मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

खासियत खेळियाची - श्रीमंत थोरले वॉ साहेब

जे.पी.मॉर्गन ·

सौंदाळा 30/05/2020 - 20:00
लेख छान, पण स्टीव्ह एक भारतीय म्हणून कधीच आवडला नाही. अजूनही लक्ख लक्षात आहे की स्टीव्हची शेवटची कसोटी आपल्याविरुद्ध होती. ती तशी पण अनिर्णित राहणार होती पण आपल्याला कंगारुना फॉलो ऑन द्यायचा चान्स आला होता पण दादाने तो दिला नाही, का नाही हे मला कधीच समजलं नाही. स्टीव्हला आयुष्यभर मिरच्या झोंबल्या असत्या.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 30/05/2020 - 20:06
https://m.cricbuzz.com/live-cricket-scorecard/5203/aus-vs-ind-4th-test-india-in-australia-2003-04 हाच त्या कसोटीचा धावफलक. तेंडल्या दोनशे चाळीस, लक्षा पावणे दोनशे, कुंबळे 8 बळी, मज्जा झाली होती

गणेशा 30/05/2020 - 20:03
अप्रतिम ... ती मॅच तर मी विसरत नाहीच.. मी अफ्रिका ह्या संघा बरोबर होतो स्पर्धा सुरु झाल्या पासुन आणि माझा मित्र ऑस्ट्रेलिया.. स्टीव्ह आपल्याला आवडायचा खुप.. भारी.. त्या नंतर ऑस्ट्रेलियाचा आता पर्यंत एकच खेळाडु मला आवडला आहे - स्टीव्ह स्मिथ

फारएन्ड 30/05/2020 - 23:39
आवडला! १९९५ ची अ‍ॅम्ब्रोस, वॉल्श समोरची डबल सेन्चुरी हा त्याच्या करीयर मधला मोठा टर्निंग पॉईण्ट होता.

वा वॉ. लेख आवडला. भावांच्या ज्या जोड्या क्रिकेटमध्ये आहेत त्यांपैकी कदाचित ही सर्वात यशस्वी जोडी आहे. स्टीव्ह वॉचा मैदानावरचा प्रेझेन्स भारदस्त वाटायचा. अगदी सम्राटासारखा. त्याच्या नेतृत्वाखाली जो ऑस्ट्रेलियन संघ खेळत होता तो इतक्या जबरदस्त खेळाडूंनी भरला होता की ऑस्ट्रेलिया कधी हरूच शकत नाही असंच वाटायचं आणि त्यांच्याविरूद्धची कुठलीही मॅच बघताना बीपी कायम हाय असायचा. सं - दी - प

सुमीत 02/06/2020 - 11:53
मस्तच, पण आम्हाला कळले हो "एक भोळा भाबडा असेल तर दुसरा बारा**चा असलाच पाहिजे का?" ह्या वाक्यात ** काय पण आम्ही बारा गाव असे वाचू :) :) डोक्यात रेफ्रिजरेटर हा शब्द अलंकार संझगिरि यांचा, तसे पण वॉ बंधू साठि त्यांनी लिहिले आहे की मार्क हा नखरेल प्रेयसी सारखा तर स्टिव्ह म्हणजे साक्षात भारतीय ग्रुहिणी. संकट दिसताच पदर खोचून टिमचा डोलारा संभाळायचा.

सिरुसेरि 08/06/2020 - 15:34
छान माहिती . विश्वचषकाच्या एका सामन्यात हर्षल गिब्सने स्तीव वॉचा कॅच सोडल्यावर , स्टीव वॉने त्याला "You’ve just dropped the World Cup, mate " असा टोमणा मारला अशी दंतकथा आहे .

राघव 08/06/2020 - 18:31
फार जिव्हाळ्याचा खेळाडू निवडलात साहेब. तुमच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. :-) स्टीव वॉ हा मला आवडणार्‍या खेळाडूंत खूप वरच्या क्रमांकावर आहे. त्याची बॅटींग, बॉलिंग, फिल्डींग कधी नजाकतदार आणि बघत रहावी अशी वाटली नाही. पण त्याच्यातली ती विजिगिषु वृत्ती भयंकर आवडायची. जसा आपला धोनी तसा ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ. कूल आणि तारणहार. ऑस्ट्रेलिया संकटात सापडलेली असली की हा येऊन एक खडूस भिंत म्हणून उभा रहायचा आणि बघता बघता मॅच हातातून गेलेली असायची. किंबहुना, ऑस्ट्रेलिया कोणत्याही परिस्थितीतून जिंकू शकते ही भिती समोरच्या पक्षाला सतत वाटत राहण्याची सुरुवातच याच्यामुळं झाली, असं म्हटलं तर फार वावगं ठरणार नाही. अगदी शेवटच्या टेस्ट मॅच-टेस्ट इनिंगमध्येही ह्यानं तेच केलेलं. ती सिडनीची मॅच आपण जिंकण्याचा चांगला चान्स असतांना यानं ठोकलेला तंबू, पार डोकं फिरवून गेला होता. अर्थात् त्यामुळेच तो एक फिटींग फेअरवेल ठरला म्हणा! पण स्टीव वॉ म्हणजे एक मिरचीचा कडक चटका होता. खडूसपणाच्या बाबतीत त्याच्या आसपास फार कमी लोक्स पोचतात. आणि हा माणूस तरीही आवडायचा. स्लेजिंगचा बादशहा म्हणता येईल असा. याचे निवडक क्वोट्स बघितले स्लेजिंगचे, तर कधी कमरेखालचे सापडत नाहीत! पण समोरच्याला अक्षरशः घायाळ करणारे असायचे. तीक्ष्ण विनोदबुद्धीचं ते द्योतक आहे. गिब्ज ला दिलेला क्वोट तर प्रसिद्धच आहे म्हणा. पार्थिव पटेल ला दिलेला क्वोट पण असाच -“Show a bit of respect, you were in nappies when I played my first Test match” हे असे शब्द यायला हलकटपणा अंगांगात मुरायला हवा. तो त्याच्यात अगदी पुरेपूर होता!! आह् .. नॉस्टॅल्जिक व्हायला झालं एकदम.. खूप खूप धन्यवाद!

सौंदाळा 30/05/2020 - 20:00
लेख छान, पण स्टीव्ह एक भारतीय म्हणून कधीच आवडला नाही. अजूनही लक्ख लक्षात आहे की स्टीव्हची शेवटची कसोटी आपल्याविरुद्ध होती. ती तशी पण अनिर्णित राहणार होती पण आपल्याला कंगारुना फॉलो ऑन द्यायचा चान्स आला होता पण दादाने तो दिला नाही, का नाही हे मला कधीच समजलं नाही. स्टीव्हला आयुष्यभर मिरच्या झोंबल्या असत्या.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

सौंदाळा 30/05/2020 - 20:06
https://m.cricbuzz.com/live-cricket-scorecard/5203/aus-vs-ind-4th-test-india-in-australia-2003-04 हाच त्या कसोटीचा धावफलक. तेंडल्या दोनशे चाळीस, लक्षा पावणे दोनशे, कुंबळे 8 बळी, मज्जा झाली होती

गणेशा 30/05/2020 - 20:03
अप्रतिम ... ती मॅच तर मी विसरत नाहीच.. मी अफ्रिका ह्या संघा बरोबर होतो स्पर्धा सुरु झाल्या पासुन आणि माझा मित्र ऑस्ट्रेलिया.. स्टीव्ह आपल्याला आवडायचा खुप.. भारी.. त्या नंतर ऑस्ट्रेलियाचा आता पर्यंत एकच खेळाडु मला आवडला आहे - स्टीव्ह स्मिथ

फारएन्ड 30/05/2020 - 23:39
आवडला! १९९५ ची अ‍ॅम्ब्रोस, वॉल्श समोरची डबल सेन्चुरी हा त्याच्या करीयर मधला मोठा टर्निंग पॉईण्ट होता.

वा वॉ. लेख आवडला. भावांच्या ज्या जोड्या क्रिकेटमध्ये आहेत त्यांपैकी कदाचित ही सर्वात यशस्वी जोडी आहे. स्टीव्ह वॉचा मैदानावरचा प्रेझेन्स भारदस्त वाटायचा. अगदी सम्राटासारखा. त्याच्या नेतृत्वाखाली जो ऑस्ट्रेलियन संघ खेळत होता तो इतक्या जबरदस्त खेळाडूंनी भरला होता की ऑस्ट्रेलिया कधी हरूच शकत नाही असंच वाटायचं आणि त्यांच्याविरूद्धची कुठलीही मॅच बघताना बीपी कायम हाय असायचा. सं - दी - प

सुमीत 02/06/2020 - 11:53
मस्तच, पण आम्हाला कळले हो "एक भोळा भाबडा असेल तर दुसरा बारा**चा असलाच पाहिजे का?" ह्या वाक्यात ** काय पण आम्ही बारा गाव असे वाचू :) :) डोक्यात रेफ्रिजरेटर हा शब्द अलंकार संझगिरि यांचा, तसे पण वॉ बंधू साठि त्यांनी लिहिले आहे की मार्क हा नखरेल प्रेयसी सारखा तर स्टिव्ह म्हणजे साक्षात भारतीय ग्रुहिणी. संकट दिसताच पदर खोचून टिमचा डोलारा संभाळायचा.

सिरुसेरि 08/06/2020 - 15:34
छान माहिती . विश्वचषकाच्या एका सामन्यात हर्षल गिब्सने स्तीव वॉचा कॅच सोडल्यावर , स्टीव वॉने त्याला "You’ve just dropped the World Cup, mate " असा टोमणा मारला अशी दंतकथा आहे .

