मोगँबो - ८ ( अंतीम)
सारंग जे काही म्हणत होता ते किती प्रॅक्टीकल होते ते यावेळेस तरी त्याला माहीत नव्हते पण ते करायचे होते हा ठाम निर्धार त्याच्या बोलण्यातून सरांनाही जाणवला. ज्योतीने ज्योत पेटवावी तसा तोच निर्धार प्रत्येकाच्या मनात आला होता. आजचा आणि उद्याचा दिवस हे महत्वाचे आहेत प्रत्येकजण मनातल्या मनात स्वतःला सांगत होता. आयुष्याला कलाटणी देणारे दोन दिवस.मागील दुवा : http://misalpav.com/node/46438 आजचा दिवस कसा जाणार आहे याचा विचारच मनात यायला वेळ नव्हता. दिवसात फक्त चोवीस तासच का असतात. घड्याळाचा वेग थोडा कमी करता आला त्यासाठी पृथ्वीची गती करता आली तर हवीच होती.
याद्या
2275
मिसळपाव
