सगळेच अभंग असे आहेत की, हे अभंग माऊलींच्या लेखणीमुळे सुंदर आहेत की, पं. हृदयनाथांच्या संगितामुळे की, लतादिदींच्या स्वरामुळे हे सांगणे कठीण आहे. सगळ्याच परमोत्तम गोष्टी एकत्र आल्यावर जे स्वर्गसुख मिळते तेच हे असावे बहुतेक. आणि म्हणूनच अमुक एका गाण्याच्या वेळी मी जास्त भारावून गेले असं काही नाही झालं.. प्रत्येक गाण्यासठी मी तितकेच कष्ट घेतले.. मी विवेचन नक्की लिहिन.
पण तरिही मला समजलेले पसायदान हे जास्ती मनावर ठसले माझ्या.
तेही लिहिन मी इथे
पण कोणी मला प्रवचन करते असे म्हणू नये.
- (सर्वव्यापी)प्राजु
धन्यवाद.
इसम,
"विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का?
हो, हे गाणे सुद्धा होते त्या कार्यक्रमात.
गोट्या,
इप्रसारण वर आठवड्याच्या कार्यक्रमाचे शेड्युल असते. आणि दर रविवारि रात्री बदलते.
- (सर्वव्यापी)प्राजु
प्राजु,
लेख अगदी आता ही बाई करेल ? असा प्रश्न पडेल असा. :)
तु़झा नवरोबा आणि लेकरू म्हणत असेल आईच्यात संत ज्ञानेश्वर नेहमीच संचारू देत. ;)
तु़झा कार्यक्रम ऐकायला आवडेल. :)
प्रतिक्रिया
खरं तर..
हृदयनाथ की खळे?
पं.
आवडला...
धन्यवाद.
बाकीचे प्रश्न???
मस्तच
ज्ञानेश्वरी येथे उपलब्ध...
योग्य दुवा
ऐकतो ग...