचे
न होते काही ऐकायचे न मज काही होते सांगायचे!
काव्यरस
वाचने
931
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
ठिक
नक्कीच
In reply to ठिक by मिसळलेला काव्यप्रेमी