राघव 08/06/2020 - 18:31
फार जिव्हाळ्याचा खेळाडू निवडलात साहेब. तुमच्या शब्दाशब्दाशी सहमत आहे. :-) स्टीव वॉ हा मला आवडणार्‍या खेळाडूंत खूप वरच्या क्रमांकावर आहे. त्याची बॅटींग, बॉलिंग, फिल्डींग कधी नजाकतदार आणि बघत रहावी अशी वाटली नाही. पण त्याच्यातली ती विजिगिषु वृत्ती भयंकर आवडायची. जसा आपला धोनी तसा ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ. कूल आणि तारणहार. ऑस्ट्रेलिया संकटात सापडलेली असली की हा येऊन एक खडूस भिंत म्हणून उभा रहायचा आणि बघता बघता मॅच हातातून गेलेली असायची. किंबहुना, ऑस्ट्रेलिया कोणत्याही परिस्थितीतून जिंकू शकते ही भिती समोरच्या पक्षाला सतत वाटत राहण्याची सुरुवातच याच्यामुळं झाली, असं म्हटलं तर फार वावगं ठरणार नाही. अगदी शेवटच्या टेस्ट मॅच-टेस्ट इनिंगमध्येही ह्यानं तेच केलेलं. ती सिडनीची मॅच आपण जिंकण्याचा चांगला चान्स असतांना यानं ठोकलेला तंबू, पार डोकं फिरवून गेला होता. अर्थात् त्यामुळेच तो एक फिटींग फेअरवेल ठरला म्हणा! पण स्टीव वॉ म्हणजे एक मिरचीचा कडक चटका होता. खडूसपणाच्या बाबतीत त्याच्या आसपास फार कमी लोक्स पोचतात. आणि हा माणूस तरीही आवडायचा. स्लेजिंगचा बादशहा म्हणता येईल असा. याचे निवडक क्वोट्स बघितले स्लेजिंगचे, तर कधी कमरेखालचे सापडत नाहीत! पण समोरच्याला अक्षरशः घायाळ करणारे असायचे. तीक्ष्ण विनोदबुद्धीचं ते द्योतक आहे. गिब्ज ला दिलेला क्वोट तर प्रसिद्धच आहे म्हणा. पार्थिव पटेल ला दिलेला क्वोट पण असाच -“Show a bit of respect, you were in nappies when I played my first Test match” हे असे शब्द यायला हलकटपणा अंगांगात मुरायला हवा. तो त्याच्यात अगदी पुरेपूर होता!! आह् .. नॉस्टॅल्जिक व्हायला झालं एकदम.. खूप खूप धन्यवाद!
लेखनविषय:
बॅलन्स - समतोल - संतुलन - ईक्विलिब्रियम हा सृष्टीचा नियम आहे. एकीकडे झीज झाली की दुसरीकडे भर पडतच असते, कुठे थंडी पडली तर अजून कुठे उष्णतेची लाट आलेली असते. इतकंच काय एखाद्या घरी आज जेवणात मीठ कमी पडलं तर कुणाकडे जेवण खारट झालेलंच असतं. आज जरी कंटाळ्यातून असं गूढ गहन बोलत असलो तरी ह्या फिलोसॉफीचा शोध मला काही वर्षापूर्वीच लागला होता. "धूम ३" बघत होतो आणि एकदम न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडावं तसा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. "राम और श्याम"घ्या "सीता और गीता", "चालबाज", "अप्पू राजा", "कमीने", "किशन कन्हैय्या" अगदी "शर्मिली" सुद्धा.

शैलेंद्रच्या निमित्ताने...

मायमराठी ·

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.

Nitin Palkar 29/03/2020 - 13:00
शैलेंद्र यांचे मन:पूर्वक अभिनंदन! छानशा लेखाबद्दल अभिजीत श्रीहरी जोगळेकर तुमचेही अभिनंदन!!

यश हा शब्द फार फसवा आहे. व्यक्तिसापेक्षही आहे.>>> हे आवडलं आणि शैलेन्द्र यांचा परिचयही आवडला. सं - दी - प

मोदक 30/03/2020 - 09:52
शैलेन्द्रराव तुम्हाला एक दंडवत. (तुमचे ग्रुपमधले नांव इथे जाहीर करत नाही कारण तुमच्या खांद्यावरच्या शालीचा ऐवज आमच्या डोक्यावर येईल) :D जोगळेकरसाहेब.. या लेखाबद्दल अनेक धन्यवाद..!!

चिगो 30/03/2020 - 14:06
अभिनंदन, शैलेन्द्रजी.. फार मोठं, अभिमानास्पद काम केलंयत तुम्ही.. देश तुमचा ऋणी आहे. ह्या सुंदर व्यक्तिओळखेसाठी अभिजीत ह्यांचेपण धन्यवाद..

