मुंबई मोटरमन चा संप, आणि आपली भूमिका
आज ३ मे २०१० पासून मुंबईच्या मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील मोटरमन्स यांनी बेमुदत अन्नाचा त्याग करून आंदोलन उभारले आहे... या बाबाबत एक प्रवासी आणि नागरिक म्हणून आपल्याला काय वाटते? आधीच संपूर्ण दिवस मर मर काम करून थकलेल्या प्रवाशांचे अशा प्रकारे हाल होतात, त्यांना लोकलची तासन तास वाट पहावी लागते..
ही या आंदोलनाची एक बाजू झाली...
पण अशा प्रकारे आंदोलन करावे लागले त्यामागे आंदोलनकर्त्यांचीही काही कारणे असतीलच की - ती समजून घेणारे भाष्य करणारे फारसे कोणी दिसले नाही.. मुळात हे मोटरमन रात्र - दिवस सेवा बजावत असतात, त्यांना योग्य वेतन आणि सर्वात मह्त्वाचे म्हणजे पुरेशी विश्रांती मिळायलाच पाहिजे. या बाबतीत आपल्याला काय वाटते?
एक संपूर्ण सर्वसमावेशक चर्चा होउन जाऊ द्या...
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
राहुल गांधी ?
मध्यंतरी
मोटरमन
+१
मोटरमेननी
संपला संप !
हो
अगदी हेच्च
चाकरमाने क्खुश्श.........
क्खुश्श
आभार
आपली चर्चा
काय
हे
+१