राज ठाकरेंनी अखेर बोनीकपूर च्या कार्यक्रमाचा विरोध थांबवला..!
अलीकडेच सहारा वन की कुठल्याश्या वाहिनीवर दाखवण्यात येणाऱ्या सूरक्षेत्र या कार्यक्रमाबाबत मनसेने जोरदार विरोध दर्शवला होता तसेच ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनाही चार खडे बोल वगैरे सुनावले होते..
भारताविरुद्ध रोज उठून काहीना काही दहशतवादी कारवाया करणाऱ्या, प्रशिक्षित दहशतवाद्यांना भारतात पाठवणाऱ्या पाकिस्तानातील कलाकारांना इथे बोलावून त्यांच्याकरता रेड कारपेट घालण्याची काय गरज आहे? असे मुद्दे घेऊन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.. जाहीर भाषण करून आशाताईंनाही फटकारले होते, त्याचप्रमाणे विविध वाहिन्यांवरील चर्चात्मक कार्यक्रमात मनसेच्या पित्त्यांनी सदर कार्यक्रमाला तीव्र विरोध दर्शवला होता
आम्हाला तेव्हा राजसाहेबांची भूमिका मनापासून पटली होती. कारण खरोखरच जो देश आपल्याशी केवळ शत्रुत्वाच्या नात्याने वागतो त्या देशाशी आपण सांस्कृतिक किंवा अन्य कोणतीही जवळीक केली तरी त्या पाकिस्तानचे शेपूट नेहमी वाकडे राहणार आणि भारतात अतिरेकी कारवाया करून निरपराध भारतीयांना ठार मारण्याचा त्यांचा उद्योग सुरूच राहणार..
तेव्हा अशा देशाच्या कलाकारांना इथे निश्चितच बोलावता कामा नये.. 'आपल्या देशात काय कमी मुलं आहेत जी चांगली गातात? त्यांना संधी द्या की..' - राज ठाकरेंच्या यादेखील भूमिकेचे आम्हाला खूप कौतुक वाटले होते..
परंतु पैसा हा देशापेक्षाही, देशाभिमानापेक्षाही मोठा असतो हेच शेवटी आज राज ठाकरेंनी दाखवून दिले.. आज बातमी आली की त्या कार्यक्रमाचे निर्माते बोनी कपूर राज ठाकरेंना भेटले आणि चक्क समझौता झाला म्हणे..!
आशाताईंसारख्या महान कलावंताला या कार्यक्रमात भाग न घेण्यासाठी जाहीरपणे चार खडे बोल सुनावणाऱ्या राज ठाकरेंनी त्या बोनी कपूरसमोरशी समझौता कसा केला ??
[संपादितः मूळ धाग्यातील भाषा आक्षेपार्ह असल्यामुळे धागा शीर्षकासकट संपादित करण्यात आला आहे. धाग्यातील बातमी आणि त्यावरील टीका टिप्पणी याबद्दल सदस्यांनी काय ती चर्चा करावी ही विनंती. वैयक्तिक शेरे असलेले प्रतिसाद संपादित करण्यात आले आहेत आणि येतील. धन्यवाद!]
प्रतिक्रिया
>>>शेवटी 'पैसा बोलता है.. '
नान्या
पैसा देवो भव
वास्तव.
परंतु पैसा हा देशापेक्षाही,
आपल्याला असे म्हणायचे आहे का
या बातमीत तथ्य किती काय ते
राज ठाकरेंनी त्या यःकश्चित
तो कसला वैयक्तीक , जागतिक
बाय द वे, सदर बातमी खोटी आहे
कुठून तरी ऎकलेल्या फुटकळ
आम्हाला तेव्हा राजसाहेबांची
थोsssडे कष्ट
यापुढे पाक कलाकारांना घेऊन
तोडपाणी झाल्याचा कुठला पुरावा
असा आमचा अंदाज आहे..
आरोपच!
पब्लिक फोरमवर धागे काढण्यास
वाट्टेल ते
आरं तेजायला
वाटलच होतं!!
अंतरे कोsपि हेतु?
फक्त 'गोची' एवढीच आहे कीं हे
'मनाचे श्लोक'
घ्या! मग आमचे सोकाजीनाना
आयला सोकाजीनाना अंतर्यामी
खोके पोचले असावेत.
आयला अजुन एक अंतर्यामी.
प्रतिसाद अतिशय आवडला..
खोके पोचले असावेत.
एवढीच प्रतिक्रिया
कॉमन मॅन च्या धाग्याला काय
मग लोकपाल च्या वेळी काय
clay feet
संपादितः मूळ धाग्यातील भाषा
मला एका जुन्या आयडीची
माउ
तंतोतत!
मी पहिल्या धाग्यालाच पकडलेला
मिपावरती
टाळ्या.
शिट्ट्या.
यांचे पालक संपादक कोण आहेत हे
होय तेचायला. एकदा काय ती पालक
कोण रे तो?
अच्छा
फेटे उडवले
हेच लाडके सदस्य जेंव्हा
एका वेळेस किती धोतरांना फटाके
एका वेळेस किती धोतरांना फटाके
Pagination