छत्री आणि टॉयलेट नॅपकीन फारच स्वस्त दरात देत आहेत... ;)
एनटीपीसी ने राष्ट्रमंडल खेलों से हाथ खींचे
http://www.bbc.co.uk/hindi/sport/2010/08/100819_ntpc_cwg_va.shtml
और कितना ख़र्च?
http://www.bbc.co.uk/hindi/sport/2010/08/100816_cwg_revenue_pp.shtml
आता ऑलिंपिकही भरवू शकतो - दीक्षितराष्ट्रकुल स्पर्धेच्या निमित्ताने उभारलेल्या जागतिक दर्जाचे मैदाने पाहून दीक्षित यांनी हा विश्वास व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ""आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो, याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे.''
१) जागतिक दर्जाचे मैदाने : करोडो लोकांच्या ताटातला घास हिरावून आणि 15 हजार कोरोडोंची उधळण केल्यावर कोणाचेही डोळे दिपणारच हो ?
२) आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो : अजून खायला कमी पडले आहे काय ?
३) याबाबत माझ्या मनात कुठलीही शंका नाही. : त्यानिमित्ताने अजून एक २०-२५ हजार करोड उधळूया. कसली शंका आणि कसले काय ?
४) राष्ट्रकुल स्पर्धेमुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे. : तुम्हा विश्वास ठेवा तुमच्याकडेच, जग काय आपल्या नावानी बोंबलत आहे ते बघा अगोदर. आणि हे खेळ वगेरे पुरे, हिशोबाची तयारी करा.
हेलियम बलून'च्या तरंगत्या व्यासपीठासाठी 700 कोटी रुपयांचा धूर करण्यात आला.स्वतःला गांधीवादी म्हणविणाऱ्या मूठभर गांधीवाद्यांपासून बापूंना आणि गांधीवादालाही मुक्त करून अधिकाधिक तरुणांपर्यंत गांधीजींच्या विचारांचा, त्यांच्या तत्त्वांचा प्रसार करण्याची खरी गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
हे 'गांधीवादी' म्हणजे नक्की कोण हे सांगायची गरज नाही.
भ्रष्टाचाराशी निगडीत नाही, पण हि बातमी इथे देऊशी वाटली.
दोन महिन्यापूर्वीच कोसळलेला आघात सहन करूनहि हा चिमुरडा तिथे हजर होता. ह्याचे जितके कौतुक करावे तितके थोडेच आहे.
ह्या उपक्रमास हातभार लावला त्या सर्व सदस्यांचे आभार.
Guinness record: 50,300 saplings planted in an hour
>>50,300 saplings were planted at a village here in less than an hour by 9,000 volunteers under a drive supported by Buddhist monks to mark the ‘green' Commonwealth Games in Delhi. लेह येथे एक तासात 50 हजार वृक्षरोपण
>>अंदाजे नऊ हजार स्वयंसेवकांनी एका तासामध्ये 50 हजार वृक्षरोपण करण्याचा विक्रम आज येथे करण्यात आला. या विक्रमाची नोंद गिनीजबुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेचे सूप वाजले. आता कलमाडीचे बारा वाजणार का? का नुसती चौकशीची रिकामी टिमकी वाजणार?
स्पर्धेत यशस्वी झालेल्या भारतीय खेळाडूंना भेटणार्या पंतप्रधानांनी कलमाडीला ह्या कार्यक्रमापासून दूर ठेवले.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108208:2010-10-15-17-43-15&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5
आणि
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108237:2010-10-15-18-19-03&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पुणेकर ह्या नराधमाला पुन्हा खासदार बनवणार का घरी धाडणार?
काळच सांगेल.
प्रतिक्रिया
आता ऐन स्पर्धेच्यावेळी काय
सर्वांनी CWG बघायला जाण्या अगोदर हि बातमी वाचून जाने.
(विषय दिलेला नाही)
छत्री आणि टॉयलेट नॅपकीन फारच
आम्ही ऑलिंपिक स्पर्धेचे यशस्वी आयोजन करू शकतो.
700 कोटी रुपयांचा धूर करण्यात आला.
"लिव्ह टू लव्ह"
पुरे झाला खेळ, आता हिशेब
आता कलमाडी