टीपीके 02/04/2020 - 02:17
छान, शैलेंद्र यांचे अभिनंदन आणि आभार आमचे शेजारीच पण कधी ऐकले नव्हते. राच्याकाने, कालच यांच्या टीम मधील मीनल डाखवे यांच्या बद्दल एक लेख आला, आपल्यासाठी तो देत आहे. जर ही माहिती खरी नसेल तर संपादकांना विनंती की हा प्रतिसाद उडववा. पण जर खरी असेल तर मीनल यानां शेकडो सलाम
-- झाशीची राणी पाठीवर बाळ घेत लढली,, ही पोटात बाळ घेऊन लढणार होती...!!! --- भारत खूप कमी लोकांच्या कोरोना टेस्टस करतोय असं जगाकडून हिणवलं गेलं. अन हे खरंही होतं कारण भारतात फक्त 118 च्या आत लॅब्स आहेत आणि प्रत्येक 10 लाख लोकांमागे भारत फक्त 7 लोकांच्या टेस्ट करत होता. हो फक्त 7. जिथं साऊथ कोरिया सारख्या अतिशय छोट्या देशातही 650 लॅब्स आहेत तिथं 1.3 बिलियन लोकांच्या आपल्या देशात फक्त 118. यामुळं सतत अनेक आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून कॉल्म्सच्या कॉल्म्स भरून यायला लागले. हे आपल्यासाठी भारतीय म्हणून मान खाली घालायला लावणारं होतं. खरंतर Mass टेस्ट करण्यात अनेक अडचणी होत्या. 4 ते 5 हजार रुपयांना तेही जर्मनी वरून इम्पोर्ट करावं लागणारं टेस्टिंग किट. त्यात विमानांचं लॉकडाऊन. त्यातून या किट्सचे खूप उशिरा येणारे रिपोर्ट्स. एक एक मिनिट महत्वाचा असताना, 9 ते 10 लागणारे तास. त्यात हजारो वेटिंग रुग्ण. यामुळं रिजलट् यायला 7 ते 8 दिवस लागायला लागले. मग रिपोर्ट येईपर्यंत हे हजारो रुग्ण तोवर ठेवायचे कुठे? त्यात तिथंच थांबल्यामुळे- कोरोना नसलेल्या लोकांना , असलेल्या, पण माहीत नसलेल्या लोकांकडून इन्फेक्शन झालं तर? किंवा हे रिपोर्टची वाट पाहणारे लोक, चार दिवस घरी आले अन त्यांनी इतरांना इनफेक्ट केलं तर?? ही साखळी अशीच वाढत जाणार. हे भारतासाठी लोकसंख्या पाहता अतिषय धोकादायक होतं. या सगळ्यावर उत्तर होतं एकच. लवकरात लवकर टेस्टस करता याव्या अन त्याहीपेक्षा महत्वाचं की टेस्टसचे रिजल्ट्स लवकर यावे. नाहीतर देश कधीच न ओढून काढता येईल एवढ्या खोल खाईत लोटला जाणार... पण हे किट्सचं कसं शक्य होईल? असा एक आजार जो जगभरात हाहाकार माजवतोय त्याच्या साध्या टेस्टस करण्याची सुविधा सुद्धा आपल्याकडे नसावी? ही जगभरातून शरमेची बाब म्हणायला जाऊ लागली... मुंबई, बंगलोर, दिल्ली, कोलकाता, नागपूर, हैद्राबाद इथं सांडतील एवढी टाचोटाच भरलेली माणसं. खेडे गावं अन छोटी शहरं तर सोडूनच दिली. कसं शक्य होणार मग यांचं टेस्टिंग...?? हे प्रॉब्लेम स्टेटमेंट कॅबिनेट, पंतप्रधानापासून ते शास्त्रज्ञ सगळ्यांना माहिती होतं. पण माहिती नव्हतं ते -- सोल्युशन. देशातल्या अनेक किट्स बनवणाऱ्या लॅब्स हे काम करायचा प्रयत्न करत होत्या. पण फेल होत होत्या... एकजणही यशाच्या जवळ पोचत नव्हता. देशाची लाज वाचवणं अन देशातले लोक वाचवणं अत्यंत गरजेचं असताना अन त्यासाठी किट हातात असणं गरजेचं असताना याची जबाबदारी ओळखून पुण्याच्याही एका लॅबने हे काम हाती घेतलं होतं. पण यात त्यांच्यासाठी एक फार मोठी अडचण होती... साधारणतः कोणतेही आजाराचे टेस्ट किट बनवायला अनेक ट्रायल्स घ्यावे लागतात. सॅम्पल्स अतिशय काळजीपूर्वक हाताळावे लागतात. धोके खूप जास्त असतात अन त्यातून या शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञाच्या टीमची लीड होती एक स्त्री... ती काबिल प्रचंड होती. पण हे कठीण काम करायचं असताना ती अवघडलेली होती. ती आपल्या प्रेग्नंनसीच्या 8 व्या महिन्यात होती. खरंतर अशा वेळी जितक्या रिस्कस कमी घेतल्या जातील तेवढं चांगलं असतं. प्रत्येकजण जपायला सांगतं. 98 टक्के स्त्रिया तर घरीच राहणं पसंत करतात. मग अशात तिच्याकडं हे काम कसं सोपवायचं??? आपल्या संस्थेची ही अडचण ओळखून पण त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे देशाचं भविष्य पणाला लागलंय हे ओळखून एका अदृश्य शत्रूला हरवण्याचा युद्धातलं पहिलं पाऊल टाकायला ही स्वतःहून तयार झाली. ती कदाचित संपूर्ण देशाची जबाबदारी उचलत होती. रिस्क प्रचंड होतीच यात- कोणती रिस्क? तर स्वतःचा, कुटुंबीयांचा, 10 जणांच्या टीमचा अन संपूर्ण देशाचा जीव... हो अशे लाखो करोडो जीव पणाला लागले होते. ती एवढे सगळे जीव स्वतःच्या खांद्यावर (अन एक न जन्मलेला जीव स्वतःच्या उदरात घेऊन लढणार होती...) झाशीच्या राणीने लढताना पाठीवर बाळ घेतलं होतं, ही पोटात बाळ घेऊन अजूनच नाजूक परिस्थितीत जगाच्या करोडो वर्ष इतिहासातलं सर्वात अवघड युद्ध लढणार होती... अक्षरक्ष दिवस अन रात्र न थांबता आठवडे आठवडे हिचं अन या 10 जणांच्या टीमचं काम सुरू झालेलं. प्रचंड हेक्टिक, नाजूक, जबाबदारीचं, धोक्याचं, संयमाचं, परीक्षा पाहणारं, कधी चीड आणणारं, थकवणारं -- खरंतर या कामात कोणती मानवी भावना परीक्षीली जात नव्हती.... सगळ्याच अन त्याही एकत्र. हे करत असतानाच आता हिला 7 वा संपून आठवा महिना लागलेला. परिस्थिती नाजूक बनत चालली होती... परिणाम कदाचित व्हायचा तोच झाला, एका चेकअपच्या वेळी गायनोकोलॉजिस्टनी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशन्स आहेत म्हणून सांगितलं... हे ऐकल्यावर आभाळ न कोसळायला कारण काय होतं? एका बाजूला देश, एका बाजूला कुटुंब, एका बाजूला पोटातला जीव, एका बाजूला सुरू असलेलं हे अवघडातलं अवघड काम...... नॉर्मल स्त्रियाही प्रचंड तणावाखाली असतात, त्यात ही मात्र एवढं मोठं काम करायला निघाली होती... आता पुढे काय??? जिजाऊ, सावित्रीमाई, इंदिरा गांधी ते कल्पना चावलापासून भारतीय स्त्रियांच्या रक्ताततनं पिढ्यानपिढ्या वाहत आलेला हा वीरतेचा वारसा- हिला तरी हार कशी मानू देणार होता... हिने खूप विचार केला अन बॉसला अन डॉक्टरला कळवून काम सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला... काही आठवडे अजून अशेच हेक्टिक गेले अन शेवटी प्रचंड मोठ्या कष्टानं सगळं प्रोपोजल ICMR, FDA आणि CDSCO या सरकारी अप्रुवल बॉडीला पाठवलं गेलं. (हे सगळं कधी तर आपण परवा 18 मार्चला नेहमीसारखे जगातले मरणाऱ्या माणसांचे आकडे मोजत होतो तेव्हा बॅकग्रोउंडमधे सुरू होतं...) सगळं इतक्या तडकाफडकी की हे सबमिट केलं अन तिला तासाभरातच सिझेरियन साठी दवाखान्यात भरती करावं लागलं... या स्थिततही तिने या किटचे रिजलट्स वेगवेगळे पॅरामिटर्स देऊन प्रत्येक वेळेला accurate येतात की नाही हे 100 वेळेला चेक केलेलं. 18 तारखेला सबमिशन करून, तासाभरात हॉस्पिटल मध्ये सिझेरियन साठी भरती झालेल्या हिच्या पोटातल्या बाळातही तेच भारतीय शूर स्त्रियांचं कणखर रक्त वाहत आलेलं असावं कदाचित, -- म्हणूनच एवढ्या कॉम्प्लिकेशन्स मधूनही पोटातल्या बाळाने जन्मायची जिद्द सोडली नाही.. 19 तारखेला हिला गोडशी मुलगी झाली... आणि 5 च दिवसात म्हणजे 23 तारखेला हिने अन टीमने बनवलेल्या मायलॅब डिस्कव्हरी कंपनीच्या या किटला सरकारची मान्यता आल्याच सांगावा आला. हे भारतातलं पहिलं Covid-19 / कोरोना टेस्ट किट म्हणून इतिहासात दाखल झालं...... एका डोळ्यात पहिली लढाई जिंकण्याचं पाणी होतं, तर दुसऱ्या डोळ्यात देश वाचवायच्या धडपडीचं... हे किट किती जबरदस्त आहे हे यावरून कळेल की, जिथं 120 दिवस लागतात असं किट बनवायला तिथं हे किट फक्त 45 दिवसात बनवण्यात आलं. हे एक रेकॉर्ड आहे. याची किंमत फक्त 1200 रुपये आहे. परदेशी किट 4500-5000 रुपयाला येतं. या किटचा रिजलट फक्त 2 तासात येतो. परदेशी किटचा 8 तासात. या एका किट मध्ये तब्बल 100 टेस्टस होऊ शकतात. ऍक्युरसी इतकी की तुम्ही 100 सॅम्पल 100 वेळा टेस्ट केले तरी त्याचे रिजलट्स सेम आणि accurateच येणार. (आणि हे फार अवघड असतं, भले भले इथेच फेल होतात.) संपूर्ण जगभरात या किट्स निर्माण करण्याची परवानगी आतापर्यंत फक्त 9 कंपन्यांना आहे. त्यात भारतातली ही एकमेव कंपनी. प्रत्येक महिन्याला आता हे पॅथो डिटेकट नावाचे तब्बल 8 लाख किट्स ही कंपनी संपूर्ण भारतात पाठवू शकते. हिच्यामुळे देश यासाठी वाचेल की जेवढ्या लवकर आणि अर्ली स्टेज मधे आजार कळेल तितक्या लवकर तो बरा करता येईल... ही रणरागिणी आहे...--- मिनल डाखवे-भोसले, रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट चीफ, Mylabs Discovery. --- तिला जेव्हा विचारण्यात आलं की तुम्ही एवढ्या सगळ्या रिस्क सोबत असताना का काम करायचा निर्णय घेतला,? त्यावर त्या हसून फक्त एवढ्याच म्हणतात की, "देशाची सेवा करायची आहे." ज्याला जशी जमेल त्याने ती तशी करावी. मला अशी जमली मी अशी केली. या साध्या वाक्यात खूप मोठा संदेश आहे दोस्तहो... शेवटी एवढंच की मिनलने त्या दिवशी 3 गोष्टींना जन्म दिला, 1. तिच्या गोडश्या अन धाडसी बाळाला 2. या रेकॉर्ड बनलेल्या टेस्टिंग किटला आणि... 3. भारत हे कोरोना युद्ध जिंकेल, या आशेच्या किरणाला... - सचिन अतकरे.. https://www.facebook.com/179725075270/posts/10163542726180271/?sfnsn=wiwspwa&extid=4nU41OtdZyLniUiD

In reply to by टीपीके

शशिकांत ओक 02/04/2020 - 11:42
नमस्कार सचिन, डॉ. मीनल यांनी केलेले शोधकार्याचे अभिनंदन. पोटात बाळ घेऊन 'लढणारी झाशीची राणी' हे शीर्षक जरा अतिरंजित वाटते! गर्भवती स्त्रिया आपापल्या क्षेत्रात कार्यरत असतात. तसे या ही करत होत्या. त्यांना यश मिळाले ही आनंदाची बाब आहे. पण लक्ष्मीबाई लढताना मेली! यामुळे मीनल यांच्या कार्यावर अशुभ प्रभाव पडतोय....

In reply to by शशिकांत ओक

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:04
ते वाक्य फक्त स्त्री अगदि कोणत्याहि परिस्थितीत कणखर असते हे दर्शवन्यासाठी केलेलं असावं , त्यामुळे वाईट प्रभाव कसा पडेल ? लढताना मेली म्हणुन ? ये बात कुछ हजम नहि हुई .

लौंगी मिरची 04/04/2020 - 07:07
शैलेन्द्र सर तुम्हाला खुप खुप अभिनंदन . एकदम ‘असो ‘काम केलय तुम्ही ( क्रुपया असो शब्दाचा कुणीहि चुकिचा अर्थ घेऊ नये , त्या शब्दाचा पर्फेक्ट अर्थ त्यांनीच मला सांगितलाय =)) ) जोक्स अपार्ट .. अभिमान वाटतो तुमचा :)

अर्धवटराव 06/04/2020 - 21:00
१३० कर्रोड च्या या जनसागरात कुठल्याही वादळाला पुरुन उरणार्‍या काहि नौका असतात, त्या आम्हाला बरोब्बर किनार्‍यावर आणुन सोडतात.. याची खात्री असल्यामुळेच्ग आम्हि निर्धास्त असतो. जय हो _/\_

पुढे काय अपडेटस ? मोठ्या प्रमाणावर किट निर्मिती सुरु झाली काय ? हे किट वापरुन काही पेशंटसच्या चाचण्या झाल्या काय ? माहिती मिळाल्यास येथे लिहा.
लेखनविषय:
एका मुलाला ओळखता का? डोंबिवली शहराबाहेरील पाथर्ली गावात शंकराच्या देवळाजवळ एका इमारतीत दुसऱ्या मजल्यावर रहायचा. खाली रस्त्याला लागून त्यांचे दुकान होते. ज्या शाळेला मैदान नाही, स्कुल बस नाही. ते कशाला शाळेला स्वतःची इमारतही नव्हती. शाळेची किल्ली नाही मिळाली म्हणून किंवा धो धो पावसात छत गळत असल्यामुळे सुट्टी देणाऱ्या शाळेत शिकला तो. ४ थी, ७ वी शिष्यवृत्ती नाही, प्रज्ञा शोध परीक्षेचा शोध त्याला लागलाच नव्हता, होमी भाभा हे शास्त्रज्ञाचे नाव एवढीच माहिती होती, त्या नावाने परीक्षा बिरीक्षाही असतात हे काही त्याला ठावं नव्हते.

मन्त्र,स्तोत्र आणि आपण..

अत्रुप्त आत्मा ·

कोहंसोहं१० 19/06/2020 - 02:35
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा वैयक्तिक अनुभव आला असल्यास श्रद्धा क्रमांक १ त्याचे कारण असू शकेल. थोडक्यात श्रद्धा क्रमांक १ आणि ३ हे कारण आणि परिणाम. श्रद्धा क्रमांक २ हा संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लकी असाल तर संकटकाळी अचानक मदतीचा अनुभव येतो किंवा कधीकधी आपल्या नकळतच संकट टळून पण जाऊ शकते

In reply to by कोहंसोहं१०

तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते तुमच्या पुरते लागूही आहे. त्यात तुमचा तुम्ही आनंद मानावा. धन्यवाद.

nutanm 19/06/2020 - 03:29
MI vishesh shraddhalu nahi. aai mule kahisashi shraddha manat aste. Shraddha 1ani 2 cha kadhitari far KAMI anubhav aalela Ahe. .shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi.

In reply to by nutanm

@shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi. >>>असे होण्याचे त्याचे कारण म्हणजे ,एक तर लक्ष्मीपूजन हा रोजच्यापेक्षा वेगळा असलेला दिवस. त्या वेगळेपणाचा मनावर झालेला पहिला परिणाम. मग पूजा धूप दीप या वातावरणाचा एक अंतर्मन प्रसन्न करणारा परिणाम. या दोन परिणामांमुळे तुम्हाला आरत्या म्हणाव्या वाटल्या. व त्यांनी मनाचं झटकन विरेचन झालं व मन हलकं झालं. पण नन्तर पुन्हा मनावर ताण आला असता तुम्ही आरत्या म्हणायचा प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळून आला नाही..कारण तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसासारखा नव्हता! आपण 15 ऑगस्ट,26 जानेवारीला समूहात राष्ट्रगीत म्हणतों त्याचा मनावर होणारा परिणाम घरी एकट्याने खोलीत दार बंद करून तेच राष्ट्रगीत म्हणून होत नाही... तसच हेही आहे.

nutanm 19/06/2020 - 03:46
Shirshkat tantra che spelling chukun lihile aahe, site var navin lihit aslyamule spelling mistake hotayat ,marathit lihayche pan mobile typing karat aslyamule mahit nahi.

शा वि कु 19/06/2020 - 10:32
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत. श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. तुंबाडचे खोत मधली नदीची आरती वाचताना हे जाणवलेले.

In reply to by शा वि कु

@श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. >>> येस. होतो असा परिणाम. आपल्या मनात मन्त्र श्लोकांची जी आवड असते ती असा परिणाम घडवून आणत असते.

कोहंसोहं१० 20/06/2020 - 00:15
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न गुरुजींना विचारायचा होता तो म्हणजे साधारणपणे (वैयक्तिक प्रश्न नाही) गुरुजी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी कोणत्या नियमित पूजा करतात का की पौरोहित्य याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघून केवळ ग्राहकांसाठीच पूजा करतात?

एस 20/06/2020 - 00:32
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र असो वा ईश्वर अस्तित्त्व, यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती स्वतःपुरती बाळगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आपण ज्या वातावरणात, संस्कारांत वाढतो, त्याचा आपल्या आचार-विचारांवर अमीट असा ठसा उमटतो. हिंदूंना हिंदू मंत्र पवित्र वाटतील, तितके कुराणातले आयते किंवा ख्रिश्चनांच्या प्रार्थना त्यांचा अर्थ समजला तरी तितक्या जवळच्या वाटणार नाहीत. हेच उलटही सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना लागू आहे. जोवर अशा श्रद्धा वैयक्तिक पातळीवर मर्यादित आहेत तोवर त्यांचा कोणाला त्रास व्हायचे कारण नसावे.

> श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते. या देवता कुठे असतात ? त्यांची भाषा तुम्हाला कुणी सांगितली ? त्या कृपा करतात म्हणजे नक्की काय करतात ? मंत्र न म्हणणार्‍यांवर हा कृपावर्षाव होत नसेल, तर त्या देवता फक्त स्वतःच्या स्तुस्तीसाठी उत्सुक आहेत असा अर्थ होतो. > मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. धाग्यावर हे व्यावसायिक प्रमोशन कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद 20/06/2020 - 15:42
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही दिली नाहीत अजून. प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

करतायं त्यांचं नांव त्याचू आहे. ते कुठल्याही चर्चा किंवा प्रतिसाद न वाचता, प्रतिसाद देतात हे त्यांनी स्वतः कबूल केलंय. मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन सिद्ध केलं आहे त्याचू स्वतःला कंप्युटरतज्ञ म्हणवतात, म्हणून त्यांना कंप्युटरची कार्यप्रणाली इथे लिहा म्हणजे केवळ एका प्रतिसादात मी अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो हे सुद्धा सांगितलं आहे पण त्याऐवजी ते प्रत्येक धाग्यावर, स्वतःचं नांव सार्थ करुन दाखवण्याच्या मागे लागलेत. अर्थात, कंप्युटरची कार्यप्रणाली वगैरे गोष्टी तुम्हाला कितपत कळतील हा प्रष्ण आहेच. तस्मात, तुम्ही त्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट करुन, खरे त्याचू आपणच आहोत असा दिखावा करु नका. ________________________________________ तुम्ही ज्या देवतांचे मंत्र म्हणता त्या कुठे असतात याचा तुम्हाला पत्ता नाही. त्यांची भाषा काय आहे आणि ती तुम्हाला कशी कळली ? याचं तुमच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत मंत्र म्हणता ती भाषा त्यांना कळते असं समजणं हा केवळ भाबडेपणा आहे आणि तुमच्या एकूण कार्यक्रमातून कुठल्या तरी इष्ट देवांची कृपावृष्टी, आणि ती सुद्धा `ऐकणार्‍यावर ' होईल हा तर गैरसमजाचा कहर आहे __________________________________ आता किमान दोन गोष्टी करा : त्याचूसारखे किंवा त्यांचे प्रतिसाद कॉपी /पेस्ट करु नका, कारण मंत्र तुम्ही म्हणतायं, आणि तुमचा काही अभ्यास असेल तर. सभ्यपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.

कोहंसोहं१० 19/06/2020 - 02:35
तुम्हाला श्रद्धा क्रमांक ३ चा वैयक्तिक अनुभव आला असल्यास श्रद्धा क्रमांक १ त्याचे कारण असू शकेल. थोडक्यात श्रद्धा क्रमांक १ आणि ३ हे कारण आणि परिणाम. श्रद्धा क्रमांक २ हा संपूर्णपणे वैयक्तिक अनुभवावर आधारित आहे. लकी असाल तर संकटकाळी अचानक मदतीचा अनुभव येतो किंवा कधीकधी आपल्या नकळतच संकट टळून पण जाऊ शकते

In reply to by कोहंसोहं१०

तुमच्या मतानुसार तुमचं म्हणणं बरोबर आहे. ते तुमच्या पुरते लागूही आहे. त्यात तुमचा तुम्ही आनंद मानावा. धन्यवाद.

nutanm 19/06/2020 - 03:29
MI vishesh shraddhalu nahi. aai mule kahisashi shraddha manat aste. Shraddha 1ani 2 cha kadhitari far KAMI anubhav aalela Ahe. .shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi.

In reply to by nutanm

@shraddha 3cha anubhav ya divalit Kahi karnamule man shant navte , bechain hote teva laxmipujan zalyavar arti mhantana mi sahaj 2/3ch aartya mhanayche tharvale asun 8/10 artya pustakatun vachun mhanat gele man barechse shant hot gele achanak bare vatle. Pan nantar khup divsani parat asech zalyawar artya devasamor basun mhantlya pan tashi shantata vatli nahi. >>>असे होण्याचे त्याचे कारण म्हणजे ,एक तर लक्ष्मीपूजन हा रोजच्यापेक्षा वेगळा असलेला दिवस. त्या वेगळेपणाचा मनावर झालेला पहिला परिणाम. मग पूजा धूप दीप या वातावरणाचा एक अंतर्मन प्रसन्न करणारा परिणाम. या दोन परिणामांमुळे तुम्हाला आरत्या म्हणाव्या वाटल्या. व त्यांनी मनाचं झटकन विरेचन झालं व मन हलकं झालं. पण नन्तर पुन्हा मनावर ताण आला असता तुम्ही आरत्या म्हणायचा प्रयत्न करूनही अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळून आला नाही..कारण तो दिवस लक्ष्मीपूजनाच्या दिवसासारखा नव्हता! आपण 15 ऑगस्ट,26 जानेवारीला समूहात राष्ट्रगीत म्हणतों त्याचा मनावर होणारा परिणाम घरी एकट्याने खोलीत दार बंद करून तेच राष्ट्रगीत म्हणून होत नाही... तसच हेही आहे.

nutanm 19/06/2020 - 03:46
Shirshkat tantra che spelling chukun lihile aahe, site var navin lihit aslyamule spelling mistake hotayat ,marathit lihayche pan mobile typing karat aslyamule mahit nahi.

शा वि कु 19/06/2020 - 10:32
दोन्ही व्हिडीओ भारी आहेत. श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. तुंबाडचे खोत मधली नदीची आरती वाचताना हे जाणवलेले.

In reply to by शा वि कु

@श्लोक/मंत्र केवळ वाचताना सुद्धा लायबद्धतेमुळे क्रमांक 3 चा परिणाम होतो. >>> येस. होतो असा परिणाम. आपल्या मनात मन्त्र श्लोकांची जी आवड असते ती असा परिणाम घडवून आणत असते.

कोहंसोहं१० 20/06/2020 - 00:15
मला मध्ये एकदा पडलेला प्रश्न गुरुजींना विचारायचा होता तो म्हणजे साधारणपणे (वैयक्तिक प्रश्न नाही) गुरुजी स्वतःसाठी किंवा स्वतःच्या परिवारासाठी कोणत्या नियमित पूजा करतात का की पौरोहित्य याकडे केवळ व्यवसाय म्हणून बघून केवळ ग्राहकांसाठीच पूजा करतात?

एस 20/06/2020 - 00:32
आपला दृष्टिकोन आवडला. मंत्र असो वा ईश्वर अस्तित्त्व, यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांना ती स्वतःपुरती बाळगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य असलेच पाहिजे. आपण ज्या वातावरणात, संस्कारांत वाढतो, त्याचा आपल्या आचार-विचारांवर अमीट असा ठसा उमटतो. हिंदूंना हिंदू मंत्र पवित्र वाटतील, तितके कुराणातले आयते किंवा ख्रिश्चनांच्या प्रार्थना त्यांचा अर्थ समजला तरी तितक्या जवळच्या वाटणार नाहीत. हेच उलटही सर्व प्रकारच्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींना लागू आहे. जोवर अशा श्रद्धा वैयक्तिक पातळीवर मर्यादित आहेत तोवर त्यांचा कोणाला त्रास व्हायचे कारण नसावे.

> श्रद्धा क्रमांक:-३) मंत्र स्तोत्र म्हणताना अथवा दुसऱ्याने म्हणलेले आपण ऐकताना मनाला एक प्रकारची शांतता लाभते, मनावरील ताण थकवा दूर होतो,व त्यामुळे ज्या देवतेचे आपण मन्त्र स्तोत्र म्हणतो तिची कृपा आपल्यावर होते असे आपल्याला वाटते, व या असे वाटण्याच्या मनात असलेल्या श्रद्धेमुळे आपल्याला (लढायचे) बळ,शक्ती,मनोधैर्य मिळते. या देवता कुठे असतात ? त्यांची भाषा तुम्हाला कुणी सांगितली ? त्या कृपा करतात म्हणजे नक्की काय करतात ? मंत्र न म्हणणार्‍यांवर हा कृपावर्षाव होत नसेल, तर त्या देवता फक्त स्वतःच्या स्तुस्तीसाठी उत्सुक आहेत असा अर्थ होतो. > मी तिसऱ्या श्रद्धेचा चहाता व भोक्ता व गरजू आहे. धाग्यावर हे व्यावसायिक प्रमोशन कशापायी ?

In reply to by संजय क्षीरसागर

संगणकनंद 20/06/2020 - 15:42
मेमरी स्ट्रींग्जचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने, किती साली, कोणत्या प्रयोगशाळेत लावला? त्याने मेमरी स्ट्रींग्ज कोणत्या उपकरणाने पाहील्या?
या प्रश्नांची उत्तरे तुम्हीही दिली नाहीत अजून. प्रश्ण कळत नाही का उत्तर माहिती नाही ?

In reply to by अत्रुप्त आत्मा

करतायं त्यांचं नांव त्याचू आहे. ते कुठल्याही चर्चा किंवा प्रतिसाद न वाचता, प्रतिसाद देतात हे त्यांनी स्वतः कबूल केलंय. मानवी मेंदू हा बायो-कंप्युटर आहे हे मी न्यूयॉर्क टाइम्सची लिंक देऊन सिद्ध केलं आहे त्याचू स्वतःला कंप्युटरतज्ञ म्हणवतात, म्हणून त्यांना कंप्युटरची कार्यप्रणाली इथे लिहा म्हणजे केवळ एका प्रतिसादात मी अनफॉरमॅटेड मेमरी स्ट्रींग्जचा दावा सिद्ध करतो हे सुद्धा सांगितलं आहे पण त्याऐवजी ते प्रत्येक धाग्यावर, स्वतःचं नांव सार्थ करुन दाखवण्याच्या मागे लागलेत. अर्थात, कंप्युटरची कार्यप्रणाली वगैरे गोष्टी तुम्हाला कितपत कळतील हा प्रष्ण आहेच. तस्मात, तुम्ही त्यांचे प्रतिसाद कॉपी/पेस्ट करुन, खरे त्याचू आपणच आहोत असा दिखावा करु नका. ________________________________________ तुम्ही ज्या देवतांचे मंत्र म्हणता त्या कुठे असतात याचा तुम्हाला पत्ता नाही. त्यांची भाषा काय आहे आणि ती तुम्हाला कशी कळली ? याचं तुमच्याकडे उत्तर नाही. त्यामुळे तुम्ही ज्या भाषेत मंत्र म्हणता ती भाषा त्यांना कळते असं समजणं हा केवळ भाबडेपणा आहे आणि तुमच्या एकूण कार्यक्रमातून कुठल्या तरी इष्ट देवांची कृपावृष्टी, आणि ती सुद्धा `ऐकणार्‍यावर ' होईल हा तर गैरसमजाचा कहर आहे __________________________________ आता किमान दोन गोष्टी करा : त्याचूसारखे किंवा त्यांचे प्रतिसाद कॉपी /पेस्ट करु नका, कारण मंत्र तुम्ही म्हणतायं, आणि तुमचा काही अभ्यास असेल तर. सभ्यपणे उत्तर देण्याचा प्रयत्न करा.
श्रद्धा क्रमांक:-१)वेद/पुराण स्तोत्र आणि मंत्रामधून, मंत्रांना असलेल्या स्वरांमुळे येणाऱ्या लहरींचा भौतिक,जैविक स्वरूपाचा परिणाम आपल्या (शरीरावर) होतो श्रद्धा क्रमांक:-२)वेद/पुराण मन्त्र व स्तोत्र म्हटल्यामुळे त्या त्या स्तोत्रा/मंत्रात-असलेल्या देवता विशिष्ट शक्तीच्या स्वरूपात आपल्याजवळ येतात.

मीनाकुमारी की बेटी? भाग २

शशिकांत ओक ·
लेखनविषय:

मीनाकुमारी की बेटी?

 1 भाग २ व्हिडीओ क्लिप पाहून अनेकांनी विचारणा केल्या की सध्या ती कुठे आहे? काय करते? चमन जीवित आहेत का? डी एन ए टेस्ट केली का? वगैरे... काहींना खरे आहे याची खात्री झाली... काहींनी सगळे ढोंग आहे असे काही नव्हते असे म्हटले … प्रत्येकाची आपापली मते… फेब्रुवारी २०२०मधे … अमीर हुसेन चमन कराचीत असतात. त्यांना त्यांच्या मुलीने अमेरिकेतून पाहून ही क्लिप लिंक दिली.

मुंगूसाची गोष्ट- भाग २

मायमराठी ·
लेखनविषय:
।। मुंगूसाची गोष्ट २ ।। ज्यांचे मांजे दिसत नाहीत अशा माना डोलावणाऱ्या पतंगांनी भरलेलं निळंशार आकाश पाहिलंय का? आणि मांजे दिसलेच तरी ते धरणाऱ्यांचे हात दिसत नाहीत. कोणीतरी फिरकी धरतं कोणीतरी उडंची ( पतंग हातात धरून लांब जाऊन योग्य वेळी वाऱ्याचा अंदाज घेऊन जागच्या जागी उंच उडी मारून हातातला पतंग आभाळात उडवणे) देतो; कोणीतरी कटलेल्या पतंगाला गोळा करायला धावतं. एकंदरीत पतंगाची पूर्ण काळजी घेण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू असतात. तर आम्ही एकत्र कुटुंबातले पतंग आसपासच्या सगळया अंगणात आणि आभाळात बागडत बागडत मोठे झालो.

मला भेटलेले रुग्ण - २१

डॉ श्रीहास ·

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_

गवि 29/01/2020 - 14:49
अस्थमाचे रुग्ण (किंवा पीडित म्हणू) हे सततच्या उपचारांच्या जाणिवेने खूप निराशेत असतात हे पाहिलं आहे. इन्हेलर्स, स्पेसर्स, कदाचित नेब्युलायझर वगैरे गाठोडे सर्वत्र सोबत बाळगून आणि वरून औषधे घ्यावी लागत असल्यास असे लोक एकतर कुठे जाणं टाळतात किंवा प्रत्यक्ष अटॅकचा त्रास कमी झाला की औषधं घेणं टाळतात.

In reply to by गवि

डॉ श्रीहास 08/02/2020 - 12:35
१.तुमचा आजार फ़ार गंभीर नाहीये हे दम्याच्या पेशंटला सांगण्यात डॉक्टर अयशस्वी ठरतात. २.नियमित ईन्हेलर्स वापरून दमा आटोक्यात राहतोच आणि कालांतरानी ईन्हेलर्स बंद देखील होऊ शकतात !! ३.दम्यासोबत Depression/नैराश्य असल्यास दोन्ही आजार एकमेकांची तीव्रता वाढवू शकतात म्हणून दोन्हींची ट्रिटमेंट योग्यप्रकारे चालू ठेवणे. ४.प्रवासात एक जोडी कपडे कमी न्यावेत परंतू ईन्हेलर्स आणि स्पेसर सोबत ठेवावेत. ५.शेजारी किंवा फुकट सल्ले देणारे लोकं तुम्हाला किंवा तुमच्या पेशंटला दमा आणि ईन्हेलर्स बद्दल जेव्हा काही सांगतील तेव्हा त्यांचं न ऐकणं हा पर्याय तुमची तब्येत खराब होण्यापासून बचाव करेल.

Nitin Palkar 29/01/2020 - 14:52
अस्थम्याशिवाय थायरॉईड, बीपीची औषधे घेणाऱ्या रुग्णाचा किस्सा वाचताच पहिल्यांदा आठवलं ते तुमच्याबद्दल मागच्या किश्श्यात व्यक्त केलेलं तुमच्याबद्दलचं मत; 'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात. तुमचं सर्व कौशल्य, जाणिवा अधिकाधिक विस्तारत जावोत या शुभेच्छा...

In reply to by Nitin Palkar

गवि 29/01/2020 - 15:09
तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
अगदी अगदी शिवाय उत्कृष्ट आहार आणि फिटनेस तज्ञही आहेत हे जाता जाता सांगायला हरकत नाही.

प्रशांत 29/01/2020 - 15:07
डॉक... फारच सुंदर लिहता..
आपली तब्येत ही आपली प्राथमिकता हवी , सवडीप्रमाणे तब्येतीकडे लक्ष दिलं तर कधीच सवड मिळणार नाही
हे एक लंबर..!

mayu4u 29/01/2020 - 15:11
तुमच्या सोबत मिपा द्वारे जोडलेलं असणं हे माझं फार मोठं भाग्य आहे!

सुबोध खरे 29/01/2020 - 18:37
द्या टाळी , मलाही रविवारी सुटी असते हिरानंदानी रुग्णालयात एक महिला आमच्या स्त्रीरोग तज्ज्ञांना "डाॅक्टर रविवारी दवाखाना चालू का नसतो?" हे जाब स्वरूपात विचारत होती स्त्रीरोग तज्ज्ञ -- रविवारी का चालू ठेवायचा? महिला -- आमच्या ह्यांना रविवारी सुटी असते ना स्त्रीरोग तज्ज्ञ --आमच्या पण ह्यांना रविवारीच सुटी असते !!

'तुम्ही तज्ज्ञ, कुशल डॉक्टर तर आहातच पण त्या पेक्षा हुशार कनवाळू माणूस, अधिक तरल जाणिवा जागृत असलेला मानसोपचार तज्ज्ञ आहात.
१०० टक्के सहमत. आपल्या लेखनातून सतत आपले पारदर्शक तरल मन जाणवत असते. ६० किमीवर सायकलने व्हिजीटला जाणारा डॉक्टर दुर्मिळच. छान संवेदनाशील लेखाबद्दल अनेक, अनेक धन्यवाद.

In reply to by सुधीर कांदळकर

डॉ श्रीहास 29/01/2020 - 21:31
ती गंमत होती , ६० किमी हे अंतर सायकलवरून जाण्याईतपत असल्यानी त्या पेशंटला म्हणालो की एवढं जवळ व्हिसीटला येत नाहीये.... तुमचा हा गैरसमज दूर होणं फार महत्वाचं आहे हो साहेब _/\_
https://misalpav.com/node/45617 निदान झालं , त्यानंतर ॲलर्जीबद्दल सविस्तर समजावूनही पेशंटच्या सासऱ्यानी एकच प्रश्न ७ वेळा विचारला तेव्हा मी त्यांना रागवलो !!....कारण एकच प्रश्न ७ वेळा उत्तरून कंटाळलो होतो आणि परत ह्यांना आणू नका हे देखील म्हटलो होतो... काल त्या पेशंटच्या सासऱ्यांना साॅरी म्हटलो तर त्यांना काहीच आठवत नव्हतं पण पेशंट विसरली नव्हती आणि म्हणाली की ह्यांना शक्यतो मी आणत नव्हते व आलेच तर काहीही बोलायचं नाही हे बजावूनच सोबत आणायचे ... पण कालपर्यंत असलेलं हे ओझं मनावरून उतरून गेलं ....

द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

पहाटवारा ·
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.

यात्री ---- कथा ---- काल्पनीक -------

सिरुसेरि ·

अश्वत्थामा,एकलव्य यांच्यावर नियतीने अन्याय केला आसे नेहमीच वाटते. कदाचित नियती आहे हे सिद्ध करण्यासाठी तर हि पात्रे निर्माण तर केली नाहीत आशी शंका येते.

nutanm 14/05/2023 - 23:39
कथा अर्धवट वाटते. मला असे वाटले , यात्री तथास्तु म्हणून तरी मुलाच्या डोक्यावर व पश्तापाने पोळून तरी म्हणून हात ठेवेल व तथास्तु म्हणून म्हणेल व त्याच्या वागण्याचे परिमार्जन किंवा प्रायश्चि चांगला शेवट होईल.घेण्याची सुरूवात करेल किंवा धक्कादायक काही दुसरा व चांगला शेवट होईल. चांगला शेवट होईल. ।

अश्वत्थामा,एकलव्य यांच्यावर नियतीने अन्याय केला आसे नेहमीच वाटते. कदाचित नियती आहे हे सिद्ध करण्यासाठी तर हि पात्रे निर्माण तर केली नाहीत आशी शंका येते.

nutanm 14/05/2023 - 23:39
कथा अर्धवट वाटते. मला असे वाटले , यात्री तथास्तु म्हणून तरी मुलाच्या डोक्यावर व पश्तापाने पोळून तरी म्हणून हात ठेवेल व तथास्तु म्हणून म्हणेल व त्याच्या वागण्याचे परिमार्जन किंवा प्रायश्चि चांगला शेवट होईल.घेण्याची सुरूवात करेल किंवा धक्कादायक काही दुसरा व चांगला शेवट होईल. चांगला शेवट होईल. ।
लेखनविषय:
लेखनप्रकार
यात्री ---- कथा ---- काल्पनीक ------- तो यात्री अनेक दिवस नर्मदा नदीच्या तीरावरील गावांमधून भटकत होता . आपण कुठुन आलो , कुठे चाललो आहोत याची त्याला काहिच सय राहिली नव्हती . अंगावरील एके काळचे भरजरी कपडे धुळीने माखुन गेले होते . पण तिकडेही त्याचे लक्ष नव्हते . तहान भुक हरपुन तो नुसताच दिसेल त्या वाटेने चालत होता . वाटेतील काही गावांमधे त्याला परिक्रमावासी समजुन आदराने , भक्तीभावाने खाऊ पिउ घातले गेले . तर काही गावांमधे त्याला चोर , वेडा , भिकारी समजुन चोपही देण्यात आला . पण या कशाचीच तमा न बाळगता तो यात्री आपल्याच नादात चालतच होता .

मला भेटलेले रुग्ण - २०

डॉ श्रीहास ·

Nitin Palkar 02/11/2019 - 07:43
तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात. तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते. रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

सोत्रि 02/11/2019 - 08:45
डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा! - (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

जेम्स वांड 02/11/2019 - 11:05
तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक. पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी! दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

चौकटराजा 03/11/2019 - 08:50
हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

जेम्स वांड 03/11/2019 - 12:36
इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात "म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"

Nitin Palkar 02/11/2019 - 07:43
तुमचे रुग्णानुभव वाचनीय तर असतातच पण मननीय देखील असतात. रुग्णांच्या प्रतिक्रिया ऐकून तुम्हाला जसे बरे वाटते तसे अशा प्रतिक्रिया येण्या करता तुम्ही त्या रुग्णांना कशी सेवा दिली असेल हे विचार मनात येतात. तुम्ही कुशल धन्वंतरी तर आहातच पण त्याहून अधिक प्रेमळ माणूस आहात हे जाणवते. रुग्णांच्या शरीरावर औषध योजना करण्याबरोबरच तुम्ही त्यांच्या मनावर उपचार करता. तुमच्या व्यवसायात तुम्हाला उदंड यश मिळतेच आहे, निरामय आरोग्याचाही लाभ तुम्हाला निरंतर होवो या सदिच्छा. _/\_

सोत्रि 02/11/2019 - 08:45
डाॅक्टर - पेशंट हे नातं व्यावसायिक न राहता जवळकीचं असायला हवं! आणि दोन्ही बाजूकडून तसा प्रयत्न कसोशीने व्हायला हवा! - (जीव वाचवलेल्या डाॅक्टरचा ऋणी असलेला) सोकाजी

जेम्स वांड 02/11/2019 - 11:05
तुम्ही डॉक्टर लोक राव देव आहात देव, एक शब्द कमी जास्त नाही. तोलून मापून बोलतोय पण खरं बोलतोय मी साहेब. अद्भुत आहात तुम्ही लोक. पुणे जिल्ह्यातील एका सुप्रसिद्ध ग्रामीण सरकारी रुग्णालयात मित्राची ओबीजीवाय लागलेली. गड्यानं एका दिवसात सहा डिलिव्हरी केल्या अन सायंकाळी आमच्यासोबत जरा मौज म्हणून हॉटेल मध्ये जेवायला आला होता, हॉटेलात पाय टाकल्याबरोबर फोन, डॉक्टर प्रायमी आली आहे एक, म्हणते फक्त डॉक्टर अबक दादा हवेत, याल का? गडी लगेच गाडी वळवून हॉस्पिटल मध्ये तिला स्टेबल केले, ताई नको चिंता करुस हा स्त्रीत्वाचा आशीर्वाद आहे बयो बघ मी आलोय आता म्हणत फटकन मोकळी केली, नॉर्मल डिलिव्हरी! दीड तासाने आला, समोर केलेली बिअर नाकारून म्हणतो "आज आयुष्याची नशा आहे बिअर नको"

चौकटराजा 03/11/2019 - 08:50
हल्ली डॉक्टरांच्या पेशाकडे लोक संशयाने पाहात पुन्हा पुन्हा त्यांच्यकडेच जात असतात इलाज म्हणून नाईलाज म्हणून ! पण डॉकटर असणे हा एक अत्यंत मानाचा ,कृतकृत्यतेचा "व्यवसाय " आहे ! आपल्याला अशी सार्थक झाल्याची भावना अनुभवास येणे हे भाग्याचे आहे ! कलावंतास असा अनुभव येतो ! भारत देशात कमालीची अग्रेसिव्ह व अगदी शास्रीय पद्धतीची ( १०० टक्के डिफरंशियल डायग्नोसिस ) ट्रीटमेंट अवघड आहे असे माझे फिजिशन म्हणत असतात . ते माझ्या थोड्याफार अभ्यासानुसार ही खरे आहे ! अशा वेळी तर अनुभवाची कसोटी लागून कमीतकमी खर्चात अचूक निदान होणे अशी क्षमता असणाऱ्या डॉ ना जास्त मान मिळत जातो. आपल्याला असेच आशीर्वाद लोकांचे मिळावेत अशी शुभेच्छा !

In reply to by चौकटराजा

जेम्स वांड 03/11/2019 - 12:36
इथं गावठी लोक आमच्या गावाकडली तर विंजेक्शन नाय तर इलाज नाय म्हणतात, शेवटी डॉक्टर लोकांचं समाधान म्हणून गोळ्या देतोच अन प्लासीबो म्हणून चक्क डिस्टील वॉटर का ग्लुकोज काय ते असतं त्याची सुई टोचतो, तेव्हा बरी झालेली माणसे उलट त्यालाच म्हणतात "म्हनलोवतो का न्हाय एक सुई मारा पगा घोडा हुतोय मानसाचा"
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

खेड्यातली विहीर, दहीहंडी आणि मोनालिसा!

जे.पी.मॉर्गन ·

ह्या गुरुजनांच्या, विशेषतः बाईंलोकांच्या, बरं बारीक लक्षांत असतं!! पण काय हो, तुमचं दहिहंडीचं चित्र खरंच एकदम 'मोकलाया दाही दिशा' होतं का? :) जमलं तर चार चित्रं इथेही टाका, आम्हां मिपाकरांना रसग्रहण करायला!! बाकी तुम्हाला काय बोलू, मी देखील चित्रकलेचा दोर फार पूर्वीच कापून टाकला आहे. माझ्या अख्ख्या आयुष्यात मी नापास झालेली एकमेव परीक्षा: टिळक विद्यापीठाची एलेमेंन्टरी ड्रॉईंग! :)

In reply to by पिवळा डांबिस

पण काय हो, तुमचं दहिहंडीचं चित्र खरंच एकदम 'मोकलाया दाही दिशा' होतं का? :) काय सांगू सायबा.... मलाही त्या चित्राच्या आठवणीनं भडभडून येतं. जे जे बिनसू शकतं ते ते त्या चित्रात बिनसलं होतं. जमलं तर चार चित्रं इथेही टाका, आम्हां मिपाकरांना रसग्रहण करायला!! निश्चितच आवडलं असतं ती चित्रं टाकायला पण घरच्यांनी जादू टोणा केलेली बाहुली घरातून टाकावी तशी ती चित्रं माझ्या डोळ्यांदेखत रद्दीत टाकली हो! अजिंठा एलोराच्या कलाकारांचा शोध घेणाऱ्या एखाद्याच्या हाती लागली तर तोच माझा शोध घेत येईल ह्याची खात्री आहे

In reply to by पिवळा डांबिस

झिंगाट 20/09/2019 - 11:17
माझं पण अगदी सेम. अख्ख्या शैक्षणिक आयुष्यात फक्त एका परीक्षेत नापास झालो.... कहर म्हणजे तो निकाल जाहीर केलेला आमच्या गणिताच्या सरांनी. ते मला शिकवता असल्यापासून म्हणजे आठवी, नववीत गणितात माझा एकही मार्क ते कापू शकले नव्हते. निकाल सांगितल्यावर ते खुदकन हसलेले आजही आठवतात मला:)

आमच्या शाळेत चित्रकलेत नापास करायची प्रथा नव्हती म्हणून नववीपर्यंत ढकलत आलो. सुदैवाने इलेक्ट्रॉनिक्स असल्याने पहिलं वर्ष फक्त drawing होतं. तुम्ही 'ती' चित्रं टाकली असती तर आम्हाला सद्गदित होण्याची संधी मिळाली असती. आणि आमच्या चित्रकलेचा न्यूनगंड जर कमी झाला असता. बघा स्मरणकुपीतुन तसं चित्र बनवता येईल का.. बाकी दहीहंडी ते पोर्षे ९१८ स्पायडर म्हणजे प्रगती आहे ! 1

In reply to by विजुभाऊ

चित्रकलेच्या बाबतीत आमचे प्रयत्न म्हणजे बायकोच्या शब्दांत "मसणात मढ पोचवण्याची" कामं होती. जे काढलंय ते असं आहे... ती शिडी वाटतेय की तिरडी ते तुमचं तुम्ही बघून घ्या हाच attitude. मी शप्पथ एकदा रुमालाच्या design मध्ये कोपऱ्यात एक छोटं फूल काढून "मला कोरेच रुमाल आवडतात" असं सुद्धा सांगितलं आहे।

मनिष 20/09/2019 - 11:45
पिडाकाका, विजुभाऊ - सगळी जुनी लोकं गावली, मेजवानी आहे आज. :-) रच्याकाने - माझा इम्पोस्टर सिंड्रोम घडवण्यात शिक्षकांचा मोठा हात आहे असे मला बर्‍याच वेळा वाटते.

In reply to by दुर्गविहारी

यशोधरा 20/09/2019 - 19:11
दिवाळी अंकात फक्त रसग्रहणात्मक लिहायचं आहे, असं नाही. इतर लेखनही देता येईल. आवाहनामध्येही तसं स्पष्ट केलंय. :)

योगी९०० 20/09/2019 - 20:08
एकदम मस्त लिहीलेय. वाचताना मजा आली. तुमच्या चित्राचा फारच धसका घेतलेला दिसतोय तुमच्या चित्रकलेच्या मिसने... वेलकम मधल्या अनिलकपूरला तुमच्याकडूनच चित्रकलेची प्रेरणा मिळाली असावी. बाकी ती चित्रे पहायला मिळाली असती तर धन्या झालो असतो.

गामा पैलवान 20/09/2019 - 23:52
जेपी, अस्मादिकांची चित्रकला खरंतर विचित्रकलाच होती. एके दिवशी ड्रॉईंगच्या मास्तरांनी विषय वर्णन करून सांगितला. म्हणाले तुमच्याकडे गणपती आलेत. उंदीर प्रसादाचा मोदक घेऊन पळतोय. त्याच्या मागे मांजर लागलंय. आणि मांजर कुठेतरी धडपडू नये म्हणून तिच्या मागे तुम्ही पळताय. तब्बल पाच मिनिटं वर्णन केलं व म्हणाले की काढा चित्रं आता. दोन तास (चार पिरीयड) होते चित्रं काढायला. च्यायला, हे सालं असलं काही झेपणारं होतं थोडंच आपल्याला! मी जे काही काढलं त्यात उंदीर बेडकासारखा दिसंत होता. मांजर उंदरासारखं, आणि मी? जाउदे. नको त्या भीषण आठवणी!! सर्वत्र काळा रंग भरून राहिला होता. गणपतीची मूर्ती जेमतेम काढली. शेवटी त्या गणरायानेच तारलं. त्याच्या जोरावर चित्रं पास झालं. बाकी, आमच्या जीवशास्त्रातल्या आकृत्यांची हीच गत व्हायची. बारावीच्या वर्षी प्रयोगवहीतल्या आकृत्या मित्राकडून काढवून घेतल्या. मित्रालाच हौस होती. म्हंटलं नेकी और पूछपूछ? अभियांत्रिकीस आल्यावर इंजिनियरिंग ड्रॉईंगचा शाळेतल्या चित्रकलेशी सुतराम संबंध नाही हे पाहून हायसं वाटल्याचं आठवतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गणपती आलेत. उंदीर प्रसादाचा मोदक घेऊन पळतोय. त्याच्या मागे मांजर लागलंय. आणि मांजर कुठेतरी धडपडू नये म्हणून तिच्या मागे तुम्ही पळताय. तब्बल पाच मिनिटं वर्णन केलं व म्हणाले की काढा चित्रं आता अहो हा चित्राचा विषय आहे की चेष्टा??? आम्ही ह्या गोष्टीवर नाटक केलं असतं. चित्र काढणं केवळ अशक्य!

मस्त लेहिले आहे. मज्जा आली वाचायला. धन्यवाद. छबिलदासमध्ये आम्हाला मेलगे नावाचे सर होते. कळकट दाढी वाढवले आणि केस अस्ताव्यस्त ठेवणारे. त्यांचे प्रेतयात्रेवर फार प्रेम. वर्षातले पहिले चित्र ते प्रेतयात्रेचे काढायला सांगत. मात्र ते फारच सुस्वभावी होते. त्यांनी कधीच कोणालाही त्रास दिला नाही. आता त्यांची थोरवी कळतेय.

In reply to by सुधीर कांदळकर

"मेलं - गे" म्हणून प्रेतयात्रेच आकर्षण असेल :-D बाकी एलिमेंटरी किंवा इंटर्मिजीएट साठी आम्ही खिजगणतीतही नसायचो.

सुबोध खरे 21/09/2019 - 10:16
कोणत्याही कलेने आमच्या कडे मेहर नजर केली नाही. मग त्यात सुवाच्य अक्षर सुद्धा आले. गायन वादन चित्रकला हस्तकला अशा कोणत्याच कलेशी माझे नाते जुळलेच नाही. सुदैवाने आमच्या शाळेत अशा कलांना फक्त श्रेणी असे त्यामुळे त्यात फक्त "पास" एवढ्या श्रेणीत राहूनहि माझा पहिला दुसरं नंबर कधी चुकला नाही. बाकी पुढे जीवशास्त्र विषयात प्रत्येक चित्राला "नावे सढळ हस्ते आणि विविध रंगात" देत असल्याने तोही प्रश्न आला नाही. माझ्या भावाची चित्रकला चांगली असल्याने त्याला दोनदा कॅम्लिनची कसली तरी बक्षिसे मिळाली होती. आणि त्याने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा हि यशस्वीपणे दिल्या होत्या. त्याची हस्तकला उत्तम आहे. काहीही शिक्षण न घेता पेटी किंवा तत्सम वाद्ये त्याला वाजवता येतात. नकला चांगल्या करतो "असंबद्ध" भाषण करण्यात त्याला रुईया कॉलेजात पहिले पारितोषिकही मिळाले होते.( दोन वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध न येत सलग ५ मिनिटे बोलणे हि अतिशय अवघड गोष्ट आहे. मुद्दाम करून पहा) सुदैवाने आमच्या आईवडिलांनी माझी तुलना भावाशी कधीच केल्याचे आठवत नाही. त्यामुळे अशा बाबतीत न्यूनगंड येण्याचा संबंध आला नाही. (हि तुलना न झाल्याचा फायदा अनेक वर्षांनी वैद्यकीय व्यवसायात समुपदेशन करताना जाणवला.)

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 21/09/2019 - 14:41
खरे डॉक्टर, अहो पाच मिनिटं खूप झाली. मी चक्ष्वैसत्यं पाहिलेला विक्रम फक्त ९० सेकंदांचा आहे. आ.न., -गा.पै.

शित्रेउमेश 26/09/2019 - 13:03
भारी... एक तर तुमच्या माया मिस ची मेमरी भन्नाट आहे, नाही तर तुमचं दही-हंडी वाल चित्र बघायला पाहीजे....

ह्या गुरुजनांच्या, विशेषतः बाईंलोकांच्या, बरं बारीक लक्षांत असतं!! पण काय हो, तुमचं दहिहंडीचं चित्र खरंच एकदम 'मोकलाया दाही दिशा' होतं का? :) जमलं तर चार चित्रं इथेही टाका, आम्हां मिपाकरांना रसग्रहण करायला!! बाकी तुम्हाला काय बोलू, मी देखील चित्रकलेचा दोर फार पूर्वीच कापून टाकला आहे. माझ्या अख्ख्या आयुष्यात मी नापास झालेली एकमेव परीक्षा: टिळक विद्यापीठाची एलेमेंन्टरी ड्रॉईंग! :)

In reply to by पिवळा डांबिस

पण काय हो, तुमचं दहिहंडीचं चित्र खरंच एकदम 'मोकलाया दाही दिशा' होतं का? :) काय सांगू सायबा.... मलाही त्या चित्राच्या आठवणीनं भडभडून येतं. जे जे बिनसू शकतं ते ते त्या चित्रात बिनसलं होतं. जमलं तर चार चित्रं इथेही टाका, आम्हां मिपाकरांना रसग्रहण करायला!! निश्चितच आवडलं असतं ती चित्रं टाकायला पण घरच्यांनी जादू टोणा केलेली बाहुली घरातून टाकावी तशी ती चित्रं माझ्या डोळ्यांदेखत रद्दीत टाकली हो! अजिंठा एलोराच्या कलाकारांचा शोध घेणाऱ्या एखाद्याच्या हाती लागली तर तोच माझा शोध घेत येईल ह्याची खात्री आहे

In reply to by पिवळा डांबिस

झिंगाट 20/09/2019 - 11:17
माझं पण अगदी सेम. अख्ख्या शैक्षणिक आयुष्यात फक्त एका परीक्षेत नापास झालो.... कहर म्हणजे तो निकाल जाहीर केलेला आमच्या गणिताच्या सरांनी. ते मला शिकवता असल्यापासून म्हणजे आठवी, नववीत गणितात माझा एकही मार्क ते कापू शकले नव्हते. निकाल सांगितल्यावर ते खुदकन हसलेले आजही आठवतात मला:)

आमच्या शाळेत चित्रकलेत नापास करायची प्रथा नव्हती म्हणून नववीपर्यंत ढकलत आलो. सुदैवाने इलेक्ट्रॉनिक्स असल्याने पहिलं वर्ष फक्त drawing होतं. तुम्ही 'ती' चित्रं टाकली असती तर आम्हाला सद्गदित होण्याची संधी मिळाली असती. आणि आमच्या चित्रकलेचा न्यूनगंड जर कमी झाला असता. बघा स्मरणकुपीतुन तसं चित्र बनवता येईल का.. बाकी दहीहंडी ते पोर्षे ९१८ स्पायडर म्हणजे प्रगती आहे ! 1

In reply to by विजुभाऊ

चित्रकलेच्या बाबतीत आमचे प्रयत्न म्हणजे बायकोच्या शब्दांत "मसणात मढ पोचवण्याची" कामं होती. जे काढलंय ते असं आहे... ती शिडी वाटतेय की तिरडी ते तुमचं तुम्ही बघून घ्या हाच attitude. मी शप्पथ एकदा रुमालाच्या design मध्ये कोपऱ्यात एक छोटं फूल काढून "मला कोरेच रुमाल आवडतात" असं सुद्धा सांगितलं आहे।

मनिष 20/09/2019 - 11:45
पिडाकाका, विजुभाऊ - सगळी जुनी लोकं गावली, मेजवानी आहे आज. :-) रच्याकाने - माझा इम्पोस्टर सिंड्रोम घडवण्यात शिक्षकांचा मोठा हात आहे असे मला बर्‍याच वेळा वाटते.

In reply to by दुर्गविहारी

यशोधरा 20/09/2019 - 19:11
दिवाळी अंकात फक्त रसग्रहणात्मक लिहायचं आहे, असं नाही. इतर लेखनही देता येईल. आवाहनामध्येही तसं स्पष्ट केलंय. :)

योगी९०० 20/09/2019 - 20:08
एकदम मस्त लिहीलेय. वाचताना मजा आली. तुमच्या चित्राचा फारच धसका घेतलेला दिसतोय तुमच्या चित्रकलेच्या मिसने... वेलकम मधल्या अनिलकपूरला तुमच्याकडूनच चित्रकलेची प्रेरणा मिळाली असावी. बाकी ती चित्रे पहायला मिळाली असती तर धन्या झालो असतो.

गामा पैलवान 20/09/2019 - 23:52
जेपी, अस्मादिकांची चित्रकला खरंतर विचित्रकलाच होती. एके दिवशी ड्रॉईंगच्या मास्तरांनी विषय वर्णन करून सांगितला. म्हणाले तुमच्याकडे गणपती आलेत. उंदीर प्रसादाचा मोदक घेऊन पळतोय. त्याच्या मागे मांजर लागलंय. आणि मांजर कुठेतरी धडपडू नये म्हणून तिच्या मागे तुम्ही पळताय. तब्बल पाच मिनिटं वर्णन केलं व म्हणाले की काढा चित्रं आता. दोन तास (चार पिरीयड) होते चित्रं काढायला. च्यायला, हे सालं असलं काही झेपणारं होतं थोडंच आपल्याला! मी जे काही काढलं त्यात उंदीर बेडकासारखा दिसंत होता. मांजर उंदरासारखं, आणि मी? जाउदे. नको त्या भीषण आठवणी!! सर्वत्र काळा रंग भरून राहिला होता. गणपतीची मूर्ती जेमतेम काढली. शेवटी त्या गणरायानेच तारलं. त्याच्या जोरावर चित्रं पास झालं. बाकी, आमच्या जीवशास्त्रातल्या आकृत्यांची हीच गत व्हायची. बारावीच्या वर्षी प्रयोगवहीतल्या आकृत्या मित्राकडून काढवून घेतल्या. मित्रालाच हौस होती. म्हंटलं नेकी और पूछपूछ? अभियांत्रिकीस आल्यावर इंजिनियरिंग ड्रॉईंगचा शाळेतल्या चित्रकलेशी सुतराम संबंध नाही हे पाहून हायसं वाटल्याचं आठवतं. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गणपती आलेत. उंदीर प्रसादाचा मोदक घेऊन पळतोय. त्याच्या मागे मांजर लागलंय. आणि मांजर कुठेतरी धडपडू नये म्हणून तिच्या मागे तुम्ही पळताय. तब्बल पाच मिनिटं वर्णन केलं व म्हणाले की काढा चित्रं आता अहो हा चित्राचा विषय आहे की चेष्टा??? आम्ही ह्या गोष्टीवर नाटक केलं असतं. चित्र काढणं केवळ अशक्य!

मस्त लेहिले आहे. मज्जा आली वाचायला. धन्यवाद. छबिलदासमध्ये आम्हाला मेलगे नावाचे सर होते. कळकट दाढी वाढवले आणि केस अस्ताव्यस्त ठेवणारे. त्यांचे प्रेतयात्रेवर फार प्रेम. वर्षातले पहिले चित्र ते प्रेतयात्रेचे काढायला सांगत. मात्र ते फारच सुस्वभावी होते. त्यांनी कधीच कोणालाही त्रास दिला नाही. आता त्यांची थोरवी कळतेय.

In reply to by सुधीर कांदळकर

"मेलं - गे" म्हणून प्रेतयात्रेच आकर्षण असेल :-D बाकी एलिमेंटरी किंवा इंटर्मिजीएट साठी आम्ही खिजगणतीतही नसायचो.

सुबोध खरे 21/09/2019 - 10:16
कोणत्याही कलेने आमच्या कडे मेहर नजर केली नाही. मग त्यात सुवाच्य अक्षर सुद्धा आले. गायन वादन चित्रकला हस्तकला अशा कोणत्याच कलेशी माझे नाते जुळलेच नाही. सुदैवाने आमच्या शाळेत अशा कलांना फक्त श्रेणी असे त्यामुळे त्यात फक्त "पास" एवढ्या श्रेणीत राहूनहि माझा पहिला दुसरं नंबर कधी चुकला नाही. बाकी पुढे जीवशास्त्र विषयात प्रत्येक चित्राला "नावे सढळ हस्ते आणि विविध रंगात" देत असल्याने तोही प्रश्न आला नाही. माझ्या भावाची चित्रकला चांगली असल्याने त्याला दोनदा कॅम्लिनची कसली तरी बक्षिसे मिळाली होती. आणि त्याने एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा हि यशस्वीपणे दिल्या होत्या. त्याची हस्तकला उत्तम आहे. काहीही शिक्षण न घेता पेटी किंवा तत्सम वाद्ये त्याला वाजवता येतात. नकला चांगल्या करतो "असंबद्ध" भाषण करण्यात त्याला रुईया कॉलेजात पहिले पारितोषिकही मिळाले होते.( दोन वाक्यांचा एकमेकांशी काहीही संबंध न येत सलग ५ मिनिटे बोलणे हि अतिशय अवघड गोष्ट आहे. मुद्दाम करून पहा) सुदैवाने आमच्या आईवडिलांनी माझी तुलना भावाशी कधीच केल्याचे आठवत नाही. त्यामुळे अशा बाबतीत न्यूनगंड येण्याचा संबंध आला नाही. (हि तुलना न झाल्याचा फायदा अनेक वर्षांनी वैद्यकीय व्यवसायात समुपदेशन करताना जाणवला.)

In reply to by सुबोध खरे

गामा पैलवान 21/09/2019 - 14:41
खरे डॉक्टर, अहो पाच मिनिटं खूप झाली. मी चक्ष्वैसत्यं पाहिलेला विक्रम फक्त ९० सेकंदांचा आहे. आ.न., -गा.पै.

शित्रेउमेश 26/09/2019 - 13:03
भारी... एक तर तुमच्या माया मिस ची मेमरी भन्नाट आहे, नाही तर तुमचं दही-हंडी वाल चित्र बघायला पाहीजे....
लेखनविषय:
पुइक . . . . पुइक चक्क एका शुक्रवारी संध्याकाळी खुद्द कोरेगाव पार्कच्या पाचव्या गल्लीत पार्किंगला जागा मिळाल्याच्या आनंदात मी विजयोन्मादाने २-२ वेळा बटण दाबून गाडी लॉक केली. आज त्या जगन्नियंत्याची माझ्यावर कृपादृष्टी आहे... आज मुझे कोई नहीं रोक सकता.... हजार जिव्हा तुझ्या गर्जु दे प्रतिध्वनीने त्या समुद्रा,डळमळू दे तारे .... मला काही फरक पडणार नव्हता... साक्षात नॉर्थ मेन रोडवर पार्किंग! माझ्या चालण्यात आपोआपच एक रुबाब आला....spring in the stride वगैरे जे म्हणतात ते हेच असावं. त्याच धुंदीत, झोकात, कैफात चालत असतानाच समोरून एक ओळखीचा चेहरा येताना दिसला. मन अचानक २५ वर्षं मागे गेलं.