गीत: कसं जगावं या असल्या दिवसात
गीत: कसं जगावं या असल्या दिवसात
देवा एकदातरी चांगला आशिर्वाद मला दे ना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||धृ||
जिथं बघावं तिथं चालते लाच अन लुटमार
नव्याणवाचा आकडा येई शेवटी वस्तूच्या किंमतीवर
फसवणूक करूनी धंदा करता, गिर्हाइकांचं कोन ऐकेना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||१||
झाली भाजी महाग, गेली कुठं किफायत?
प्रवास नाही स्वस्त, रिक्षावाले लुटतात मस्त
अन्नधान्यात भेसळ होवोनी, वरणासाठी डाळं मिळेना
कसं जगावं या असल्या दिवसात काय कळेना ||२||
कामावर राबराबूनी, येई घरी परतूनी
टिव्ही ची कटकट असत
याद्या
1367
काव्यरस
मिसळपाव
आम्ही वाळवंटातुन पावले उचलत गाडीत येउन बसलो. गाडी रस्त्याला लागली. आलो त्याच मार्गाने आम्ही परत निघालो होतो. फरक इतकाच की येताना खुफुच्या पिरॅमिड्सच्या अगदी समोरुन आलो होतो, जाताना मधून म्हणजे खुफु आणि खाफ्रे यांच्या मधोमधच्या रस्त्याने जाणार होतो.
बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.
येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी.