Skip to main content

प्रवास

सफर कलाडगड, कुंजरगड, भैरवगड आणि पाबरगडाची

लेखक बज्जु यांनी मंगळवार, 19/10/2010 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण आणि भाद्रपदातील पुजांच्या धावपळीमुळे ऒगस्ट आणि सप्टेंबरमध्ये म्हणजे जवळ्जवळ दोन-अडीच महिने ट्रेक झाला न्हवता. पित्रुपक्षात पंधरा दिवस आराम असल्याने आणि गिरीषला २ ऒक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी रविवारला जोडुन आल्याने लगेच कलाड्गड, कुंजरगड, भैरवगड, पाबरगड असा ट्रेक ठरवुन टाकला. ट्रेकला मेंबर दोनच मी आणि गिरीष साठे. दोघेच जण असल्याने अर्थातच बाईकने जायचे ठरले. २ तारखेला पहाटे लवकर निघायचे असल्याने १ ऒक्टोबरला संध्याकाळीच गाडीत पेट्रोल भरुन ठेवले आणि थोडेसे ड्रायफ़ुड घेऊन ठेवले होते. सॆका रात्रीच भरल्या.

फिलाडेल्फीया

लेखक प्रभो यांनी शुक्रवार, 15/10/2010 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
दोन तीन विकांतापुर्वी फिलाडेल्फीया ला गेलो होतो...

सुरंगीची वेणी, ज्यूटची पिशवी आणि गोल्डफिशचा साबण

लेखक अरुंधती यांनी शुक्रवार, 15/10/2010 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
"गोव्याहून तुझ्यासाठी काय आणू? " माझा हा प्रश्न आमच्या नातेवाईकांना, परिचितांना एव्हाना तोंडपाठ झाला होता. आयुष्यातील पहिलीवहिली शाळेची लांब पल्ल्याची सहल. माझा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. जो भेटेल त्याला ह्या आगामी गोवा सहलीचे इत्यंभूत वार्ताकथन होत होते. आम्ही काय काय स्थळे पाहणार, कोणकोणत्या बीचवर जाणार, कसा प्रवास करणार.... एक ना दोन! आणि सर्व स्वयंस्फूर्त माहितीची गाडी "तुझ्यासाठी काय आणू? " ह्या प्रश्नावर येऊन थांबायची. अर्थात मला नाही तरी इतरांना माझ्या आईवडीलांच्या खिशाची काळजी होती म्हणा! त्यामुळे बहुतेक सगळेजण "तुला आवडेल ते आण," अशा जुजबी बोलण्यावर माझी बोळवण करत होते.

सरकारी योजना

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 15/10/2010 00:11 या दिवशी प्रकाशित केले.
सरकारी योजना
माझ्या गावाचा रस्ता कधी सवान* होतच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई गाई म्हशी आम्ही पाळतो, सकाळी धारा काढतो उन वारा थंडीचं, दोन पैशासाठी दुध शहरात पाठवतो घरात पोरांच्या ओठांना दुध राहातच न्हाई सरकारी योजना इथं कधी पोहचतच न्हाई शाळा!
काव्यरस

राजगड

लेखक केदार बर्वे यांनी शनिवार, 09/10/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मि.पा.वरच्या सर्व मित्रानो आणि मैत्रिणिनो, नेहमी प्रमाणे शनिवारी सुटी होती आणी काय करायचे असा ? होता.

घाटवाटा

लेखक जिप्सी यांनी शुक्रवार, 08/10/2010 21:28 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रीतल्या गडकिल्ल्यांची आणि आपली मैत्री एकदा जुळली की मग हळूहळू घाटवाटांची ओळख व्हायला लागते. पहिल्यांदा आपली त्यांची गाठ पडते ती एका गडावरून दुसर्‍या गडावर जाताना. लांबची,फिरून जाणारी वाट टाळण्यासाठी आपण एखाद्या गावकर्‍याला रस्ता विचारतो आणि तो म्हणतो,त्यो किल्ला व्हय ? हे हित पलीकडल्या अंगाला,ह्यो दांड/घाट उतरला की खायल्या अंगाला !